diff --git "a/data_multi/mr/2019-35_mr_all_0078.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-35_mr_all_0078.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-35_mr_all_0078.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,826 @@ +{"url": "https://inshortsmarathi.com/nagpur-maratha-kranti-morcha/", "date_download": "2019-08-20T22:27:25Z", "digest": "sha1:5UHCQHQDQN3FJPWU4QGWXNQOWEW6MOS5", "length": 7489, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "नागपुरमध्ये राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nनागपुरमध्ये राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता\nमराठा क्रांती मूक मोर्चा आज हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुरू झाला. नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली आहे. मॉरिस कॉलेज टी पाईंटजवळ मोर्चा संपेल. नागपूरमध्ये मुक्कामी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी १५ मंगल कार्यालयात निवासाची व्यवस्था केली आहे. इतर समाजाच्या लोकांनीही मोर्चाचं समर्थन केलं आहे. मोर्चाच्या सुरूवातीला तरुणी, महिला, वकील, डॉक्टर, मेडिकलचे विद्यार्थी, पुरुष, राजकीय नेते या क्रमाने मोर्चा मॉरिस टी पाईंटच्या दिशेने रवाना झाला.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nभगवे फेटे घालून शिवसेनेच्या सर्व मंत्री – आमदारांची विधानभवन पायऱ्यांवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा. शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्ताशिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली आहे. याशिवाय मोर्चातील हालचालींवर विशेष कॅमेऱ्यांची नजर असेल. १ अतिरिक्त आयुक्त, ६ अतिरिक्त उपायुक्त, ८ एसीपी, १८० पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आहेत.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nसरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2019-08-20T22:33:39Z", "digest": "sha1:SWJGIJSFKVWV6L2X3S6WOOKVE22PYE54", "length": 4947, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे - पू. ३३० चे\nवर्षे: पू. ३५६ - पू. ३५५ - पू. ३५४ - पू. ३५३ - पू. ३५२ - पू. ३५१ - पू. ३५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३५० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-vaccination-animals-18811", "date_download": "2019-08-20T23:44:09Z", "digest": "sha1:WNVUY5ED7DVOO6TX4LCOGN3TSK2L6ZZE", "length": 20825, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, vaccination in animals | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाॅ. व्ही. व्ही. देशमुख\nशनिवार, 27 एप्रिल 2019\nपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत आहे. सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण व पर्यायाने सुरक्षित मानवी जीवन या संकल्पनेत पशू लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nपशुस्वास्थ्य, पशुकल्याण, पशुजन्य पदार्थ तसेच सामूहिक शास्त्राकरिता पशू लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरण पद्धती एक किफायतशीर पद्धती असून, याद्वारे पशुजन्य आजार तसेच पशूपासून मानवास होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येतो. लसीकरणामुळे भारतातून बुळकांड्या रोगाचे समूळ उच्चाटन तसेच रेबीजची दाहकता कमी झाली.\nपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत आहे. सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण व पर्यायाने सुरक्षित मानवी जीवन या संकल्पनेत पशू लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nपशुस्वास्थ्य, पशुकल्याण, पशुजन्य पदार्थ तसेच सामूहिक शास्त्राकरिता पशू लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरण पद्धती एक किफायतशीर पद्धती असून, याद्वारे पशुजन्य आजार तसेच पशूपासून मानवास होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येतो. लसीकरणामुळे भारतातून बुळकांड्या रोगाचे समूळ उच्चाटन तसेच रेबीजची दाहकता कमी झाली.\nजनावरे आणि कोंबड्यांतील स्वास्थ्य तसेच उत्पादनवाढीकरिता लसीकरणाचा उपयोग होतो. जागतिक कृषी संस्थेच्या अनुमानाप्रमाणे जगाची लोकसंख्या सन २०२५ मध्ये ८ अब्ज तर २०५० मध्ये ९.१ अब्ज होईल. त्याचप्रमाणे मागास तसेच विकसनशील देशातील कुपोषित लोकांसाठी पोषक आहार उपलब्ध होण्यासाठी मांस व दूध उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. एका अनुमानानुसार वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी सन २०५० पर्यंत ७० टक्के अन्न उत्पादन वाढणे आवश्यक आहे. यामध्ये प्राणीजन्य पदार्थांचा मोठा वाटा असून लसीकरणाशिवाय ही उत्पादन वाढ अशक्य आहे.\nपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. लसीकरणामुळे या रोगांचा प्रतिबंध करून पर्यायाने मानवी जीवन सुरक्षित करता येते. पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिकीकरण इत्यादीमुळे रोगजंतूंचा प्रसार वेगाने होत असून नव्याने येणारे रोग तसेच रोग जंतुतील जनुकीय बदल हे पशुरोग तसेच पशुजन्यरोग शास्त्रज्ञांच्या पुढील आव्हान ठरत आहे. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे नवीन तंत्रज्ञानाने रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत असून सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण व पर्यायाने सुरक्षित मान��ी जीवन या संकल्पनेत पशू लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nप्रतिजैवक प्रतिबंध हे मानवापुढील २१ व्या शतकातील आव्हान असून जागतिक आरोग्य संघटना, जागतिक कृषी संघटना, विविध देशातील शासनकर्ते, स्वयंसेवी संघटना इत्यादीद्वारे एक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रतिजैवकांना लसीकरणाद्वारे प्रतिबंध हा उपाय आहे.\nजैव तंत्रज्ञानाच्या वापराने जनावरांकरितादेखील अत्याधुनिक लस निर्मिती केली जाते. यामध्ये बर्ड फ्लू, मरेक्स रोग, डिस्टेंपर, रेबीज, मानमोडी रोग इत्यादी रोगांवर लस निर्मिती करण्यात आली आहे. नवीन रोग तसेच रोग जंतूतील जैविक बदल यावर मात करण्याकरीता पशुवैद्यकीय तसेच वैद्यकीय शाखांनी एकत्रीत लस निर्मिती क्षेत्रात कार्य करणे आवश्यक आहे. याकरिता साथीच्या रोग प्रसाराबाबत सातत्याने तपासणी आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तिक विद्यमाने विविध योजनांतर्गत लाळ्या खुरकूत, पी. पी. आर., गर्भपात नियंत्रण, घटसर्प, फऱ्या इत्यादी जनावरांतील रोग तसेच कोंबड्यांतील मानमोडी रोग, मरेक्स इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण केले जाते.\nभारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय वैद्यक परिषद तसेच विविध संशोधन संस्था तसेच विद्यापीठे या क्षेत्रात पशुसंवर्धन खात्याच्या मदतीने कार्य करीत आहेत. लाळ्या खुरकूत रोगावर अखिल भारतीय संयुक्तिक संशोधन प्रकल्पांतर्गत पुणे स्थित केंद्रामार्फत संशोधन केले जाते. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाद्वारे निल जिव्हा रोग नियंत्रणासाठी लस विकसित करण्याकरिता अखिल भारतीय संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधन झाले. मुंबई तसेच नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुजन्य आजारावरील सातत्याने तपासणीकरिता संशोधन कार्य चालू असून त्याचा वापर परिणामकारक लस निर्मितीमध्ये होतो.\n- डाॅ. व्ही. व्ही. देशमुख, ८९९९१३१३३२\n(लेखक पशू सामूहिक शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे विभागप्रमुख आहेत.)\nपशुधन लसीकरण vaccination पशुवैद्यकीय\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T23:29:01Z", "digest": "sha1:XC6G4R3TNMTHJOFJJDMMWXZNLTWENQFN", "length": 10557, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जपानची ३१वी डिव्हिजन - विकिपीडिया", "raw_content": "\nजपानची ३१वी डिव्हिजन (第31師団; दै-सांजुइची शिदान) ही जपानच्या शाही सैन्याची एक तुकडी होती. याला चवताळलेली डिव्हिजन (烈兵団 रेत्सु हैदान) असे नामाभिधान होते. या डिव्हिजनची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान २२ मार्च, १९४३ रोजी बँगकॉक येथे करण्यात आली. यात कावागुची दल आणि १३, ४० आणि १६१व्या डिव्हिजनमधील सैनिकांची भरती करण्यात आली. रचनेनंतर ३१व्या डिव्हिजनला जपानच्या १५व्या सैन्यदलात शामिल केले गेले.\nजपानच्या ब्रिटिश भारतावरील आक्रमणांतर्गत चालू असलेल्या उ-गो मोहिमेत ३१व्या डिव्हिजनला म्यानमारमध्ये पाठविण्यात आले. तेथून म्यानमार पार करीत नागालँड व तेथून पुढे इंफाळवर चाल करुन जाण्याचे या डिव्हिजनला आदेश होते. लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुचीचा हा व्यूह डिव्हिजनच्या सेनापती कोताकु सातोला पसंत नव्हता परंतु आपल्या आदेशाचे त्याने पालन केले व १५ मार्च, १९४४ रोजी ३१व्या डिव्हिजनने चिंदविन नदी पार करुन होमालिन शहराजवळ मोठी फळी उभारली. १०० किमी रुंदीची ही चाल म्यानमार पार करीत असताना डाव्या बाजूला सांग्शाक येथे भारताच्या ५०व्या हवाई छत्री ब्रिगेडशी भिडली. ब्रिटिश भारतीय लश्कराने जपान्यांना सहा दिवस रोखून धरले व नंतर माघार घेतली.\n३ एप्रिलच्या सुमारास ३१वी डिव्हिजन कोहिमाच्या सीमेवर येउन पोचली. पुढे तीन दिवस हळूहळू शहराभोवती वेढा आवळत सातोने कोहिमाचा रसदपुरवठा बंद केला. ८ एप्रिलपासून जपानी सैन्याने कोहिमावर थेट हल्ले सुरू केले. कोहिमातील ब्रिटिश सैन्य माघार घेत अगदी छोट्या आवारत कोंडले गेले. १७ एप्रिलपर्यंत त्यांची दुर्दशा चालू राहिली. १८ एप्रिल रोजी ब्रिटिशांनी आपल्या उरलेल्या सगळ्या तोफा एकत्र करुन ३१व्या डिव्हिजनवर भडिमा केला. अचानक सुरू झालेल्या या तुफान हल्ल्यामुळे जपानी सैन्य थबकले. वेगाने म्यानमार पार करताना त्यांनी आपल्या तोफा मागेच सोडल्या होत्या. ज्या काही छोट्या तोफा होत्या त्यांसह हल्ला करीत त्यांनी ब्रिटिशांना कोंडून धरले होते. त्याचवेळी रॉयल एर फोर्स ब्रिटिशांच्या मदतीला आले व त्यांनी हवाई रक्षण नसलेल्या ३१व्या डिव्हिजनचे मोठे नुकसान केले. यामुळे कोहिमा ते दिमापूर रस्ता मोकळा झाला व ब्रिटिशांनी हळूहळू रसद आणण्यास सुरुवात केली.\n३१व्या डिव्हिजनने लगेच माघार घेतली नाही. पुढील महिनाभर त्यांनी कडवी झुंज चालू ठेवली. १५मेच्या सुमारास त्यांनी काढता पाय घेतला. पळ न काढता लढण्याचे आदेश धुडकावून लावल्याबद्दल कोताकु सातोला ३१व्या डिव्हिजनच्या सेनापतीपदावरुन बरखास्त करण्यात आले व हे पद उचितारोउ कावादाला देण्यात आले.\nयानंतर ३१व्या डिव्हिजनच्या उरल्यासुरल्या तुकड्यांनी म्यानमारमध्ये ब्रिटिशांशी चकमकी सुरू ठेवल्या परंतु कोहिमाच्या लढाईत या डिव्हिजनचा अंत झालेला होता.\nमादेज, डब्ल्यू. व्हिक्टर. जॅपनीझ आर्म्ड फोर्सेस ऑर्डर ऑफ बॅटल, १९३७०१९४५ २ खंड अॅलनटाउन, पेनसिल्व्हेनिया: १९८१\nलुई अॅलन, बर्मा: द लाँगेस्ट वॉर १९४१-४५, जे.एम. डेंट अँड सन्स, लि.: १९८४, साचा:ISBN\nजॉन लॅटिमर, बर्मा: द फरगॉटन वॉर, लंडन: जॉन मरे, २००४. साचा:ISBN\nफील्ड मार्शल सर विल्यम स्लिम, डिफीट इनटू व्हिक्टरी, न्यू यॉर्क: बकानीयर बूक्स साचा:ISBN, कूपर स्क्वेअर प्रेस साचा:ISBN; लंडन: कॅसेल साचा:ISBN, पॅन साचा:ISBN.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०१९ रोजी ०२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pm-narendra-modi-begins-second-term-rajnath-shah-gadkari-take-oath/", "date_download": "2019-08-20T22:56:52Z", "digest": "sha1:2R2SQ53NRKCHLMGLSZQWWB5JLB2GKUT6", "length": 16998, "nlines": 243, "source_domain": "policenama.com", "title": "#Modisarkar2 : मोदी 2 पर्वाला सुरुवात, या खासदारांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर���थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n#Modisarkar2 : मोदी 2 पर्वाला सुरुवात, या खासदारांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ\n#Modisarkar2 : मोदी 2 पर्वाला सुरुवात, या खासदारांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. मोदींनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर त्यांच्यासोबत २५ खासदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.\nनरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शहा, नीतीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन, रामविलास पासवान, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर, थावरचंद गहलोत, सुब्रमण्यम जयशंकर, डॉ. पोखरियाल निशांक, प्रकाश जावडेकर, पीयुष गोयल यांच्यासह एकूण २५ खासदारांनी कॅबीनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर या नव्या सरकारमध्ये स्वतंत्र कार्यभार असलेले ९ राज्यमंत्री तर २४ राज्यमंत्री यांनी शपथ घेतली.\nहे आहेत कॅबीनेटमधील मंत्री\n१. नरेंद्र मोदी, पंतप्रधान\n१०. हरसिमरत कौर बादल\n१३. डॉ. रमेश पोखरियाल निशांक\n२०. मुख्तार अब्बास नक्वी\n२२. डॉ. महेंद्रनाथ पांडे\n२३. अरविंद सावंत (शिवसेना)\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\n२. राव इंद्रजीत सिंह\n४. डॉ. जितेंद्र सिंह\n७. आर. के. सिंह\n३. अर्जुन राम मेघवाल\n४. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह\n१०. साध्वी निरंजन ज्योती\n१२. डॉ. संजीवकुमार बलियान\n५ व्या रांगेत स्थान दिलेल्या महाराष्टातील ‘या’ बड्या नेत्याची शपथविधीला दांडी\nदिल्लीत हालचालींना वेग, सुप्रिया सुळे विरोधी पक्ष नेतेपदी \nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ PAK च्या 200 नागरिकांची…\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा मोठा ‘गौप्यस्फोट’ \n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘संसद’ प्लॅस्टिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?paged=172", "date_download": "2019-08-20T23:48:15Z", "digest": "sha1:NU7DVLW4AHGXGBK5CYQFENXNVQ7SDXXR", "length": 5846, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "Thanevarta - Page 172 of 177 - ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nनि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळेला प्रथम क्रमांक\nनि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा प�\nनवरात्रीतील रंगांबाबत कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण\nनवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही ध\nशिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी\nशिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दत�\nशहर दैनिक पत्रकार संघातर्फे सदस्यांकरिता कर्करोग तपासणीचं आयोजन\nतंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करण्याचं टाळा, ही सवय असून त्य\nसिगारेट दिली नाही म्हणून ७ जणांच्या एका टोळक्यानं मजुराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार\nसिगारेट दिली नाही म्हणून ७ जणांच्या एका टोळक्यानं मजुरा�\nगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पाणी साठा मात्र त्या तुलनेत फारसा कमी नाही\nगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होऊनही धरणातील पा�\nआपल्या कारकिर्दीत शहरात एक उत्तम वस्तु संग्रहालय उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू – जिल्हाधिकारी\nआपण इतिहासाचा विद्यार्थी असून ठाणे शहर हे ऐतिहासिक शहर आ\nअवघ्या काह��� मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम\nठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधा�\nजोशी-बेडेकर महाविद्यालयातील सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड\nविद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील व\nवाहतूक शाखेकडून लहान मुलांना हसत खेळत वाहतूक नियमनाचे धडे\nनियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते �\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23732", "date_download": "2019-08-20T22:49:31Z", "digest": "sha1:I3UARCNED3IE2FHMNTQVZPRA7MG6ZZY4", "length": 18390, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिन २०१८ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८ - घोषणा\nमराठी भाषा दिन घोषणा\nकुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.\nचला तर मग मंडळी, सज्ज होऊयात कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी संपन्न होणाऱ्या या आपल्या मायमराठीच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्यास आणि अभिमानाने म्हणण्यास,\nलाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी \nजाहलो खरेच धन्य,ऐकतो मराठी \nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - घोषणा\nमराठी भाषा दिन २०१८ - समारोप\n२०१० सालापासून आपण मायबोलीवर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत, २०१५ वर्षीचा अपवाद वगळता . यंदाचं हे सलग सातवे वर्षं.\nयात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार. प्रताधिकार संदर्भात चिनूक्स यांनी जी मदत केली त्याबद्दल संयोजक मंडळ ऋणी आहे. नेहमीप्रमाणेच अॅडमिन आणि वेबमास्तरांचेही सर्व प्रकारच्या सहाय्याबद्दल आणि उत्तेजनाबद्दल तसेच संयोजन मंडळात काम करायची संधी दिल्याबद्दल आभार \nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - समारोप\nरसग्रहण - बालकवी - भास्कराचार्य\nकधी काळी पुलं 'मराठी साहित्याचा गाळीव इतिहास' लिहून गेले. आता गाळीव इतिहासाचे दिवस संपले. सध्याच्या काळात इतिहास 'पाळीव' झा��ा आहे. पर्यायी तथ्यांच्या गोठ्यात सत्तेच्या दावणीला बांधून घेऊन तो रवंथ करत असतो. ते एक असो. पण स्वतःची कुवत आणि अभ्यास ह्यांची नम्र जाणीव असल्याने मी काही इतिहास वगैरे लिहू शकत नाही. तो रसिकांसाठी एक 'छळीव' इतिहास ठरेल. ह्याची जाण ठेवूनही इतिहासकाराच्या थाटात म्हणतो, की महाराष्ट्र अगदी आधीपासूनच बालप्रतिभांच्या प्रेमात बुडालेला देश आहे.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about रसग्रहण - बालकवी - भास्कराचार्य\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - शब्दशॄंखला - १ मार्च\nलोकहो, घेऊन येत आहोत मागच्या वर्षी मायबोलीवर लोकप्रिय झालेला खेळ - शब्दशॄंखला.\nआम्ही एक शब्द देऊ.\nपहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.\nदुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.\nया प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - शब्दशॄंखला - १ मार्च\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - वाक्य बनवा - २८ फेब्रुवारी\nआपण लहानपणी शिकलो आहोत मराठी भाषेत वाक्य बनते - कर्ता कर्म क्रियापद ह्या क्रमाने. त्यातच विशेषण, सर्वनाम, क्रियाविशेषण ह्यांची लुडबुडही चालू असते.\nह्या खेळात आम्ही तुम्हाला अक्षरांचा संच देणार आहोत, त्यातील अक्षराने सुरू होणारे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचं आहे.\nउदा. अक्षरसंच - ह म र\n१. दिलेल्या प्रत्येक संचाचे एक वाक्य लिहायचे आहे.\n२. एक आयडी एकापेक्षा जास्त वाक्ये लिहू शकतो.\n३. दिलेल्या अक्षराने सुरू होणारे जोडाक्षर चालेल.\n४. वाक्य अर्थपूर्ण असायला हवे.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - वाक्य बनवा - २८ फेब्रुवारी\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २७ फेब्रुवारी २०१८\nकथा प्रकारातला हा प्रकार सर्वाना माहीत झालाय. अतिशय छोटी कथा काहीजण ह्याला सुक्ष्मकथा म्हणतात इंग्रजीमध्ये टेन वर्ड्स स्टोरी, हंड्रेड वर्ड्स स्टोरी अश्या नावांनी ओळखलं जातं.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २७ फेब्रुवारी २०१८\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा\nनदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दा��च्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.\n१. तेथे कर माझे जुळती \n२. करावे तसे भरावे.\nतर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - २७ फेब्रुवारी २०१८ - अतिशयोक्ती\nखरंतर एखादी कविता म्हणजे शब्दाची रचना नव्हे. यमक जुळवले की कविता होत नाही तर ती कविता वाचल्यानंतर जे भाव मनात उरतात ती कविता. कवितेला वय नसतं ,आयुष्य नसतं. विषयाचं ,वेळेचं, बंधन नसतं. शब्द भाव अमर असतात. तर अश्याच आपल्या सुंदर भावनांना कवितेत गुंफून सुंदर भाव भरूया.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - २७ फेब्रुवारी २०१८ - अतिशयोक्ती\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट\nमनामनातील खेळ असती निराळे\nहर एक खेळाचे नवे रंग नवे तराणे\nखेळाचा सामना असतो मोठा चुरशीचा\nखेळ रंगता सवाल नसतो मर्जीचा.\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांची कोडी सोडवत असतो. कधी वर्तमानपत्रातले, मासिकातले तर हल्ली मोबाईलमध्ये आणि रोज आयुष्यात. या खेळात आपण खेळणार आहोत सवाल-जवाब.\n१. संयोजक रोज एक विषय देतील.\n२. विषयाला अनुसरून एक कोडे देतील.\n३. जो सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील तो पुढचे कोडे देणार.\n४. एखादे कोडे अडल्यास जमेल तसा क्लू द्यावा.\nपहिला विषय : मराठी चित्रपट\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट\nमराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा\nमराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा\nज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगती चालती द-याखो-यातील शिळा’, अशा शब्दांत मराठी भाषेचा गोडवा गायला आहे. मराठी भाषेचे इतके गर्भरेशमी वर्णन करणारे कुसुमाग्रज हे चिंतनशील लेखक, कवी, नाटककार होते. त्यांच्या मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. आपल्या ह्या भाषेची गोडी पुढल्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून हा उपक्रम.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sm-181/", "date_download": "2019-08-20T23:52:38Z", "digest": "sha1:AYS3IAPAVW3GUYI36AVNBQFC7JGBB746", "length": 7976, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "रमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune रमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nरमणबागेत अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी\nपुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त पुणे विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या सहाय्याने विशेष कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.\nअध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘समतेचे दीप अंतरी लावू’ या गीताचे गायन केले. संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णा भाऊंच्या विविध रचना सादर केल्या. नाट्य विभागाचे प्रमुख रविंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मिहिर देशपांडे, मल्हार परळीकर, कार्तिक बहिरट यांनी ‘स्मशानातील सोनं’ या अण्णा भाऊं��्या कथेचे अभिवाचन केले.\nडॉ. भंडगे आणि विद्यापीठ अधिसभेच्या सदस्या बागेश्री मंढाळकर यांनी मार्गदर्शन केले. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका रजनी कोलते, वैशाली भोकरे, महेश जोशी यांनी संयोजन केले.\nअजित पवारांच्या वाढदिवशी तब्बल ६० मुलींचे शैक्षणिक दत्तकत्व कदम कुटुंबाने स्वीकारले\nबँक ऑफ बडोदाच्या पुणे झोनने कर्मचारी व ग्राहक यांच्याबरोबर साजरा केला 112 वा स्थापना दिन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?paged=173", "date_download": "2019-08-20T23:50:54Z", "digest": "sha1:47VRHJMPYCXG5OPYE7NHM5BGFO3L6DWD", "length": 5401, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "Thanevarta - Page 173 of 177 - ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nकल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ\nकल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं साप\nभंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस अटक\nविविध राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भंगारमधील\nसार्वजनिक बांधकाम विभागाची खड्ड्याच्य��� तक्रारी करण्यासाठी नवीन प्रणाली\nसार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांची तक्रार करण्यासा�\nखासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार\nदिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ख�\nठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ\nठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संके\nशीळफाटा येथील प्लास्टीक गोदामांना आग\nशीळफाटा येथे एक मोठी आग लागली होती. (more…)\nजिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला जाणार\nजिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला �\nराफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांचा निषेध\nराफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी\nठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ तास बंद\nठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ ता�\nघंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी\nघंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T22:55:49Z", "digest": "sha1:WXYAON523PZXEKYC26N2RRSU6KXRRJTA", "length": 23956, "nlines": 156, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "शिर्डी - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डी जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या द्वारे मार्गदर्शन करतात. ही गोष्ट प्रत्येक श्रध्दावान भक्तिंना व श्रध्दावान होऊ इच्छीणार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते.\nआणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे ’हेमाडपंतां��ी व यवनाची भेट’.\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितर�� समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला\n॥ हरि ॐ ॥ आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या या फोरममध्ये आपला\nआद्यपिपांचे सद्‌गुरु साईनाथ ( Adyapipa’s Sadguru Sainath )\nबापू (अनिरुद्धसिंह), सूचितदादा व मी, काकांच्या समाधीस्थानमला नमस्कार करताना आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी\nनरज्न्म का क्या कारण\nWhy the Human Birth – Hemadpant पिछले हफ्ते की दारा सिंहजी के मृत्युकी खबर सभीकों दु:ख देकर गई हर एक भारतीय खेद व्यक्त कर रहा था हर एक भारतीय खेद व्यक्त कर रहा था लेकिन मौत यह जीवन की अपरिहार्यता (कडवा सच) हैं लेकिन मौत यह जीवन की अपरिहार्यता (कडवा सच) हैं साईसत्‌च्चरित कें ४३ वे अध्याय में हेमाडपंतजीं हमें यही बता��े हैं साईसत्‌च्चरित कें ४३ वे अध्याय में हेमाडपंतजीं हमें यही बताते हैंजन्म के साथ मृत्य आवश्‍य आती है l इन्हें एक-दूसरे से अलग नहीं किया जा सकता l मरण जीव की प्रकृति का लक्षण है l\nll अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ll ll ॐ नमश्चण्डिकायै ll Sadguru Mahima अन्य सभी देवी-देवता तो भ्रमित करने वाले हैं; केवल गुरु ही ईश्‍वर हैं l एक बार अगर तुम उन पर अपना विश्‍वास स्थिर कर लोगे तो वे पूर्व निर्धारित विपदाओं का भी सामना करने में सहायता करेंगे l – अध्याय १० ओवी ४ सद्‍गुरु की महती बयान करनेवाली अनेक ओवीयाँ श्रीसाईसच्चरित में आती रहती है लेकिन मेरे मन में मात्र\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%20%E0%A4%93%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%2520%E0%A4%93%E0%A4%95", "date_download": "2019-08-20T22:24:54Z", "digest": "sha1:YX5V6BRJCZIGOPPEOWXEFFVVXTVGVPR2", "length": 3090, "nlines": 89, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nमराठी%20चित्रपट (1) Apply मराठी%20चित्रपट filter\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'कच्चा लिंबू' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nनवी दिल्ली : आज (ता. 13) 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये मराठीनेही बाजी मारली. प्रसाद ओक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8D%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9D_%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2019-08-20T23:17:39Z", "digest": "sha1:25NS7ZKYI4L37MQQ7YRT4L2WM52DZLFL", "length": 4564, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आदोल्फो लोपेझ मटियोस - विकिपीडिया", "raw_content": "\n(ऍडोल्फो लोपेझ मटियोस या पानावरून पुनर्निर्देशित)\nआदोल्फो लोपेझ मातियोस (स्पॅनिश: Adolfo López Mateos; २६ मे इ.स. १९१०, मेक्सिकोचे राज्य, मे���्सिको − २२ सप्टेंबर इ.स. १९६९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणी व मेक्सिकोचे ४८वे राष्ट्राध्यक्ष होते. लोपेझ मातियोस इ.स. १९५८ ते इ.स. १९६४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते.\nआदोल्फो र्विझ कोर्तिनेस मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९६९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१५ रोजी २०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2019-08-20T23:37:22Z", "digest": "sha1:KTXH6LBTNA7IPYYWIBYAJFDCKJYEX3NB", "length": 4663, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉसेल द्वीप - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपापुआ न्यू गिनीचा ध्वज\nरॉसेल द्वीप प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतातील ज्वालामुखीजन्य बेट आहे. हे बेट लुईझिएड द्वीपसमूहातील सगळ्यात पूर्वेकडचे बेट आहे. २६२.५ किमी२ क्षेत्रफळाच्या या बेटावर वस्ती तुरळक आहे. १९७८च्या अंदाजानुसार येथे ३,००० व्यक्ती राहतात. पैकी बहुतांश व्यक्ती पूर्व किनाऱ्यावरील जिंजो गावात राहतात आणि येली दन्ये भाषा बोलतात. या भाषेतील या बेटाचे नाव येला आहे.\nया बेटावर घनदाट जंगल असून पर्जन्यमान खूप आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/maharashtra/", "date_download": "2019-08-20T22:35:31Z", "digest": "sha1:MED2ZFC5TTJBN25TXUYASSWE6LV2I6KE", "length": 10592, "nlines": 211, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "maharashtra | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\nचांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा पाऊस पाडला. सुधीरभाऊंचे राज्यमंत्री (वित्त)…\nअकोला एमआयडीसीमध्ये भीषण आग\nअकोला : अकोला एमआयडीसी क्रमांक तीनमधील ग्रीन पावर टेक्नॉलॉजी या इलेक्ट्रॉनिक अप्लिन्सेसच्या मोठ्या फॅक्ट्रीला भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिक…\nअंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट\nअहमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची…\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम…\nरामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते – आनंदराज आंबेडकर\nकोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला…\nसरकारचा मोठा निर्णय,राज्यातील 1300 शाळा बंद करणार\nमुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्तेमुळे ज्या शाळांची पटसंख्या घटली आहे, अशा जवळपास 1300 शाळा बंद…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://in-vid.net/video/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-mashal-news-network-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-sp-200-9219-zp70QpO3qAk.html", "date_download": "2019-08-20T22:36:20Z", "digest": "sha1:XZRZ4XO6R2S4JSSTOW5P4KPONIYUCXII", "length": 8437, "nlines": 145, "source_domain": "in-vid.net", "title": "भिवंडी लोकसभा शिवसेनाच जिंखणार - बाळ्यामामा म्हात्रे | Mashal News Network | शरद पाटील(SP-200/9219)", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nभिवंडी लोकसभा शिवसेनाच जिंखणार - बाळ्यामामा म्हात्रे | Mashal News Network | शरद पाटील(SP-200/9219)\nवीडियोशेयर करेंवीडियो डाउनलोड करेंमें जोड़े\nबाळ्यामामा म्हात्रे ( शिवसेना )\n* कपिल पाटील यांच्याशी माझी कधीही मैत्री नव्हती आणि होणारही नाही.\n* पक्षाने तिकीट दिले तर लोकसभा निवडणूक लढवणार, नाहीतर दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणार.\n* ठाणे जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार नाही.\n* माझ्या बरोबरची मुलं माझ्या संरक्षणासाठी असतात, कारण राजकारणी हे माझे शत्रू आहेत.\n* पैशांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत, मात्र पैसा नसला तर निवडणुका लढवताही ये�� नाहीत.\n* भिवंडी लोकसभा मतदार संघ शिवसेनाच लढवणार. कपिल पाटील यांना उमेदवारी दिली तर ते पडतील.\nआमचे Mashal News Network हे लोकप्रिय चॅनल नियमित पाहण्यासाठी हे चॅनल Subscribe करा. आमचे कार्यक्रम नियमित पहा.\nसंपादक - शरद यशवंत पाटील\nलिंक लोड हो रहा है.....\nगुणवंतांचा सत्कार / श्रमजीवी संघटना / १५ ऑगस्ट २०१९ / Mashal News Network / SP- 596/17819\nवाडा - पिवळी बसला भीषण अपघात | ५० विद्यार्थी जखमी | चालक निलंबित | Mashal |SP - 590/13819\nआदेश बांदेकर यांचा 'माऊली संवाद' | शिवसेना | Mashal News Network | SP - 576 /4819\n९ ऑगस्ट / जागतिक आदिवासी दिन / तारफा व सांगड नृत्य / Mashal News Network / SP- 583/10819\nचिखले,ता.वाडा येथील ग्रामस्थांच्या तक्रारी / आमचा गांव आमच्या समस्या / Mashal Channel / SP-564/18719\nघुसाडी | वाडा तालुक्यातील कलाकारांचा चित्रपट | Mashal News Network | SP - 506/8619\nवज्रेश्वरी माता मंदिरातील दरोड्याचे UNCUT CCTV Footage अवश्य पाहा / MASHAL CHANNEL / SP-470/12519\n| वाडा तालुक्यातील खळबळजनक प्रकार | Mashal News Network |SP-361/5419\nमनोज पाटील ( खुपरी ) यांच्या घरी चोरी|९० तोळे सोने लंपास|Mashal News Network|SP-359/4419\nविश्वनाथ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन फसले /भेटीगाठी महागात पडल्या /Mashal Channel/SP-382/9419\nवाडा शहरातील रस्त्याची दुर्दशा / सर्वत्र खड्डेच खड्डे / Mashal News Network / SP- 526/19619\nभिवंडी लोकसभा शिवसेनाच जिंखणार - बाळ्यामामा म्हात्रे | Mashal News Network | शरद पाटील(SP-200/9219)\nनिवडणुका EVM यंत्रानेच होणार | राज ठाकरेच निवडणूक गाजवणार | Mashal News Network | SP - 580 / 8819\nडहाणूतील ' सुनबाई ' स्मृती इराणी यांच्या विजयाचा जल्लोष | Mashal News Network | SP - 486 /25519\nनिलेश सांबरे यांचे उपाेषण / तंत्रनिकेतन महाविद्यालय विक्रमगड / Mashal News Network / SP- 561 / 15719\nआदिवाश्या |आदिवासी जीवनावर लघुपट | Mashal News Network | SP - 504/8619\nवाडा तालुक्यात चाेरांचा धुमाकूळगाे-हे येथे व्यापार्याचा मृत्यू गाे-हे येथे व्यापार्याचा मृत्यू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2019-08-20T23:35:59Z", "digest": "sha1:REOOHYEEHMMKIKVQPSIF33N7BHVKTJOL", "length": 6499, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हाल-द्वाजला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्���ा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख व्हाल-द्वाज या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसेबास्टियें व्हैलां ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्टिनिक ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रेंच गयाना ‎ (← दुवे | संपादन)\nग्वादेलोप ‎ (← दुवे | संपादन)\nइल-दा-फ्रान्स ‎ (← दुवे | संपादन)\nएन, फ्रान्स ‎ (← दुवे | संपादन)\nआर्देश ‎ (← दुवे | संपादन)\nद्रोम ‎ (← दुवे | संपादन)\nइझेर ‎ (← दुवे | संपादन)\nलावार ‎ (← दुवे | संपादन)\nरोन ‎ (← दुवे | संपादन)\nसाव्वा ‎ (← दुवे | संपादन)\nऑत-साव्वा ‎ (← दुवे | संपादन)\nबास-ऱ्हिन ‎ (← दुवे | संपादन)\nऑत-ऱ्हिन ‎ (← दुवे | संपादन)\nलॉत ‎ (← दुवे | संपादन)\nआर्येज ‎ (← दुवे | संपादन)\nअ‍ॅव्हेरों ‎ (← दुवे | संपादन)\nऑत-गारोन ‎ (← दुवे | संपादन)\nजेर ‎ (← दुवे | संपादन)\nऑत-पिरेने ‎ (← दुवे | संपादन)\nतार्न ‎ (← दुवे | संपादन)\nतार्न-एत-गारोन ‎ (← दुवे | संपादन)\nलोत-एत-गारोन ‎ (← दुवे | संपादन)\nपिरेने-अतलांतिक ‎ (← दुवे | संपादन)\nलांदेस ‎ (← दुवे | संपादन)\nदोर्दोन्य ‎ (← दुवे | संपादन)\nजिरोंद ‎ (← दुवे | संपादन)\nलावार-अतलांतिक ‎ (← दुवे | संपादन)\nमेन-एत-लावार ‎ (← दुवे | संपादन)\nसार्त ‎ (← दुवे | संपादन)\nवांदे ‎ (← दुवे | संपादन)\nमायेन ‎ (← दुवे | संपादन)\nकोत-द'आर्मोर ‎ (← दुवे | संपादन)\nफिनिस्तर ‎ (← दुवे | संपादन)\nइल-ए-व्हिलेन ‎ (← दुवे | संपादन)\nमॉर्बियां ‎ (← दुवे | संपादन)\nशारांत ‎ (← दुवे | संपादन)\nशारांत-मरितीम ‎ (← दुवे | संपादन)\nद्यू-सेव्र ‎ (← दुवे | संपादन)\nव्हियेन ‎ (← दुवे | संपादन)\nऑद ‎ (← दुवे | संपादन)\nगार्द ‎ (← दुवे | संपादन)\nएरॉ ‎ (← दुवे | संपादन)\nलोझेर ‎ (← दुवे | संपादन)\nपिरेने-ओरिएंताल ‎ (← दुवे | संपादन)\nव्हार ‎ (← दुवे | संपादन)\nआल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ‎ (← दुवे | संपादन)\nऑत-आल्प ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55882", "date_download": "2019-08-20T23:05:01Z", "digest": "sha1:YZ45FXQKEUAXMLSH3ASBIRDATQP5FS5I", "length": 22734, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नेपाळी मोमो / मोमोज | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठ��� भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ / नेपाळी मोमो / मोमोज\nनेपाळी मोमो / मोमोज\nकोबी, गाजर, पातीचा कांदा, मशरूम्स, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण\nसोया सॉस, सिसमी ऑईल\nआयत्यावेळी करायचे ठरल्यावर मशरूम्स चटकन उपलब्ध न झाल्याने मी यात वापरले नाहीयेत. पण मशरूम्समुळे खूप छान चव येते.\nसारणासाठी प्रमाण असं काही नाही. उपलब्धतेनुसार, आवडीनुसार भाज्या कमीजास्त झाल्यातरी काही फरक पडत नाही. वरचा फोटो पाककृतीच्या प्रमाणासाठी नसून मी ते साहित्य काय प्रमाणात घेतलं आहे त्याकरता आहे.\nनेहमीचीच कणिक नेहमीसारखीच मळून किंवा मैदा मळून घेऊन किंवा राईस पेपर\nथोडं पांढरं व्हिनेगर + पाणी एकत्र करून त्यात लाल मिरच्या भिजत ठेवा. हौस असेल तर मिरच्यांच्या बिया काढून टाका. थोड्या लसूण पाकळ्या, सिसमी ऑईल आणि मीठ\nकोबी भाजीकरता चिरता तसा चिरून घ्या. बारीक कातरकाम करण्याची गरज नाही. ओबडधोबडही चालेल.\nगाजर मोठ्या भोकाच्या किसणीतून किसून घ्या.\nपातीचा कांदा (पात व कांद्यासकट) कापून घ्या.\nआलं किसून आणि लसूण बारीक कापून घ्या.\nया सर्व भाज्या एका मोठ्या कढईत / वोकमध्ये थोडं नेहमीच्या वापरातील तेल टाकून थोड्या परतून घ्या. आता त्यावर झाकण ठेऊन एक वाफ आणा आणि मग उघड्यावर पाणी आटेपर्यंत परतत रहा. यातच मग आलं, लसूण, मीरपूड, सोयासॉस आणि सिसमी ऑईल घाला.\nभाज्या शिजवताना सुरवातीलाच मीठ घाला. मीठ घातल्यानं मशरूम्स आणि कांद्याला पाणी सुटेल ते सुकवायला हवंय. त्यामुळे मीठ सुरवातीलाच घाला. पण मीठ घालताना या भाज्या शिजून कमी होतील हे ध्यानात ठेवा, नाहीतर खारट होईल. वाटल्यास सुरवातीला जरा कमीच मीठ घाला.\nभाज्या अति शिजवायच्या नाहीत. जरा शिजल्या की बस्स\nकणिक मळून घ्या आणि अगदी छोटे गोळे करून लहान लहान चपात्या लाटून घ्या. साधारण पुर्‍यांएवढ्या. हौस असेल तर आणखीही लहान लाटू शकता. बाईट साईज मोमोज होतील.\nतर या चपात्यांवर थोडं थोडं सारण ठेऊन त्यांचे मोमो बनवून घ्या.\nमोमोचा टिपिकल आकार येण्यासाठी सारण भरल्यावर अर्ध्या चपातीच्या कडांना चुणा घालायच्या आणि उरलेला अर्धा मोकळा भाग तिथे आणून त्यांना चिकटवून घ्यायचं. खालच्या फोटोत दाखवलंय तसं. खूप काही नामांकित नाहीये पण कल्पना येईल.\nआपल्याला हवा तो आकार द्या. मोदक, करंजी काहीही चालेल. राईस पेपर असेल तर स्प्रिंगरोल सारखे रोल्स करून उकडता येतील. ते ह�� एक करून दाखवलं आहे.\nमग हे मोमोज ताटल्यांना थोडं तेल लावून मग त्यावर ठेऊन इडलीपात्र, मोदक पात्र किंवा कुकर (शिटी न लावता) मधून उकडा. कणकेचे केल्यास निदान २० मिनिटं उकडावे लागतात.\nचटणीचं सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून काढा. चटपटीत चटणी आणि चविष्ट मोमो तयार.\nखा हो किती खायचे ते\n१. सारण जरा ब्लँडच असलेलं छान लागतं. त्यामुळे मीठ, मिरच्या, आलं आणि लसूण हात राखूनच घाला.\n२. कणिक वापरली तर २० मिनिटे, मैदा आणि राईसपेपर १० मिनिटात उकडून होईल.\n३. गरमागरम मस्तच लागतं पण पुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत. किंवा एका काचेच्या भांड्यात झाकण ठेऊन १ मिनिटाकरता गरम करावेत.\n४. कणकेचे मोमोज उकडून झाल्यावर अर्ध्या मिनिटाकरता तसेच राहू द्यावेत आणि मग काढावेत. सहज निघतात. खूप गरम असताना काढले तर चिकटतात.\n५. हा एक अत्यंत व्हर्सटाईल प्रकार आहे. यातच चिकन, खिमा, पनीर वगैरे घालून मांसाहारी मोमो बनतील. इतरही काही पूरक भाज्या घातल्या तरी चालतील.\nमायबोलीवर आधीपासून अनेक मोमो पाकृ आहेत. त्यात ही एक भर.\nआवडत्या दहात टाकून ठेवलंय..\nआवडत्या दहात टाकून ठेवलंय.. मस्त पाकृ.. इस्पेशली कणकेचं ऑप्शन आवडलंय..\nआवडीनुसार सारणात बदल करण्यात येईल(च)\n बरेच दिवसांत खाल्लेले नाहीत. करायला हवेत...\nघरी सर्व साहित्य (कधी नव्हे\nघरी सर्व साहित्य (कधी नव्हे ते) हजर आहे. त्यामुळे मोमोला आज मम म्हणण्यात येईल.\nकर की रायगड. मी आताच\nकर की रायगड. मी आताच डिनरला पोटभर खाल्लेत. चव मस्त येते या रेस्पीनं. बरोबर स्पिनच सूपही होतं.\nआता कॉफी पिण्याचा मूड आहे.\nआवडीनुसार सारणात बदल करण्यात\nआवडीनुसार सारणात बदल करण्यात येईल(च) >>> हो हो तो हवाच.\nमस्त. कणकेचे केल्यास बंद\nमस्त. कणकेचे केल्यास बंद करताना चिकटत नसत्ल मैद्यासारखे. त्याला काय उपाय\nथोडे पाण्याचा हात लावून बंद करता येईल.\nपुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत.>>> असे का\nघरी राईसपेपर उरलेत खूपसे.\nघरी राईसपेपर उरलेत खूपसे. त्याचे मोमो करून वाफवून बघावेत असं वाटलं होतं. आता या रेसेपीने करून बघते.\nएक शंका: मी कितीही ओला केला तरी दुमडल्यानंतर राइसपेपर सगळ्या बाजूने एकमेकांना चिटकत नाही. एखादी बाजूतरी उघडतेच. तर तसेच वाफवले तर सारण बाहेर येईल का\nसारण मस्त दिसतेय. करून बघेन\nसारण मस्त दिसतेय. करून बघेन नक्की.\nपुन्हा गरम करायची वेळ आली तर\nपुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत.>>> असे का >>> ते कोरडे होऊ नयेत म्हणून. मे बी त्यांवर ओला पेपर नॅपकिन पसरून गरम केले तरी चालू शकेल. मी करून पाहिलंय. छान होतात.\nमस्त रेसिपी. इथे ट्रेडर जो\nमस्त रेसिपी. इथे ट्रेडर जो मधे बेस्टेस्ट फ्रोझन व्हेज. ग्योझा (मोमो) मिळतात तिथेच एक तीळ अन सोया असं घातलेला अफलातून ग्योझा सॉस पण मिळतो. मी कायम ठेवते हे दोन्ही फ्रीझात तिथेच एक तीळ अन सोया असं घातलेला अफलातून ग्योझा सॉस पण मिळतो. मी कायम ठेवते हे दोन्ही फ्रीझात आता करून पण बघेन\nत्या ग्योझात बहुधा काफिर लाइम पण असतं या वरच्या भाज्यांसोबत. मस्त लागतात हे. ट्रेडर जो जवळपास असेल तर आणून पहा.\nट्रेजो मधून चिकन मोमोज आणून\nट्रेजो मधून चिकन मोमोज आणून खाल्ले आहेत. ते भन्नाट होते. हे ट्राय करून पाहाते आता.\nमोमोज नावाने एक वेगळाच पदार्थ\nमोमोज नावाने एक वेगळाच पदार्थ डोळ्यांसमोर येत राहतो.म्हणून् यास भाज्यांचे कडबू ( अथवा करंज्या ) म्हटले तर चालेल का\nकडबू नको हो.. अगदीच हे वाटतं.\nकडबू नको हो.. अगदीच हे वाटतं. परोगी म्हणा, मस्त नाव आहे.\nरच्याकने, नेहेमीच मोमोजमधलं सारण हे सपक का असतं काही खास कारण की सोबतचा डिपिंग सॉस जरा स्पायसी असतो म्हणून असं.\nउगाच टाळक्यात आलेला प्रश्न आहे. अर्थातच, सारण आपल्या चवीचं करण्याचा पर्याय आहेच.\nकणकेचे केल्यास बंद करताना\nकणकेचे केल्यास बंद करताना चिकटत नसत्ल मैद्यासारखे. त्याला काय उपाय >> चिकटतात. पाणीही लावायची गरज नाही. जरा दाबले की चिकटतात.\nनेहेमीच मोमोजमधलं सारण हे सपक\nनेहेमीच मोमोजमधलं सारण हे सपक का असतं काही खास कारण की सोबतचा डिपिंग सॉस जरा स्पायसी असतो म्हणून असं. >>> असंच असेल.\nमस्त फोटो आणि रेसीपी. हे\nमस्त फोटो आणि रेसीपी.\nहे स्प्रिंगरोलच हेल्दी व्हर्जन वाटल.\nमामी, हौस अएल तर काय काय करायला सांगतात. शेवटी वाटल कि आता लिहिनार , हौस असेल तर हे करून बघा.\nमस्तं दिसताहेत मोमोज. छान\nमस्तं दिसताहेत मोमोज. छान पाककृती आणि फोटोसुद्धा.\nमस्त मामी मैत्रेयी, आणतेच.\nडिश, वाट्या, चमचे लक्षात\nडिश, वाट्या, चमचे लक्षात ठेवले आहेत , पुढील माबो पाकॄ स्पर्धेत पाकृ कोणाची आहे ते ओळखण्यासाठी\nडिश, वाट्या, चमचे लक्षात\nडिश, वाट्या, चमचे लक्षात ठेवले आहेत , पुढील माबो पाकॄ स्पर्धेत पाकृ कोणाची आहे ते ओळखण्यासाठी >>>\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T23:20:27Z", "digest": "sha1:5IDER6GWMAXL5PRK53KDD5Z7WHZ7TOYL", "length": 3278, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आकड्यांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आकड्यांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\n\"आकड्यांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०१६ रोजी १६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T23:29:19Z", "digest": "sha1:MWOIVEIOCLGE6EDRBZYUABV7AT2PC4W6", "length": 3218, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८८५ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म या निर���देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८८५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-08-20T22:48:48Z", "digest": "sha1:KGTWNPWRHVIW6QFOBCP2XRLNMEAFUJCN", "length": 7397, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सद्य घटना विवरणला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:सद्य घटना विवरणला जोडलेली पाने\n← विकिपीडिया:सद्य घटना विवरण\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:सद्य घटना विवरण या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसद्य घटना (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:विजय ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ६ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ८ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive4 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १२ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/डिसेंबर २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जानेवारी २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/नोव्हेंबर २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सद्य क्रीडा स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/फेब्रुवारी २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मार्च २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/एप्रिल २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मे २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जून २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जुलै २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/ऑगस्ट २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/सप्टेंबर २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/ऑक्टोबर २००८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/डिसेंबर २००७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जानेवारी २००९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/मार्च २००९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जून २००९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/जुलै २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सद्य घटना/ऑगस्ट २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64045", "date_download": "2019-08-20T22:52:07Z", "digest": "sha1:EEE4MPJFNXLQMOY7URTZBQX4GQ46SCN2", "length": 68853, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका\nलता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका\nआज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे.\nलता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका\nलता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे हि काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनहि पाहायचे नाही असले दळभद्री विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं. लता कितीही आवडली तरी तिच्या काही गोष्टी मला खटकतात त्या पहिल्यान्दा नमूद केल्या पाहिजेत\nमाझी लताबाबत सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही. तिच्या गायकीला आत्मसात करणारे आणि तिला पुढे नेणारे शिष्य तिने तयार केले नाहीत. आपला वारसा पुढे चालेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तिची नाहीतर मग कुणाची होती बर भारतात अशी गायकीची घराणी विपुल आहेत तेव्हा स्वतःचा वारसा निर्माण करून जपण्याची गोष्ट आपल्याला काही अगदी नवखी नाही. माझा हा आरोप खरतर फक्�� लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे.बर आपल्या महान भारतवर्षाला घराणे शाहीची परंपरा अगदीच नवखीही नाही,(तिचे भरपूर दुष्परिणाम आपण भोगले आहेत थोडे सुपरिणाम दिसले तर काय हरकत आहे बर भारतात अशी गायकीची घराणी विपुल आहेत तेव्हा स्वतःचा वारसा निर्माण करून जपण्याची गोष्ट आपल्याला काही अगदी नवखी नाही. माझा हा आरोप खरतर फक्त लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे.बर आपल्या महान भारतवर्षाला घराणे शाहीची परंपरा अगदीच नवखीही नाही,(तिचे भरपूर दुष्परिणाम आपण भोगले आहेत थोडे सुपरिणाम दिसले तर काय हरकत आहे). आजकाल तंत्रज्ञानाने यांची गाणी, अभिनय इ. कामं जतन करता येतात, पुढच्या पिढीला उपलब्ध होतात पण पूर्वी हे नव्हत. म्हणजे तानसेन खूप मोठा गायक असेल पण आता आम्हाला तो काय आणि कसा गायचा हे कस कळणार). आजकाल तंत्रज्ञानाने यांची गाणी, अभिनय इ. कामं जतन करता येतात, पुढच्या पिढीला उपलब्ध होतात पण पूर्वी हे नव्हत. म्हणजे तानसेन खूप मोठा गायक असेल पण आता आम्हाला तो काय आणि कसा गायचा हे कस कळणार त्याच्या घराण्याच्या गायकीवरूनच ना त्याच्या घराण्याच्या गायकीवरूनच ना आणि पुढे चांगले गायक जर तुमच्या घराण्यात निपजले तर तुमचीच गायकी ते अधिक समृद्ध करतील कि नाही आणि पुढे चांगले गायक जर तुमच्या घराण्यात निपजले तर तुमचीच गायकी ते अधिक समृद्ध करतील कि नाही मुख्य काय आहे की तुम्ही जेव्हा खूप महान आणि यशस्वी कलावंत असता तेव्हा तुम्ही तुमच्या अंगच्या कलागुणाचे नुसते मालक नसता तर विश्वस्तही असता. खरे मालक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे रसिक असतात. तेव्हा तिच्या संवर्धनाची जबाबदारी तुमचीच असते.\nलताबाबत आणखी एक तक्रार करण्याजोगी गोष्ट म्हणजे तिची इतकी प्रचंड मोठी कारकीर्द आहे तिने इतक्या विविध प्रकारची गाणी इतक्या वेगवेगळ्या संगीतकारांच्या कडे म्हटली आहेत. तीचं एकूण अनुभव विश्व किती समृद्ध असेल पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेलं पुस्तक इतकं भिकार आहे कि इथे त्याचा उल्लेख सुद्धा करायला नको.)खरतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries जवळपास नाहीतच.ज्या आहेत त्यात ती मोकळेपणाने, खुलून बोलत नाही.लता आज ८८ वर्षांची झाली आहे आजपर्यंत तिच्याकडे कोणी आत्मचरित्र/ चरित्र, मुलाखतीसाठी गेलच नसेल का पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेलं पुस्तक इतकं भिकार आहे कि इथे त्याचा उल्लेख सुद्धा करायला नको.)खरतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries जवळपास नाहीतच.ज्या आहेत त्यात ती मोकळेपणाने, खुलून बोलत नाही.लता आज ८८ वर्षांची झाली आहे आजपर्यंत तिच्याकडे कोणी आत्मचरित्र/ चरित्र, मुलाखतीसाठी गेलच नसेल का पण बहुधा ती स्वतःचं आयुष्य असं उलगडून सांगायला उत्सुक नसावी.\nआणखी एक तक्रार म्हणजे काही गाणी म्हणायचं तिनं टाळायला हवं होत. “चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.(असं आपलं माझं नम्र मत आहे.... तुम्ही असहमत होऊ शकता.)आणखी एक “हम को भी गमने मारा, तूमको भी गमने मारा, हम सबको गमने मारा, इस गम को मार डालो...” हि असली गाणी तिने का गायली असावीत कुणास ठाऊक.\nबास यापेक्षा जास्त तक्रार मी करू शकत नाही.\nआपल्याकडे सुरांची ४ सप्तक आहेत खर्ज, मध्य, तार आणि अति-तार सप्तक. या अशा २८ सुराच्या दुनियेत लता ज्या सहजतेने संचार करते, तसं आज पर्यंत एक आशा भोसले सोडली तर इतर कुणाही गायिकेला जमलेले नाही. पुढे जमू शकेल असे वाटत नाही. साध्या तार सप्तकातला सा लावताना गायक-गायिकांचा आवाज चिरकतो, फाटतो, केविलवाणा वाटतो, तिथे लता अति तार सप्तकात मुक्त बागडून इतक्या सहज मध्य सप्तकात येते कि पाहून, ऐकून अचंबित व्हायला होतं. तिच्या ह्या सामर्थ्याची जाणीव बहुधा शंकर जयकीशनला प्रथम झाली( तुम्हाला त्या आधीचे उदाहरण माहित असेल तर सांगावे.) आणि “रसिक बलमा...” मध्ये तिचा आवाज टिपेला गेला त्यानंतर जवळपास सगळ्या संगीतकारांनी तिच्या ह्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला. ( आता कधी कधी त्याचा दुरुपयोगही झाला आहे. उदा. तेरे मेरे बीच मे, कैसा ही ये बंधन अंजाना...आणि सोला बरस कि ब��ली उमर को सलाम)\nसज्जाद सारख्या संगीतकारांनी तिच्या आवाजाला अति किंवा तार सप्तकात न नेताही कमाल केली आहे. तुम्ही त्याचं संगदिल या पिक्चर मधलं “दिल मे समा गये...”हे तलत बरोबर गायलेलं राजेंद्र कृष्णने लिहिलेलं आणि दिलीपकुमार मधुबाला वर चित्रित झालेलं गाणं ऐका किंवा सी. रामचंद्र चं १९५८ साली आलेल्या “अमरदीप” मधलं “ दिल कि दुनिया बसके सावरिया...” हे गाणं ऐका. म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल .खाली लिंक दिलेल्या आहेत.\nहे दोन महान संगीतकार केवळ लताच आपल्या संगीताला न्याय देऊ शकेल असे मानत. सज्जदचं “ एक लता बस गाती है बाकी सब रोती है.” हे प्रसिद्ध पण जरासं अतिशयोक्तीपूर्ण विधान असलं तरी त्यातून त्याच्या भावना पुरेपूर व्यक्त होतात. लताशी काही बेबनाव होऊन लताने त्याच्याकडे गायचे सोडल्यावर सी रामचंद्राची तर कारकीर्दच संपली. काय झालं हे नक्की कुणाला कधीच कळले नाही.\nलताची मला सगळ्यात जास्त आवडलेली गाणी (“लग जा गले...” किंवा “नैना बरसे रिमझिम...” चित्रपट “वो कौन थी” सोडून)आहेत- ‘धीरे धीरे मचल’ हे अनुपमा मधलं गीत- हेमंत कुमारने संगीतबद्ध केलेलं आणि कैफी आजमी ने लिहिलेलं आणि ‘परख’ मधलं सलील चौधरीने संगीत दिलेलं आणि शैलेंद्रने लिहिलेलं “ ओ सजना, बरखा बहार आई ...”हे, या गाण्यांच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.\nयातल्या शेवटच्या लिंक मधले ‘अनुराधा’ मधले “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..”लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. ‘पिया’ च्या पि आणि या मधली ती सूक्ष्म, नाजूक थरथर, अनुराधाचे दबलेले दु:खं उघड करते. ह्या गाण्यात “ कजरा ना सोहे...” हे कडवं सुरु होण्याच्या अगदी थोड आधी डॉ. निर्मल (बलराज सहानी) अनुराधा गाता असतानाच ( त्याचे तिच्या कडे लक्ष नसते)शेजारच्या खोलीत जातो त्यावेळी अनुराधा म्हणजे लीला नायडूने चेहऱ्यावरचे दु:ख, निराशा फार उत्तम दाखवली आह. लीला नायडू फार सुंदर अभिनेत्री होती पण ती इतका सहज सुंदर अभिनय करू शकते हे हा चित्रपट पहायच्या आधी मला ठावूकच नव्हते.कदाचित हृशिदांची हि कमाल असेल\n१९४२ ते आता आता पर्यंत भारतीय सिने संगीतातलं लताचं स्थान म्हणजे दशांगुळे व्यापून उरले असेच होते. इतकी प्रदीर्घ, यशस्वी आणि देदीप्यमान कारकीर्द अक्ख्या होल वर्ल्ड मध्ये कुणाच्या नशिबी आली असेल असे वाटत नाही. या बाईने ज��ळ जवळ एकछत्री राज्य केले आहे म्हणाना. मी लताचा भयंकर चाहता पण म्हणून मला दुसऱ्या गायक गायिका आवडत नाहीत असं अजिबात नाही. लता नावाच्या झन्झावाताच्या प्रचंड सामर्थ्यापुढे अनेक लहान लहान कलाकाराची तारवं फुटली त्याला काय करणार. माझं मन त्याबद्दल लताला दोष द्यायला तयार नाही, पण अनेक गुणी गायिकांना एकतर संधीच मिळाली नाही किंवा ज्यांना मिळाली त्यांची लताशी तुलना झाली आणि ते साहजिकच मागे पडत गेले याची हळहळ मात्र खूप वाटते.\nजस्वीन्दर कौर(खय्याम ची बायको- हीचं ‘तुम अपना रंज ओ गम...’ हे गाण खूप गाजलं होतं ), मीना कपूर-अनिल बिस्वास ची पत्नी (“कूछ और जमाना कहता है- छोटी छोटी बाते” या गाण्यात प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळी रिपीट करताना ती शब्द असे काही तोडते आणि अशा हरकती घेते कि ज्याच नाव ते – खाली या गाण्याची लिंक दिली आहे लक्षपूर्वक ऐका).\nगीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत. असं म्हणतात कि नूरजहा जर फाळणीच्या वेळी पाकिस्तानांत गेली नसती, तर आज लता एवढी यशस्वी झाली नसती. आता नुरजहा पाकिस्तानात गेल्यावर फार उजेड पाडू शकली नाही (म्हणजे ती अगदीच यशस्वी झाली नाही असे नाही पण लताच्या तुलनेत ...कीस गल्ली मे गलबला)तिची पाकिस्तानात गेल्यानंतरची काही गाणी मी ऐकली आहेत आणि ती तद्दन फालतू आहेत आणि नूरजहानची गान कारकीर्द लताच्या मानाने फारच आधी म्हणजे १९८४ मध्येच संपली आणि १९८६ मध्ये तर तिचा मृत्यूच झाला. असो, पण नुरजहा जर भारतात राहिली असती तर कदाचित तीची गान कारकीर्द जास्त फुलली असती हे मात्र खरं. भारतीय फिल्म इंडस्ट्री आणि संगीत ह्यांच्या पुढे पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी.पाकिस्तानात तिला तोडीचे गीतकार, संगीतकार, सहगायक, आणि श्रोतृवर्गहही मिळाला नाही हेही खरच.मी तिची १९४७ पूर्वीची जवळपास सगळी गाणी ऐकली आहेत आणि सगळी जबरदस्त आहेत. तिचा आवाज, त्याचा पोत, त्याचा बाज काही औरच होता.ती स्वतः सिनेमात नायिकेचं काम करीत असे. दिसायला हि तशी बरी होती,अभिनय वगैरे चुकूनही करीत नसे.(तो सचिन हि करत नाही पण ते एक असो...) पण फक्त स्वतःलाच आवाज द्यायची, पार्श्व गायन करीत नसे.(१९६० पर्यंत). तीचं गाण ऐकताना वाटत राहत कि हिने नक्की समोर माईक धरला नसेल, एव्हढा स्पष्ट खणखणीत आवाज.\n“ दिया जलाकर आप बुझाया “, “आवाज दे कहा है...” आणि “जवान है मुहब्बत, हसी है जमाना...” हि तिची विशेष गाजलेली आणि मला स्वतःला प्रचंड आवडलेली गाणी. खाली लिंक दिलेल्या आहेत. आवर्जून वेळ काढून ऐका ...\nत्यातूनही मला सगळ्यात आवडलेलं तिच गाण म्हणजे “जवा है मुहब्बत... “ हे. ह्यात मुहब्बत मधल्या ‘त’ वर ती सूर किंचित तोडते, आणि नंतर “हसी ही जमाना..” असं अलगद उचलते कि बास याच गाण्यातलं शेवटच कडवं जे “तुम आये के बचपन मेरा लौट आया.. हे ती जरा खालच्या पट्टीत घेते म्हणजे ते ऐकताना असं वाटत कि कुणीतरी बंदुकीत गोळी भरतोय, मग barrel वर करीत खटका मागे ओढून नेम धरतय आणि एवढी वातावरण निर्मिती झाल्यावर संणकन गोळी सुटावी तसे “ मिला है मुझे जिंदगी का बहाना” आपल्या कानावर येऊन आदळतात. जितक्या वेळा ऐकतो तितक्या वेळा अंगावर शहांरेच येतात राव\nइतके चांगले गुण असलेली गायिका आम्हाला सोडून पाकिस्तानात जाऊन बसली आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली म्हणून हळ हळ वाटते दुसरं काय.तिनेच १९८२ साली भारतात आली असताना म्हटल्याप्रमाणे कलाकारची कला हि त्याची स्वतःची मिळकत नसते तर ती रसिकांची मालमत्ता असते. आमची मालमत्ता घेऊन शत्रू राष्ट्रात जाऊन बसायचा तिला काही हक्क नव्हता.जाऊ दे ..आता बोलून काय उपयोग\nमॅडम नूरजहाँ यांचा मृत्यू\nमॅडम नूरजहाँ यांचा मृत्यू २००० साली झाला असं विकीपिडियावर लिहिले आहे. १९८६ साली कोणत्या नूरजहाँचा मृत्यू झाला\nहा लेख आजिबात आवडलेला नाही. लता या नावाविषयी लिहीण्यापूर्वी थोडा अधिक अभ्यास करून लिहावे ही विनंती. हिंदी चित्रपट संगीतात पहिल्या १००० अंकांवर लता मंगेशकर हे एकच नाव आहे आणि असेल.\nलतादिदींनी शिष्य वगैरे का घडवले नाहीत असे naive प्रश्न मलाही पडले होते कधी काळी पण पण जितकं तुम्ही ऐकाल तितकं तुम्हाला कळेल की हे शिकण्या शिकवण्या पलीकडचं आहे. Lata is Lata. The one and only. देव त्यांना उदंड आणि आरोग्यपूर्ण आयुष्य देवो__/\\__\nमला हे तार सप्तक सूर सरगम वगैरे शास्त्रीय बाबी सर्व डोक्यावरून जातात. मात्र दिदींच्या आवाजातील गोडवा आणि आशाच्या आवाजातील मादक खट्याळपणा पोहोचतो, आणि तोच पुरतो\nबाकी सुरुवातीचे पॅराग्राफ ईथून काढून त्याचा वेगळा लेख बनवून दोन लेख स्वतंत्र प्रकाशित करायला हवे होते. तक्रारीचा सूर लताच्या चाहत्यांना खटकल्यास पुढचा लेख झाकोळला जाण्याची शक्यता आहे.\n<<बाकी सुरुवातीचे पॅराग्राफ ईथून काढून त्याचा वेगळा लेख बनवून दोन लेख स्वतंत्र प्रकाशित करायला हवे होते. तक्रारीचा सूर लताच्या चाहत्यांना खटकल्यास पुढचा लेख झाकोळला जाण्याची शक्यता आहे.>>\nहा तीन तासांचा लघुपट १९९०\nहा तीन तासांचा लघुपट १९९० साली आला होता ज्यात दिदी आपल्या कारकीर्दीविषयी बोलल्या आहेत. आज त्यातील अनेक गोष्टी आपल्याला अगोदरच माहिती असतील पण त्यांचा उल्लेख प्रथम ह्या लघुपटात झाला असण्याची शक्यता आहे. माझी आवडती गोष्ट म्हणजे प्रत्येक भागाच्या शेवटी लतादिदींनी गाण्याच्या दोन ओळी कोणत्याही वाद्यमेळाशिवाय गुणगुणल्या आहेत. त्या ऐकायला फार गोड वाटतात\nजिज्ञासा छान लिन्क.... धन्यवाद...\nविस्कळीत लेख वाटला. ५०-९०च्या\nविस्कळीत लेख वाटला. ५०-९०च्या दशकातील मंगेशकर फॅमिली सोडून इतर गायिकांची फारशी गाणी ऐकलेली नाहीत आणी २००० सालानंतरची लताची गाणी तितकीशी भावत नाहीत.\nसचिन, लता, मोदी असे सगळ्यांचे\nसचिन, लता, मोदी असे सगळ्यांचे भक्त जरा विरोधी सूर निघाला की फार खवळतात बरं.... संभलके\nतुम्हीच संभलके हो नानाकळा\nतुम्हीच संभलके हो नानाकळा सचिन आणि लताच्या रांगेत मोदींना की हो बसवलंयत तुम्ही \nइण्टरेस्टिंग लेख. जरा टीकात्मक असल्याने बर्‍याच पॉईण्ट्स बद्दल सहमत नाही. तार सप्तक वगैरे मला कळत नाही पण 'गल्ली चुकलं काय हो' इतपत कळते. म्हणजे गोलमाल मधल्या गाण्यात लता गातागाता हसते ते ऐकायला खटकते (हेच आशाचे ऐका - सुन सुन सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है मधे), किंवा तुझसे नाराज नही जिंदगी मधे त्या कडवे संपवणार्‍या ओळी खटकतात ईई. पण तरीही मी जबरी लताफॅन आहे. नूरजहाँ चे ते जवाँ है मोहब्बत खूप श्रवणीय असले, तरी तिची लास्टिंग मेमरी म्हण़़जे सुनील गावसकर ने कोणातरी पाकड्याला तिच्यावरून दिलेले फेमस उत्तर इतकीच आहे\nमै नाना - यावर सचिन ने सिक्स मारल्यावर शोएब रन अप च्या टॉप ला गेला तेव्हा रवी शास्त्री जे म्ह्ण्टला ते मी म्हणतो \"Now what will the come back be\" :). बाय द वे उपमेवरून लक्षात आले असेलच की मी सचिन भक्त आहे लताच्या गाण्यांचा तर आहेच. पण सर्व रास्त टीका वेलकम आहे दोघांवरही.\nजे मी लिहीलंय ते परफेक्त आहे\nजे मी लि���ीलंय ते परफेक्त आहे मै....\nहे शिकण्या शिकवण्या पलीकडचं\nहे शिकण्या शिकवण्या पलीकडचं आहे. >> पूर्ण मान्य. Some things are divine gifts\nलता मंगेशकरांची शिष्य परंपरा\nलता मंगेशकरांची शिष्य परंपरा या मुद्द्यासंदर्भातः\n२०व्या शतकातल्या शास्त्रीय गायक/वादकांसंदर्भात हा मुद्दा अनेकदा उपस्थित झाला आहे. १९व्या शतकापर्यंत कलाकार राजाश्रयी असत, त्यांना एका जागी बस्तान होते. त्यामुळे जवळपास प्रत्येक प्रसिद्ध व सर्वोत्कृष्ट कलाकाराची शिष्यपरंपरा होती. २०व्या शतकात विशेषतः उत्तरार्धात कलाकारांचे भारतात व भारताबाहेर दौरे प्रचंड वाढले. एका जागी बस्तान राहिले नाही. त्यामुळे गुरु शिष्य पारंपारिक पद्धतीने तालीम देणे जवळपास अशक्य झाले. त्यातदेखील काही कलाकार उस्ताद म्हणुन नावाजलेले आहेत पण ते तुलनेने सामान्य लोकांत कमी प्रसिद्ध राहिले. उदा. गुलाम मुस्तफा खान. यांची शिष्य परंपरा मोठी पण गायक म्हणुन त्यांचे नाव भीमसेन बरोबर नाही आले. भीमसेन जोशींचा नाव घेण्यासारखे शिष्य एकही नाही. अशीच अनेक इतर उदाहरणे देता येतील.\nदुसरा मुद्दा सिनेमात गाणार्‍या अजून कुठल्या गायक-गायिकेने शिष्य तयार केले शिष्य तयार करतील अशी त्यांची तयारी राहिली आहे का शिष्य तयार करतील अशी त्यांची तयारी राहिली आहे का सिनेमात गाण्याला मी नाव ठेवत नाहिये. ती एक कला आहेच. पण कलेबरोबरच त्यात क्राफ्टचे (कारागिरी) अंग मोठे आहे. बहुसंख्य सिनेगायकांचा पाया शास्त्रीय संगीतात आहे, किमान लता-आशाच्या पिढीत तरी होता. त्यांनी तालीम शास्त्रीय संगीतकारांकडे घेतली. पुढे सिनेगायक झाले. तेव्हा लता मंगेशकर शिष्य तयार करू शकतील का हा मुद्दाही आहे. त्या शिष्याला क्राफ्ट शिकवून उत्कृष्ट कारागिर नक्की करू शकतील. आणि तसे झालेही असेल. पण त्यांच्याकडे येणारा मनुष्य मुळात कुठल्यातरी शास्त्रीय संगीतकाराचा शागीर्द म्हणुन उमेदवारी करूनच येणार नाहीतर नुसती कारागिरी शिकवून काय होणार.\nलता मंगेशकरांवरील अजून एक 'प्रसिद्ध' पुस्तक राजु भारतनचे आहे.\n>> “चंदनसा बदन...” , “जिंदगी\n>> “चंदनसा बदन...” , “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “, “एहेसान तेरा होगा मुझपर...” <<\nहि आणि यासारखीच पुरुषी आवाजातहि गायली गेलेली गाणी लताबाईंनी तोडिसतोड तर कधी मूळ गाण्यापेक्षा उत्तम गायलेली आहेत. त्यांचं पिक्चरायझेशन हि सुंदर झालेलं आहे, (उदा. सायरा बानोने तर डेबुटांट असुनहि कमाल केलीय या गाण्यात), तर तुमचा आक्षेप नेमका कशावर आहे याचं मला कुतुहुल आहे.\nबाकि लताबाईंच्या दैवी आवाजावर, प्रतिभेवर आम्हि काय लिहिणार, त्यांच्या हयातीत जन्मलो हेच आपलं भाग्य आहे. संगिताच्या या देवीला ८८ व्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा\n<<हा तीन तासांचा लघुपट १९९०\n<<हा तीन तासांचा लघुपट १९९० साली आला होता ज्यात दिदी आपल्या कारकीर्दीविषयी बोलल्या आहेत. आज त्यातील अनेक गोष्टी आपल्याला अगोदरच माहिती असतील पण त्यांचा उल्लेख प्रथम ह्या लघुपटात झाला असण्याची शक्यता आहे. माझी आवडती गोष्ट म्हणजे प्रत्येक भागाच्या शेवटी लतादिदींनी गाण्याच्या दोन ओळी कोणत्याही वाद्यमेळाशिवाय गुणगुणल्या आहेत. त्या ऐकायला फार गोड वाटतात Happy>>\nही बहुधा नस्रीन कबिर ने केलेलि फिल्म आहे. ह्यवर तिने पुस्तक ही लिहिलेले आहे पण ते गाजले नाही. ह्यात लता फार खुलुन बोललेलि नही.प्रत्येक संगीतकार -वो बहुत अच्छे थे , मै उनको बहुत मानती थी , असे ती म्हणते तर इतर सगळे तिचे खुप कौतुक करतात. सज्जड आणि गुलजार फक्त जेन्युइन वाटतात ...\nभारतीय संगीतात परंपरा/घराणी फार पूर्वी पासून आहेत.ते आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे म्हणाना. संगीत म्हणजे शास्त्रीय , सुगम, लोक नाट्य कि चित्रपट संगीत ह्याने त्यात काही फरक पडता कामा नये. लता ही दिनान्थांची मुलगी त्यांची( तिला बळवंत संगीत परंपरा म्हणतात) गायकी तिने जशी च्या तशी उचलली नाही, दिनानाथांची गायकी खर्या अर्थाने वसंतराव देशपांडे ह्यांनी पुढे नेली. हे स्वत: त्यानीच सांगितले आहे. त्यांच्या गायकीतला आक्रमकपणा आशा आणि हृदयनाथ ह्यांच्या संगीतात जाणवतो.( खरेतर ते वारले तेव्हा आशा आणि हृदयथ फारच लहान होते) लताचे गाणे तसे आक्रमक नाही. तसे ते असावे असेही नाही, आणि ते फार छान आहे.....\nबाकि लताबाईंच्या दैवी आवाजावर\nबाकि लताबाईंच्या दैवी आवाजावर, प्रतिभेवर आम्हि काय लिहिणार, त्यांच्या हयातीत जन्मलो हेच आपलं भाग्य आहे. संगिताच्या या देवीला ८८ व्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा\nलता शिष्य कसे बनवणार शिष्य निर्माण करणारे कलाकार स्वतः संगीताची निर्मिती करत होते. लता दुसऱ्यांची निर्मिती गात होती आणि तिचा तो गाता गळा साक्षात दैवी होता. तो गळा कोणा शिष्याला वारशात देता आला असता तर तिने स्वतःच्या भाचरांना दि���ा नसता का शिष्य निर्माण करणारे कलाकार स्वतः संगीताची निर्मिती करत होते. लता दुसऱ्यांची निर्मिती गात होती आणि तिचा तो गाता गळा साक्षात दैवी होता. तो गळा कोणा शिष्याला वारशात देता आला असता तर तिने स्वतःच्या भाचरांना दिला नसता का अर्थात तिने स्वतः प्रचंड मेहनत घेऊन स्वतःला तयार केले पण देवाने तिला गोड गळ्याचे वरदानही दिले. लताने गायलेली गाणी इतरांच्या तोंडून ऐकली की फरक कळतो. कित्येक सामान्य गाणीही केवळ लताच्या आवाजात असल्यामुळे श्रवणीय झालेली आहेत.\nनूरजहाँ व शमशाद बेगम यांची गाणी मलाही आवडतात. दोघीही श्रेष्ठ गायिका आहेत पण त्या गायच्या तो काळ वेगळा होता. त्या काळात जे तंत्र होते व जे चित्रपट बनत होते त्यात त्यांचा तो धारदार व किंचितसा अनुनासिक आवाज खपून गेला. पण पुढे चित्रपट आणि चित्रपट संगीत अतिशय जलद गतीने बदलले. 50 व 60 च्या दशकात ज्या प्रकारची हळुवार, गोड गाणी आली त्यात लतापुढे नूरजहाँ टिकू शकली नसती. ती पाकिस्तानात गेली त्यामुळे तिची झाकली मूठ सवालाखाची राहिली. लता नसती तर कदाचित त्या पद्धतीची गाणी बनलीही नसती. मग नूरजहाच ग्रेट वाटत राहिली असती.\nह्यात लता फार खुलुन बोललेलि\nह्यात लता फार खुलुन बोललेलि नही.प्रत्येक संगीतकार -वो बहुत अच्छे थे , मै उनको बहुत मानती थी , असे ती म्हणते तर इतर सगळे तिचे खुप कौतुक करतात. सज्जड आणि गुलजार फक्त जेन्युइन वाटतात .>>> नक्की काय अपेक्षित आहे तुम्हाला लतादिदींनी इतरांबद्दल आणि इतरांनी लतादिदींबद्दल वाईटसाईट बोलावं\nलतादीदींनी गायलेली गाणीच खूप बोलतात. ती ऐकत राहीली तरी गाण्याविषयी बरंच काही शिकायला मिळेल एखाद्याला.\nलतादीदीची कला सर्वोत्कृष्ट आहे. अर्थात त्यांना संगीतकारही तितक्याच ताकदीचे लाभले हे आपलं भाग्य\nएकीकडे लताने अन्य गायिकांची कारकीर्द खुंटवली (ही झिजलेली निरर्थक टेप्) आणि दुसरीकडे लतानेच स्वतःचे शिष्य तयार केले नाहीत (सुगम गायकाने स्वत: चे घराणे/ शिष्य निर्माण केल्याचे मी तरी ऐकलेले नाही.)\nलता आवडते म्हणजे दुसर्‍या कोणाचीच गाणी आवडत नाहीत, असं कोण कशाला म्हणेल ही काय निवडणूक आहे का , की फक्त एकाच कोणाला मत देता येईल\nशेवटी नूरजहांबद्दल : तिचं तिच्या माजी नवर्‍याने लिहिलेलं चरित्र (अनुवाद) वाचलं. ती मूळची लाहोरची. फाळणी झाली तेव्हा ती लाहोरला, स्वतःच्या मूळ गावी परत गेली, जे इथे राहून तिच्यासाठी दुरावले असते.\nअन्य अनेक गृहीतकांप्रमाणे भारत पाक शत्रूराष्ट्र हेही तुम्हीच ठरवून टाकलंत. तसं असतं तर मेहंदी हसन, गुलाम अली पासून नाझिया हसन आणि आणखी कोण कोण भारतात लोकप्रिय का झाले नूरजहाँची पाकिस्तानात गेल्यानंतरची गाणी त्या दर्जाची नाहीत हे मीही ऐकलं /वाचलंय.\nमलाही चंदन सा बदन लता च्या\nमलाही चंदन सा बदन लता च्या आवाजात जास्त आवडते. जिंदगी भर नही भूलेगी हे सुद्धा दोघांचे स्वतंत्र आहे, चालीत थोडा फरक आहे, त्यामुळे ते ही आवडते. मंझिल मधले रिमझिम गिरे सावन पूर्वी किशोर चे जास्त आवडायचे. आता लताचे जास्त आवडते.\n टीकेचा सूर थोडा आहे\n टीकेचा सूर थोडा आहे पण यानिमित्ताने इथे लताबाईंची गाणी चर्चिली जात आहेत हे छान आहे.\nलताबाईंनी इतर गायिकांना पुढे येऊ दिलं नाही ही ओरड नेहमी ऐकली आहे. त्यात तथ्य असेल / नसेल. गेली कित्येक वर्षं त्या निवृत्त आहेत. वीरझारा व लुकाछुपी बहुत हुई सोडलं तर दिल तो पागल है ९७ शेवटचा मोठा सिनेमा म्हणावा लागेल. तरी वीस वर्षात दुसरी लता झालेली नाही. श्रेया सुनिधी पासून रेखा भारद्वाज पर्यंत अनेक गायिका आवडतात पण देअर इज स्टिल नो अदर लाइक हर.\nलताने आत्मचरित्र लिहिण्याचा तिच्या गाण्यांनी मिळणार्‍या श्रवणानंदाशी काही संबंध नाही. पण कलाकाराला फक्त एक कलाकार म्हणून पाहण्याऐवजी, त्यातला माणूसही आपल्याला पाहायचा असतो.\nलताच्या मुलाखती ऐकल्या/वाचल्या असतील किंवा तिने लिहिलेलं (म्हणून जे छापलेलं दिसतं) ते वाचलं, तर बाई नेहमीच पोलिटिकली करेक्ट बोलत आल्यात असं दिसतं. त्यामुळे आत्मचरित्राची अपेक्षा फोल आहे. संगीतकार आणि त्यांचं संगीत यांविषयी त्या वेगळं आणखी काही लिहू शकतील का माहीत नाही. तसंच त्यांच्या संगीतसाधनेबद्दल भरपूर लिहिलं गेलंय.\nसंगीतकारकीर्दीला २५ वर्षं पूर्ण झाली (आता याच गोष्टीला पन्नास वर्षं होतील) तेव्हा शांता शेळके आणि अन्य एक लेखक, यांनी लताबद्दल अनेकांना लिहितं करून एक ग्रंथ संपादित केला होता. त्यातला कुमार गंधर्वांनी लिहिलेला लेख मला शाळा/ज्युनियर कॉलेजात मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता. पुढे ते पुस्तकही वाचता आलं. त्यातल्या आशाच्या लेखाचं शीर्षक लक्षात आहे - 'आमचे छोटे बाबा.'\nमला लहानपणी आशा प्रचंड आवडे. त्यातूनच 'लताने आशाला पुढे येऊ दिलं नाही' वगैरे वाचून लताबद्दल अढी ��यार झाली. लता आशासारखं गाऊ शकत नाही, हेही डोक्यात तयार झालं होतं. नंतर अक्कल आल्यावर लताचा आवाज, तिचं गाणं यांची महती कळली आणि मग दोघीही सारख्याच आवडू लागल्या.\nभरत यांचे प्रतिसाद सुंदर\nभरत यांचे प्रतिसाद सुंदर\nहो. भरत - दोन्ही प्रतिसाद\nहो. भरत - दोन्ही प्रतिसाद आवडले.\nचिनूक्स, सेम पिंच. बरेचदा\nचिनूक्स, सेम पिंच. बरेचदा घरातले/आजुबाजुचे बोलताना ऐकून अशी मते तयार होतात. किमान माझे तरी असे झाले होते. सु/दुर्दैवाने मला संगीतातले ओ की ठो कळत नसल्याने मोठा झाल्यावर सर्वांचे आवाज आवडू लागले. लता/आशा जमान्यातले संगीताच्या तुलनेत सध्याच्या संगीतात प्रयोग अधिक होत आहेत. त्यामुळे वेगवेगळे पोत असलेले आवाज ऐकायला मिळत आहेत. हे पण चांगलेच लक्षण आहे. दुसरी लता मंगेशकर होणे हे प्रगतीपेक्षा जैसे थे राहण्याचेच लक्षण असेल. सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सोना मोहपात्रा, रेखा भारद्वाज, शिल्प राव, नेहा भसिन, नेहा कक्कर आणि अनेक विविध गायिका आपल्याला त्यांच्या कलाकारीचा आनंद देत आहेत. दुसरी लता नाही म्हणून रडणे फुकाचे.\nलताच्या समकालीन गायिकात सुमन कल्याणपुरांचा पुरेसा उल्लेख (वावटळी पुढे टिकल्या नाहीत हे तितके योग्य विधान नाही) देखील नसणे हे फारच खटकले. गीता दत्त नक्कीच लतापुढे ठाम उभ्या होत्या. त्यांची घसरण / अंत याची कारणे वेगळी. रुना लैला, वाणी जयराम देखील समकालीन. किशोरी आमोणकर, गीत गाया पत्थरोने, लताने सगळा स्टॉक बाजारातून मागे घ्यायला लावणे हे वेल डॉक्युमेंटेड आहेच.\nसुनिधी चौहान, श्रेया घोषाल,\nसुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सोना मोहपात्रा, रेखा भारद्वाज, शिल्प राव, नेहा भसिन, नेहा कक्कर आणि अनेक विविध गायिका आपल्याला त्यांच्या कलाकारीचा आनंद देत आहेत. दुसरी लता नाही म्हणून रडणे फुकाचे>>>>>\nहो, हल्लीच्या सगळ्याच गायिका खूप टॅलेंटेड आहेत. पण त्या सगळ्या त्याच त्या प्रकारची गाणी गातात. श्रेया घोषाल मला खूप आवडते पण तिची प्रेमगीतेच जास्त ऐकलीत, पॉप्युलर झालीत. लता प्रेमगीते, उडत्या चालीची खट्याळ गीते, दर्दभरी रडगीते, भक्तिगीते सगळी गात असे, गण्यातली भावना आवाजात पूर्णपणे दाखवून ती गात असे. योग्य शब्दोच्चार, गायची पद्धत याबाबत ती खूप आग्रही होती हे तिच्या व तिला गाणी देणाऱ्यांच्या मुलाखतीतून ऐकलंय. त्यामुळे गाणे जिवंत वाटायचे. या बाबतीत लता ती लताच व आशाही ती आशाच.\nहल्ली त्या प्रकारची गाणी बनत नाहीत. टॅलेंटेड गायिका आहेत पण त्यांना चौफेर प्रतिभा दाखवता येईल असे कामच मिळत नाही तर काय करणार 50-60-70 च्या दशकातील सिनेमा आणि आताच सिनेमा यात जमीन अस्मानाचे अंतर पडलेय. तेव्हाचे चित्रपत एक टिपिकल फॉरमॅट सांभाळून बनायचे, त्यात एक प्रेमगीत, भक्तीगीत, बालगीत, विरहगीत , कॅब्रेगीत यांना वाव असायचा. आता हे सगळे इतिहासजमा झालेय. एका गायिकेचे फारतर एखादे गाणे चित्रपटात असते. मागे शिल्पा रावने म्हटलेले की एखाद्या चित्रपटासाठी जीव तोडून मेहनतीने गाणे गायले तरी ते फायनल प्रिंटमध्ये येईल की नाही याची शाश्वती नसते, कोणी दुसऱ्याचे गाणे फायनल प्रिंटमध्ये आले तर मेहनत फुकट गेल्यासारखे वाटते.\nचिनूक्स, टण्या, भरत, पोस्ट्स\nचिनूक्स, टण्या, भरत, पोस्ट्स आवडल्या.\nमला स्वतःला आवडणारी अनेक गाणी ही लतादिदींची नाहीत. कोणत्याच कलाकाराची तुलना दुसऱ्या कलाकाराशी करणे व्यर्थ असते. हे जितक्या लवकर कळेल तितके आपण जास्त चांगले रसिक होतो.\nह्या लेखात नूरजहाँ बद्दल जे लिहिले आहे ते ही आवडले नाही. तिने पाकिस्तान मध्ये गेल्यानंतर भरपूर गाणी गायली आहेत. त्यातील काही अत्यंत सुंदर आहेत (मुझसे पेहली सी मुहोब्बत, कल्ली कल्ली जान). तेव्हा तिने तद्दन फालतू गाणी गायली असे बेधडक विधान करण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर बरे झाले असते. लतादिदींनी पाकिस्तानमधील एका वाहिनीवर मुलाखत दिली होती (https://youtu.be/FD0i5ke8nVs) त्यात त्यांनी त्यांच्या आणि नूरजहाँ यांच्या मैत्रीविषयी छान सांगितले आहे.\nएकूणच आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते अशा प्रकारच्या विधानांमुळे हा लेख अत्यंत न पटण्याजोगा झाला आहे.\nचला ह्या निमित्तने अनेक\nचला ह्या निमित्तने अनेक जुन्या स्म्रुती जाग्या झाल्या ...सर्व प्रतिक्क्रिया सुखद वातल्या ....मि देखिल लताचा पन्खाच आहे. ८८ वय झाले तरी तीला मी अरेतुरेच करनर , आइ, आजी मावशी ह्याना कोन अहो जहो करते का\nलताबाईंच्या दैवी आवाजावर, प्रतिभेवर आम्हि काय लिहिणार, त्यांच्या हयातीत जन्मलो हेच आपलं भाग्य आहे. संगिताच्या या देवीला ८८ व्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा\nसुरैय्या चा आवाज पण छान होता.\nमला ७० च्या दशकातील आणि मिड\nमला ७० च्या दशकातील आणि मिड ८० पर्यंत च्या गाण्यांतला लता मंगेशकरांचा आवाज आवडतो. तरुण असताना गायक गायिका सुंदर गातातच. पण ४५- ५५ वर्षं वय असताना लताबाईंचा आवाज काही गाण्यांत जो काही लागलाय, त्याला तोड नाही. गेले अनेक वर्षं मला एक सवय लागली आहे, लता मंगेशकरांचे एखादे गाणे ऐकले की ते रेकॉर्ड करताना त्यांचे वय काय असेल हे मोजायचे आणि ते गाणे एंजॉय करायचे.\nमाझी ऑलटाईम फेव्हरीट्स- रझिया सुलतान - ए दिल ए नादान, घर- तेरे बिना जिया जाये ना, रॉकी- हम तुमसे मिले, क्या यहीं प्यार है, लिबास-\nसिली हवा छू गयी आणि १९९१ चा लेकिन- सुनियो जी अर्ज म्हारियो ( लताबाईंचे वय- ६० वर्षे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/crime/", "date_download": "2019-08-20T23:37:50Z", "digest": "sha1:6VCFQFQR37DFYUMDBQQNWRI7GWPL5JZB", "length": 11974, "nlines": 221, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "crime | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची…\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nनागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह…\nपुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .\nपिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फ��सणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर…\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nबलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी…\nपु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nसाहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातील घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडारकर रोडवर पुलंचं राहतं…\nपुरुषाची डोक्यात दगडानं ठेचून हत्या , रस्त्यावर फेकला मृतदेह.\nपुणे- चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) हद्दीत सारा सिटीपासून मर्सिडीज बेंज कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून…\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\nपुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी…\nपुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nदेहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता ल��हा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=croatia&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Acroatia", "date_download": "2019-08-20T22:30:18Z", "digest": "sha1:EBC6XUHQLN5EMW6WS3DEIOGWMHSI6R2B", "length": 2971, "nlines": 91, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nक्रोएशिया (1) Apply क्रोएशिया filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nफ्रान्सकडून क्रोएशियाचा पराभव; 20 वर्षांनी फ्रान्सने कोरलं विश्वचषकावर नाव\nमॉस्को : सहा गोल, एक स्वयंगोल, बचावाला पूर्ण चकवणारे दोन गोल, वारचा वापर, विश्वकरंडक फुटबॉल सामन्याचे नाट्य वाढवणारे हे सर्व काही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:26:28Z", "digest": "sha1:QGYC463U3BGNFYABQJIOBGNPOJ57CAZQ", "length": 18380, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हस्तकला चित्रे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"हस्तकला चित्रे\" वर्गातील माध्यमे\nएकूण ४५१ पैकी खालील २०० संचिका या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n13.jpeg ७२० × ४७७; ४३ कि.बा.\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१५ रोजी १९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/army-jawan/", "date_download": "2019-08-20T22:19:49Z", "digest": "sha1:3G76G5U6VD7F3OR6X27OXILZHGKJRAEB", "length": 9653, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "army jawan Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपोलिसांच्या मदतीने लष्करी जवानाची बॅग मिळाली परत\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षाने प्रवास करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानाची चुकून बॅग विसरून राहिली. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधल्यावर खडकी पोलिसांनी रिक्षा व रिक्षाचालकाला शोधून ती बॅग परत मिळवून दिली. त्यामुळे जवानाने पोलिसांचे…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nस्वातंत्र्य हवं म्हणून १५ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीने केला…\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’…\n‘हिटलर’शाही विरोधात आम्ही लढा सुरूच ठेऊ : मनसे\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’ वाहने ‘चार्ज’ करण्याची खास सुविधा\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel आणि Jio सारख्या कंपन्या देऊ शकणार…\n ‘या’ ठिकाणी हायटेक चोरट्यांसाठी ‘कारचोरी’चा ‘क्रॅशकोर्स’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/england-play-against-new-zealand-world-cup-2019-197265", "date_download": "2019-08-20T22:49:52Z", "digest": "sha1:B5IMVDNHK7463ZWFNCKL5Q2MD5E3FKVQ", "length": 19562, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "England play against New Zealand in World Cup 2019 World Cup 2019 : आजच्या सामन्यावर तीन संघांचे भवितव्य अवलंबून | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : आजच्या सामन्यावर तीन संघांचे भवितव्य अवलंबून\nबुधवार, 3 जुलै 2019\n-इंग्लंडकडून वैयक्तिक सर्वोच्च खेळी किथ फ्लेचर 131, न्यूझीलंडकडून नॅथन ऍस्टल 101\n-इंग्लंडकडून 2 शतके, 7 अर्धशतके, तर न्यूझीलंडकडून 1 शतक आणि 10 अर्धशतके\n-इंग्लंडच्या 50 खेळाडूंमध्ये 1272 धावा, 61 बळी, न्यूजीलंडच्या 50 खेळाडूंत 1508 धावा आणि 52 बळी\n-इंग्लंडकडून सर्वोत्तम गोलंदाजी बॉब विलीस 4-42, न्यूझीलंडकडून टिम साऊदी 7-33\nचेस्टर ली स्ट्रिट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजून बाद फेरीचे चित्र स्पष्ट होत नाही. हे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आज (बुधवार) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याचे महत्त्व खेळणाऱ्या संघांपेक्षा उपांत्य फेरीची आस लावून बसलेल्या पाकिस्तान संघाचे अधिक लक्ष राहणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तीन संघांचे भवितव्य अवलंबून आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र झालेले आहेत.\nउपांत्य फेरी गाठण्यासाठी आज इंग्लंडला विजय आवश्‍यक आहे. या सामन्यातील इंग्लंडचा विजय मात्र पाकिस्तानला परवडणारा नसेल. इंग्लंडने हा सामना जिंकल्यास पाकिस्तान संघासाठी विश्‍वकरंडक स्पर्धेचे दरवाजे बंद होतील. न्यूझीलंडने मात्र हा सामना जिंकल्यास इंग्लंडचे दरवाजे बंद होतील आणि पाक���स्तानसाठी उघडतील. हे सध्याचे विश्‍वकरंडक स्पर्धेतील समीकरण आहे. समीकरण काही सांगत असले, तरी इंग्लंड आणि न्यूझीलंडचे विश्‍वकरंडकातील आव्हान हे त्यांच्याच हातात आहे हे नक्की.\nऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने बर्मिंगहॅमला भारताचा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळीतच इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले होते. ती नामुष्की या वेळी टाळण्यासाठी इंग्लंड नक्की प्रयत्न करणार. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टॉ या सलामीच्या जोडीने इंग्लंडला चांगलाच हात दिला आहे. त्यांच्याच हाताला पकडून इंग्लंडचा पुढे जाण्याचा विचार राहिल्यास आश्‍चर्य वाटायला नको. त्यानंतर ज्यो रुट, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्‍स, जोस बटलर अशी तगडी फलंदाजी इंग्लंडकडे असल्यामुळे त्यांना आव्हान उभारणे किंवा त्याचा पाठलाग करणे फारसे जड जाणार नाही.\nगोलंदाजीत ख्रिस वोक्‍सची अचूकता, मार्क वूडचा भन्नाट वेग याला लियाम प्लंकेट याची साथ मिळाल्यास इंग्लंडला न्यूझीलंडवर वर्चस्व राखणे कठिण जाणार नाही. फिरकीची बाजू सांभाळण्यास आदिल रशिद समर्थ असला, तरी खेळपट्टीच्या स्वरुपानुसार मोईन अली याला खेळविण्याचा विचार झाल्यास पुन्हा एकदा लियाम प्लंकेटला वगळावे लागेल. तेव्हा बेन स्टोक्‍सला पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी पार पाडावी लागेल.\nदुसरीकडे न्यूझीलंड संघाला विश्‍वकरंडक स्पर्धेत पुन्हा विजयाच्या मार्गावर परतायला निश्‍चित आवडेल. स्पर्धेत अपराजित राहून आगेकूच करणाऱ्या न्यूझीलंड संघाला मात्र या प्रवासात दोन पराभव पत्करावे लागल्याने त्यांचा आत्मविश्‍वास ढासळला असेल. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन या वेगवान गोलंदाजांची कामगिरी त्यांच्या विजयात मोलाची ठरली आहे. त्यांच्या फलंदाजीत सातत्य नाही. सलामीच्या जोडीचे अपयश त्यांना चांगलेच सलत असेल. केन विल्यम्सन, रॉस टेलर हीच मधली फळी त्यांच्या मदतीला धावून आली आहे. मधल्या फळीत या दोघांखेरीज अन्य फलंदाजांना येत असलेले अपयश ही न्यूझीलंडची दुसरी डोकेदुखी आहे. यात सुवर्णमध्य काढून न्यूझीलंडला उद्या इंग्लंडसमोर उभे रहावे लागेल.\nआमची फलंदाजी चांगली होत नाही हे खरे असले, तरी आम्ही स्पर्धेत कुठे आहोत आणि कुठे जायचे आहे हे चांगले माहीत आहे.\n- क्रेग मॅकमिलन, न���यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक\nअलीकडच्या काळात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहोत. एखाद दुसऱ्या पराभवाने खचून वगैरे गेलेलो नाही. आमचा संघ जिगरबाज आहे आणि धाडस, आक्रमकता आमची ओळख आहे. आम्ही असेच खेळू.\n- इयॉन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार\n-इंग्लंडकडून वैयक्तिक सर्वोच्च खेळी किथ फ्लेचर 131, न्यूझीलंडकडून नॅथन ऍस्टल 101\n-इंग्लंडकडून 2 शतके, 7 अर्धशतके, तर न्यूझीलंडकडून 1 शतक आणि 10 अर्धशतके\n-इंग्लंडच्या 50 खेळाडूंमध्ये 1272 धावा, 61 बळी, न्यूजीलंडच्या 50 खेळाडूंत 1508 धावा आणि 52 बळी\n-इंग्लंडकडून सर्वोत्तम गोलंदाजी बॉब विलीस 4-42, न्यूझीलंडकडून टिम साऊदी 7-33\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nWorld Cup 2019 : धोनी बाद झाल्यावर तो फोटोग्राफर रडलाच नाही; खोटा फोटो व्हायरल\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला...\nWorld Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन\nवर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती...\nपराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार\nइस्लामाबाद : विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू...\nWorld Cup 2019 : मी आयुष्यभर माफी मागतो, चुकून तो चौकार गेला अन्..\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कुठल्या विकेटने किंवा कोणाच्या फलंदाजीने कलाटणी मिळाली नाही. कलाटणी...\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी इंग्लंडचे नाव कोरले जाईलही. पण, त्यानंतरही ओव्हर थ्रोवर त्यांना...\nWorld Cup 2019 : धोनी आता होणार सियाचीन सीमेवर तैनात\nवर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/276?page=3", "date_download": "2019-08-20T22:38:26Z", "digest": "sha1:OBJVJXW3USYL4MDD7QFOLNBEXCAOKJRO", "length": 7772, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पंजाबी : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पंजाबी\nRead more about चिकन पटाखा(तेलाशिवाय)\nचिक्कड छोले ,भटुरे आणि शिरा(फोटोसहित)\nRead more about चिक्कड छोले ,भटुरे आणि शिरा(फोटोसहित)\nसोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति\nRead more about सोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति\nदाल माखनी / लंगरवाली दाल + प्रेशर कूकर टिप्स\nदाल माखनी / लंगरवाली दाल + प्रेशर कूकर टिप्स\nRead more about दाल माखनी / लंगरवाली दाल + प्रेशर कूकर टिप्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/sadguru/page/7/", "date_download": "2019-08-20T22:56:43Z", "digest": "sha1:22GHAAVDZKUZH6M3AU4MZPYEDGCORNTZ", "length": 13566, "nlines": 158, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Sadguru - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nप्रेमयात्रा.. न्हाऊ तुझिया प्रेमे…(Premyatra-Nahu Tuzhiya Preme)\nन्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या प्रेमयात्रेस येणारे आपण सर्व श्रध्दावान रविवार दिनांक २६ मे २०१३च्या दिवशी म्हणजेच नारद जयंतीच्या दिवशी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ अकॅडमीच्या स्टेडियमवर भेटणार आहोत. सर्व श्रध्दावान या कार्यक्रमासाठी ११ वाजता येऊ शकतात. पण ११ वाजता येणे अनिवार्य नाही हे सर्व श्रध्दावानांनी कृपया लक्षात घ्यावे. बरोबर सकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत श्रध्दावान आतापर्यंत झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व अलौकिक\nन्हाऊ तुझिया प्रेमे….Nahu Tuzhiya Preme\nNahu Tuzhiya Preme २६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्य��तला शेवटचा रविवार. म्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्या येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल. पण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील स‌द्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला\nसमुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्यातून ढग तयार होतात आणि त्याच ढगांमधून पडतो पाऊस, प्रत्येकाला सुखावणारा. अगदी निसर्गापासून मानवापर्यंत प्रत्येकाला. शांतता देणारा, समाधानी करणारा, सुखी करणारा. असा हा पाऊस…….जेव्हा येतो तेव्हा त्याच्या वर्षावात चिंब भिजवून टाकतो. ह्या पावसाच्या नुसत्या येण्याच्या चाहूलीनेच जर आपल्याला आनंद होतो तर……. जेव्हा प्रेमसागर पाऊस होऊन बरसतो तेव्हाचं काय कारण या प्रेमसागरात पाणी प्रेमाचं, त्यापासून बनणारे ढगही प्रेमाचेच मग त्यातुन पाऊस पडणार तो प्रेमाचाच. खरं तर सद्‌गुरुंच्या\nन्हाऊ तुझिया प्रेमे….(Nahu Tuzhiya Preme)\n२७ एप्रिल २०१३ चा शनिवार सांगलीकरांसाठी एक पर्वणी होती. सायंकाळच्या सुमारास परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे सांगलीत आगमन झाले आणि सुरू झाला एक आनंदसोहळा, एक जल्लोष. प्रत्येक श्रद्धावानाचे मन आनंदाने एखाद्या मोरासारखे थुईथुई नाचत होते आणि हा आनंद उत्तरोत्तर वाढतच जाणार होता. २८ एप्रिलला बापू श्रद्धावानांशी त्यांच्या प्रवचनातून संवाद साधणार होते आणि २८ एप्रिलचा रविवार उजाडला. खरं तर परमपूज्य बापूंच्या आगमनानंतर प्रत्येकाला इच्छा होती बापूंचे दर्शन घ्यायची, बापूंचे बोलणे ऐकण्याची\nन्हाऊ तुझिया प्रेमे……Nahu Tuzhiya Preme\nन्हाऊ तुझिया प्रेमे…… – डॉ. योगीन्द्रसिंह जोशी न्हाऊ तुझिया प्रेमे….. दिनांक २६ मे २०१३. स्थळ – पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता. सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे\nभक्तसखा बापू.. प्रेमस्वरुप बापू…Bhaktasakha Bapu…Premswarup Bapu\nभक्तसखा बापू.. प्रेमस्वरुप बापू…\nAniruddha Bapu’s Visit to Sangli ll हरि ॐ ll आता फक्त २ दिवस रा��िले… सांगलीकर व पश्चिम महाराष्ट्रातील श्रध्दावान बापूभक्त तर अक्षरशः बापूंच्या आगमनाचे तास मोजायला लागले असतील एव्हाना. २७ एप्रिलला सकाळी बापू सांगलीच्या दौर्‍यावर हॅपीहोमहून निघतील. त्याच दिवशी संध्याकाळी बापू सांगलीला पोहचतील. बापूचंते पहिलं दर्शन नक्कीच त्यांच्या श्रध्दवान मित्रांना अत्यानंददायी तर असेलच शिवाय बापूंच पहिलं पाऊल सांगलीत पडताच ह्या त्यांच्या मित्रांच्या आनंदाला उधाण येईल.. त्यांचा आनंद गगनात मावणार नाही.. बापू\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/mumbai-airport-worlds-no-1/", "date_download": "2019-08-20T22:54:54Z", "digest": "sha1:DBFP6F754TVAXW4R3ATVDZHBAXVMNVRR", "length": 4402, "nlines": 56, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबई विमानतळ जगातील एक नंबर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई – छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला आहे. मुंबई विमानतळ सर्वांत व्यस्त विमानतळ ठरले होते.\nमुंबई, दिल्ली विमानतळाने सिंगापूरला मागे टाकत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/it-is-true-that-evm-can-be-hacked-see-the-video/", "date_download": "2019-08-20T22:26:57Z", "digest": "sha1:PNXLBKBK4BUPDV6S33ZDWJRMUHJ2F2EV", "length": 8168, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "EVM Tampering, EVM Hacking London Live Updates", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nEVM हॅक होऊ शकतं हे खरंय…\nईव्हीएम कसे हॅक केले जाऊ शकते याचं प्रात्यक्षिक अमेरिकन एक्स्पर्टने करून दाखवलं. अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे देशात एकच खळबळ माजली आहे. आज लंडनमध्ये एक प्रेझेंटेशन झाले त्यात या एक्स्पर्टने ईव्हीएम हॅक कसे केले जाऊ शकते, याची माहिती दिली. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना याबाबत माहिती होती, त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असंही एक्स्पर्टने सांगितलं आहे.\nदरम्यान, गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. सय्यद शुजा याने लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत हा दावा केला आहे.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स झाल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला नव्हता असा खळबळजनक दावा शुजा या सायबर एक्सपर्टने केला आहे. आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो असेही त्यानं सांगितले. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा दावा शुजाने केला आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nदिल्लीमधल्या २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे.\nगोपीनाथ मुंडेंची हत्या ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून झाली\nसर्जिकल स्ट्राईक बोगस म्हणणाऱ्या निरुपम यांना भाजपने पाठवली ‘उरी’ ची तिकिटं\nकाँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळतात; राज ठाकरेंचा मोदींना टोला\nडान्सबारवरची बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डील केलं – नवाब मलिक\nEVM हॅकgopinath mundeईव्हीएम घोटाळा\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट ए���र स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nसरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; १…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=racing&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aracing", "date_download": "2019-08-20T22:53:11Z", "digest": "sha1:Q5BO65XHUPXUYEQHABDRAXPQ4QM772HK", "length": 3141, "nlines": 89, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nबैलगाडा%20शर्यत (1) Apply बैलगाडा%20शर्यत filter\nसर्वोच्च%20न्यायालय (1) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nबैलगाडा शर्यतीच्या मार्गातील अडथळा दूर होण्याची शक्यता\nबैलगाडा शर्यतीच्या मार्गातील अडथळा आता दूर होण्याची शक्यताय. बैलाची शरीररचना घोड्यासारखी नसली, तरी बैलदेखील धावू शकतो. बैल हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/author/sheetal/page/2/", "date_download": "2019-08-20T23:00:48Z", "digest": "sha1:KEHRDUGPIEHTG366WEMH6AYS6IWGWZ5Z", "length": 10963, "nlines": 123, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Sheetal, Author at InShorts Marathi - Page 2 of 27", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nविखे, क्षीरसागर यांना मंत्रीपद म्हणजे राजकीय भ्रष्टाचार\nराधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडाफोडी करून सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रिपद देणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे. लोकप्रतिनिधींच्या फोडाफोडीचे प्रकार होऊ…\nविजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कोण बसणार याचे अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. त्याच…\nझारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराचा कारखाना बनला- गुलाम नबी आझाद\nसोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराचा कारखाना बनला असून दर आठवड्याला तिथे दलित आणि मुस्लिमांची हत्या…\nकॉग्रेस नेत्याने केली मोदींची ‘गंदी नाली’शी तुलना\nसंसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन्ही सदनांमध्ये आभार प्रस्ताववर चर्चा सुरू आहे. यावेळी लोकसभेमध्ये काही महत्वाची विधेयके सादर करण्यात आली. याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…\nसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक\nविठूरायाच्या भेटी आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होतात. संत निवृत्तीनाथ, संत…\nनागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय\nस्थानिक स्वराज संस्थांमध्ये विजय मिळवण्याची भाजपाची घोडदौड सुरूच आहे. परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं आहे. नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. विशेष म्हणजे…\nपिण्यासाठी पाणी नसेल तर ठाणे बंद पाडू; जितेंद्र आव्हाडांचा संताप\nमहाराष्ट्रभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील नागरिकांना…\nकॉग्रेस विधानसभेच्या तयारीसाठी सज्ज; इच्छुकांना ६ जुलैपर्यंत अर्ज ���रण्याचे आवाहन\nलोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला सारून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सज्ज होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…\nभाजप-शिवसेना आमदारांची आज संयुक्त बैठक\nआगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, शिवसेना भाजपमध्ये गेल्या साडे चार वर्षात निर्माण झालेले मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मुंबईत…\nयंदाही विधानसभेच्या जागा भाजप सोडणार नाही- रावसाहेब दानवे\nविधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र गेल्यावेळी भाजपने जिंकलेल्या 123 जागांपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे. सेना-भाजप मित्रपक्ष असले…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘चौकशी कोहिनूर मीलची नाही, तर मराठी…\nस्टेट बँक ऑफ इंडियाच डेबिट कार्ड होणार…\nसरकारच्या विरोधात प्रश्न विचारले म्हणून राज…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:50:08Z", "digest": "sha1:5HSY3I3RI5VY5OUOXMHVKLMLLBLUKUOA", "length": 3280, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आलेख असणारी पानेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आलेख असणारी पानेला जोडलेली पाने\n← वर्ग:आलेख असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या ल��वा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:आलेख असणारी पाने या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:V.narsikar/अलीकडे संपादलेली वर्गपाने ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2639", "date_download": "2019-08-20T23:48:40Z", "digest": "sha1:R2RQQKTGTVFR6QTOR2UUU22LDSIJ3HUL", "length": 14030, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर\nमराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुळकर्णी व प्रकाश चांदे या मंडळींचे संपादकीय साहाय्य लाभले. त्यांनी अनेक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आठवणींतून; तसेच, तत्कालिन वर्तमानपत्रांच्या कात्रणांतून विवेक यांचा आयुष्यक्रम रेखाटला आहे. विवेक यांनी १९४४ पासून १९८१ पर्यंत शहात्तर चित्रपटांत काम केले. त्यांचे १९५३ साली आलेले ‘देवबाप्पा’ (दिग्दर्शक राम गबाले) आणि ‘वहिनींच्या बांगड्या’ (दिग्दर्शक शांताराम आठवले) हे चित्रपट खूपच गाजले. त्यानंतर लगेच, १९५४ साली आलेल्या ‘पोस्टातील मुलगी’ (दिग्दर्शक राम गबाले) या चित्रपटामुळे विवेक यांचे नाव मराठी मध्यमवर्गीय घराघरांत पोचले. विवेक यांचे ‘सुहासिनी’ व ‘देवघर’ (दिग्दर्शक राजा परांजपे), ‘दिसतं तसं नसतं’ (दिग्दर्शक दिनकर द. पाटील), ‘माझं घर माझी माणसं’ (दिग्दर्शक राजा ठाकूर), ‘पतिव्रता व कलंकशोभा’, ‘नसती उठाठेव’, ‘थांब लक्ष्मी, कुंकू लावते’ (दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी), अवघाची संसार (दिग्दर्शक अनंत माने), ‘ओवाळिते भाऊराया’ (दिग्दर्शक दत्ता केशव), ‘नाव मोठं लक्षण खोटं’ (दिग्दर्शक मुरलीधर कापडी) हे काही चित्रपट लोकप्रिय झाले.\nविवेक यांचे मूळ नाव गणेश भास्कर अभ्यंकर. त्यांचा जन्म अलिबाग येथे २३ फेब्रुवारी १९१८ ला झाला आणि ते ९ जून १९८८ ला मरण पावले. त्यांना चित्रकला आणि क्रिकेट या दोन गोष्टींची विशेष आवड ह���ती. चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर ते ‘प्रभात फिल्म कंपनी’मध्ये चित्रकलेचे काम करण्यासाठी म्हणून गेले आणि तेथे त्यांची निवड चित्रपटातील कामासाठी झाली तेथपासून अभिनय हीच त्यांची करियर ठरून गेली.\nसंपादक मंडळींनी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकामधून त्यांचा व्यक्ती आणि कलाकार म्हणून लेखांमधून वेगवेगळा उत्तम परिचय करून दिला आहे. सुलोचना, रमेश देव यांच्यासारख्या मान्यवरांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. बाळ कुडतरकर तर त्यांचे कॉलेजातील वर्गमित्र. अशा विविध आठवणींमधून विवेक यांचे जे चित्र उभे राहते ते एक सरळसाधे सात्त्विक व्यक्ती म्हणून. चित्रपटासारख्या ग्लॅमरस क्षेत्रात राहूनदेखील ते साधे गृहस्थी जीवन जगले. सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीसारखे वागले. त्यांचे देखणेपण सगळ्यांच्याच नजरेत भरे. किंबहुना, त्यासाठी त्यांची तुलना काही वेळा हिंदीतील प्रदीपकुमारशी केली जाई, की चेहरा देखणा पण अभिनयाच्या नावाने शून्य परंतु या पुस्तकातील लेख वाचत असताना विवेक यांनी मराठी प्रेक्षकांवर कसे गारूड केले होते त्याचा प्रत्यय येतो. पुस्तकातील सगळ्यात हृद्य संदर्भ आहे तो कुसुमाग्रजांनी विवेक यांना दिलेल्या श्रेयाचा. कुसुमाग्रजांनी म्हटले आहे, की मी य.गो. जोशी यांच्या कथेवरील चित्रपट म्हणून ‘वहिनींच्या बांगड्या’ पाहिला. परंतु त्यामुळे मला चित्रपट पाहण्याचे व्यसनच लागले. त्यांनी त्या चित्रपटातील विवेक यांच्या कामाचे कौतुक केले आहे.\nविवेक यांनी त्यांची चित्रपटातील कारकीर्द संपल्यावर नाटकात कामे करणे सुरू केले. त्यांची ‘लग्नाची बेडी’मधील डॉ. कांचन वा ‘दिल्या घरी सुखी राहा’मधील अविनाश ही नाटकातील कामे विशेष गाजली.\nविवेक यांच्या पत्नी लीला अभ्यंकर यांचे माहेरचे नाव लीला मुळे. त्या ठाण्याच्या. त्यांची आई चिंगुताई स्वातंत्र्यसैनिक होती व त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक म्हणून ठाण्यात फलकावर लागलेले आहे. तसे पुस्तकात नमूद आहे. लीला अभ्यंकर यांच्याबद्दल पुस्तकात हळवा संदर्भ आहे. तो असा, की विवेक यांना सिनेमा-नाटकांतील कामे मिळणे कमी झाल्यावर त्यांना ओढग्रस्त स्थिती आली. तशा परिस्थितीत, लीला अभ्यंकर यांनी पापड-मसाले करून, ते विकून संसाराला हातभार लावला. विवेक यांचे निधन १९८८ मध्ये झाले. लीला अभ्यंकर २२ ऑगस्ट २००९ रोजी मृत्यू पावल्या.\nविवेक त्यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे विस्मरणात गेले होते. भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक निर्माण केले व त्यामुळे विवेक आणि त्यांचे चित्रपट या संबंधातील आठवणींना उजाळा मिळाला.\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nमी व माझे समाज कार्य\nबाबा डिके - पुरुषोत्तम इंदूरचे\nसंदर्भ: नाट्यदिग्‍दर्शक, नाटककार, इंदूर, अभिनेता, नाट्यभारती संस्‍था, मध्‍यप्रदेश\nलेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव\nसंदर्भ: अभिनेता, मुरबाड तालुका, कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, नाट्यदिग्‍दर्शक\nशंकरराव आपटे - लोकप्रिय खलनायक\nरंगभूमीचे मामा - मधुकर तोरडमल\nफँड्रीतील जब्या - सोमनाथ अवघडे\nसंदर्भ: अभिनेता, केम गाव, करमाळा तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-siddheshwar-yatra-starts-tomorrow-solapur-maharashtra-15609", "date_download": "2019-08-20T23:42:27Z", "digest": "sha1:K25XJUNGP3H22TE5YYHY37B4AKD7WUNF", "length": 17110, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, siddheshwar yatra starts tomorrow, solapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिद्धेश्‍वर यात्रेला आजपासून प्रारंभ\nसिद्धेश्‍वर यात्रेला आजपासून प्रारंभ\nरविवार, 13 जानेवारी 2019\nसोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेला रविवारपासून (ता. १३) प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेतील सिद्धेश्‍वरांचा मुख्य अक्षता सोहळा सोमवारी (ता. १४) होत आहे. यंदा यात्रेत जवळपास २५० स्टॉल उभारण्यात येत आहेत. यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन आणि जनावर बाजारही भरवला जाणार आहे. त्याचीही तयारी पूर्ण होत आली आहे.\nसोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेला रविवारपासून (ता. १३) प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवस विविध धार्मिक का��्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेतील सिद्धेश्‍वरांचा मुख्य अक्षता सोहळा सोमवारी (ता. १४) होत आहे. यंदा यात्रेत जवळपास २५० स्टॉल उभारण्यात येत आहेत. यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन आणि जनावर बाजारही भरवला जाणार आहे. त्याचीही तयारी पूर्ण होत आली आहे.\nयात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गुरुभेट व सोन्नलगी सिद्धेश्‍वर मंदिर तसेच सिद्धेश्‍वर महाराज यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या ठिकाणीही विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर महाराज यांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघेल.\nसिद्धेश्‍वर पालखीची मिरवणूक रविवार (ता. १३) ते गुरुवार (ता. १७) या कालावधीत निघेल. १३ जानेवारीला सकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून मिरवणुकीला सुरवात होईल. ती ठरलेल्या मार्गाने सिद्धेश्‍वर मंदिरात जाईल. तेथून एक वाजता काठ्यांची मिरवणूक निघेल. ती ६८ लिंगांना तैलाभिषेक करून प्रदक्षिणा घालून रात्री आठ वाजता हिरेहब्बू मठात परत येईल.\nसंस्कार भारती व कला फाउंडेशनच्या वतीने यंदाही मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. कसबा पेठेतील हिरेहब्बू मठापासून ते सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यापर्यंत पायघड्या असतील. गेल्या १९ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.\nभारताच्या विविध भागांतील विक्रेते सिद्धेश्‍वर यात्रेत स्टॉल उभारणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने गेल्या ४९ वर्षांपासून रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या परिसरात जनावर बाजार आणि होम मैदावर भव्य असे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदा बुधवार (ता. १६) ते रविवार (ता. २०) या कालावधीत कृषी प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रदर्शनात नावीन्यपूर्ण कृषी अवजारे, उत्पादनांच्या दालनांचा समावेश आहे. जनावर बाजाराची जागा यंदा बदलण्याच्या हालचाली आहेत. त्याबाबतही दोन दिवसांत निर्णय होईल. पण कृषी प्रदर्शन आणि जनावर बाजार हे यात्रेचे मोठे आकर्षण असते.\n१३ जानेवारी यण्णीमज्जन : ६८ लिंगांना तैलाभिषेक\n१४ जानेवारी संमतीभोगी : संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ\n१५ जानेवारी मकरसंक्रांत : होमप्रदीपन समारंभ\n१६ जानेवारी किंक्रांत : होम मैदानावर शोभेचे दारूकाम\n१७ जानेवारी कप्पडकळ्ळी : नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन\nसोलापूर धार्मिक प्रदर्शन पालखी अवजारे\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/due-river-deepening-widening-road-closed-206311", "date_download": "2019-08-20T23:30:20Z", "digest": "sha1:OUXSNGVGJ7TPVTKKQWM74B3MBEHHSCUL", "length": 15399, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due To River Deepening, Widening Road Closed नदीचे खोलीकरण, रुंदीकरणामुळे रस्ता बंद | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनदीचे खोलीकरण, रुंदीकरणामुळे रस्ता बंद\nशनिवार, 10 ऑगस्ट 2019\nपैठणखेडा (ता. पैठण) येथील तीस ते पस्तीस शेतकऱ्यांचा शेतावर येण्या-जाण्याचा रस्ता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे बंद झाला आहे. रस्त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन दोन महिने झाले, अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शेतीची मशागत व पेरणी थांबली आहे.\nचितेगाव (जि.औरंगाबाद) : पैठणखेडा (ता. पैठण) येथील तीस ते पस्तीस शेतकऱ्यांचा शेतावर येण्या-जाण्याचा रस्ता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे बंद झाला आहे. रस्त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन दोन महिने झाले, अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शेतीची मशागत व पेरणी थांबली आहे.\nमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान योजनेत सहभागी असलेल्या परिसरात अनेक सामाजिक योजना राबविल्या जात आहेत. त्यानुसार परिसरातील नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे नदीनाल्यातील सार्वजनिक रस्ते नदीच्या दोन्ही बाजूने झाले. परंतु, पैठणखेडा गावाच्या पश्‍चिमेस असलेल्या नदीचेही खोलीकरणचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे सहाजिकच नदीपात्रातील माती बाजूने टाकून रस्ता दोन्ही बाजूने करण्यात आला.\nपरंतु, पश्‍चिम बाजूस मुख्य रस्ता चितेगाव-इमामपूर रस्त्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचा मातीचा भराव काढून सार्वजनिक रस्ता बंद केला आहे. त्यामुळे पुढे जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला आहे. सदरील शेतकऱ्यास अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय पैठण यांना दोन महिन्यांपूर्वी लेखी निवेदन दिले.\nनिवेदन देऊन दोन महिने झाले अद्यापही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची शेती पडीक पडली असून शेतीची मशागत व पेरणी थांबली आहे. या रस्त्याने ये-जा करणारे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून खरीप हंगाम सुरू असल्यामुळे रस्त्याअभावी शेतात पेरणी झाली नाही. अद्यापही प्रशासनाने या रस्त्याची दखल घेतली नाही. कृष्णा चावरे, बबन कोकाटे, गोरख पितळे, हरिचंद्र धुमाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे रस्त्याची मागणी केली आहे. याबाबत मंडळ अधिकारी महसूल बिडकिन संभाजी थोटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की संबंधित रस्त्याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयास पाठविला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले\nपैठण (जि.औरंगाबाद ) : दुष्काळाचा चटका सहन कराव्या लागणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला जायकवाडी धरण भरताच बहर आला आहे....\nफडणवीस, ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच : अजित पवार\nपैठण (जि.औरंगाबाद ) : पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला असून, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे...\nघरगुती गणपतींनाही वस्त्रालंकाराचा शृंगार\nमुंबई : मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांत गणपतीला पितांबर व शेला नेसवला जातो, पण आता घरगुती गणपतीला पितांबार आणि शेला नेसवण्याच्या मागणीत वाढ...\nराष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु\nपैठण : महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे....\n'शिवस्वराज्य यात्रा' घेऊन अमोल कोल्हे पुन्हा मैदानात\nमुंबई : राज्यातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे राज्यात सुरू झालेल्या सर्व प्रचार यात्रा स्थगित...\nजायकवाडीचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले\nपैठण (औरंगाबाद) : जायकवाडी धरण ९१.९९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर गुरूवारपासून (ता. १५) धरणाच्या मुख्य दररवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/smita-patkis-muktapeeth-article-16819", "date_download": "2019-08-20T22:51:00Z", "digest": "sha1:IYTFVR7CUIR7HX4CZL5LU3XXKMAEFLZP", "length": 18790, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "smita patki's muktapeeth article संस्कृती जपणारी माणसं | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nअमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे.\nअमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे.\nयंदाच्या माझ्या डॅलस (अमेरिका) येथील मुक्कामात बेव्हर्ली लुईस या श्रेष्ठ लेखिकेच्या कादंबऱ्या वाचनात आल्या आणि त्यातील \"आमिश कम्युनिटी'बद्दल एक औत्सुक्‍य मनात निर्माण झाले. नवलाची गोष्ट म्हणजे जूनअखेरीस फिलाडेल्फियापासून दीड तासाच्या अंतरावर आम्हाला पेनसिल्व्हेनिया राज्यातील लॅंकास्टर काउंटीमध्ये या अमिश लोकांच्या वसाहतीत फिरण्याचा योग आला. आमिश लोक हे पहिल्या महायुद्धाच्या आधी 1720 च्या सुमारास अमेरिकेत मुख्यतः पेनसिल्व्हेनिया, कॅनडा, ओहायो भागात येऊन राहिले. दक्षिण जर्मनी व स्वित्झर्लंडहून तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्यांनी देशांतर केले. त्यांना डच, जर्मन, इंग्लिश भाषा येते. आजही हे लोक रोज बायबलचे वाचन, जीझस हा देव मानतात. शेती व त्यावर निगडित कामे करून आयुष्य जगतात. त्यांची घरे साधी, स्वच्छ, मोठी व शेतात बांधलेली असतात. एकेका घरात दहा-बारा मुले असतात व काही घरातून चार पिढ्या वावरताना दिसतात. नव्वद व त्याहून मोठे वय असलेली स्री-पुरुष शेतात काम करताना दिसले. मका, गहू, सोयाबीन, फळे, भाज्या, तंबाकू अशी पिके घेतली जातात. सायलो नामक उंच सिलेंडरसारखे धान्याचे कोठार असते. त्यांच्या घरात आजही केरोसीनवर पेटणारे दिवे, कंदील आहेत. त्यांना विजेचा वापर करायचा नसल्यामुळे टी. व्ही., कॉम्प्युटर, सेलफोन, म्युझिक सिस्टिम यांचा वापरही नाही. घरी बनवलेल्या स्कूटरवरून तरुण मुले- मुली रस्त्यांवरून लांब ये जा करतात. घरातील स्रिया, मुली पूर्ण वेळ स्वयंपाक, घरकाम, विणकाम, शिवणकाम करून जॅमजेली, लोणची व इतर पदार्थ करून विकतात. स्रिया गोऱ्या व सुंदर असतात. पण आजही त्यांना सौदर्यप्रसाधने, मेकअप, पार्लर यांची गरज वाटत नाही. ठराविक प्रकारची केशरचना, त्यावर बॉनेट, अंगात लांब झगा, त्यावर काळे एप्रन्स घालतात. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या या लोकांना चार रंग महत्त्वाचे वाटतात. निळे आकाश, हिरवी झाडे, मातकट विटकरी रंगाची जमीन, धूळ व काळा रंग पुरुष लग्नानंतर दाढी मिशी वाढवतात. स्रिया व पुरुष साधारण आठवीपर्यंत शिक्षण घेतात. नंतर पुरुष शेती, बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम अशी मेहनतीची कामे करतात. मुलींना लग्न होईपर्यंत फक्त शाळेत शिक्षिकेची नोकरी करता येते. लग्नानंतर मात्र तिने फक्त कुटुंबाकडे बघायचे पुरुष लग्नानंतर दाढी मिशी वाढवतात. स्रिया व पुरुष साधारण आठवीपर्यंत शिक्षण घेतात. नंतर पुरुष शेती, बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम अशी मेहनतीची कामे करतात. मुलींना लग्न होईपर्यंत फक्त शाळेत शिक्षिकेची नोकरी करता येते. लग्नानंतर मात्र तिने फक्त कुटुंबाकडे बघायचे स्रियांसाठी स्वयंपाक घरातच कॉट असते. वृद्ध, आजारी बायकामुले यांनी आतच आराम घ्यायचा. शिवणाचे पायमशिन असते. शेजारील मुली, बायका मिळून एकोप्याने लग्नाची कामे, रुखवत बनवतात. रविवारी कोणाच्या तरी घरी मोठ्या खोल्यामध्ये चर्चमधील धर्मगुरू व इतर मोठी माणसे जमून कौटुंबिक वादाचे प्रश्‍न ��ोडवतात, सामाजिक ग्रंथाचे वाचन करतात. त्यांच्या घराला मोठा गोठा असतो. तेथे धष्टपुष्ट गायी, घोडे, खेचर तसेच कोंबड्या, शेळ्यामेंढ्या, मोर असतात. शेतातली जुनी अवजारे, बग्गी, घोडागाडी वापरतात.\nहे सर्व बघायला, फिरायला त्यांच्या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी व नमुना म्हणून एखादे घर आतून बघायला आपण तिकीट काढून टूर घेऊ शकतो. घर फिरून दाखवायला, माहिती द्यायला गाईड असतात. घरगुती वस्तू विकण्यासाठी बायका लहान मोठी स्टोअर्स चालवतात. मोठी क्विल्टस्‌, बॉनेट्‌स, एप्रन्स, हॅट्‌स, बाळंतविडे, पर्सेस, डेकोरेटिव आर्टिकल्स, घर सजवण्याच्या वस्तू हे बघून छान वाटले. खाण्याचे पदार्थ वेगळे व फक्त स्रियांनी चालवलेले हॉटेलही होते. उत्तम नाश्‍ता, जेवण, तिखट गोड पदार्थ (त्यांच्या पद्धतीचे) असतात.\n\"अमिश, प्लेन, मेनोनाईट्‌स' अशा प्रकारचे लोक आपापल्या रुढी, परंपरा, जुनी मते व विचार यांना धरून पिढ्यान्‌पिढ्या राहात आहेत. आता मात्र काही तरुण मुलामुलींना या अशा बंधनातून बाहेर पडावेसे, मुक्त व्हावेसे वाटते आहे. मला मात्र पुस्तकामधून वाचायला मिळालेल्या या संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडले व एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकऱ्हाडच्या ९९ शाळांना महापुराचा बसला फटका\nकऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव...\nलेह-लडाखचं उलगडलं सृष्टी सौंदर्य\nपिंपरी - लेह लडाख, सृष्टी सौंदर्यानं नटलेला प्रदेश. उंचच उंच हिमशिखरं आणि खोलखोल दऱ्या. ढगांच्या सावल्यांमुळे क्षणाक्षणाला पालटणारे रूप. रंग...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nडॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ त���ेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%AB", "date_download": "2019-08-20T23:35:48Z", "digest": "sha1:WNMPZN4LTIL6MLUS7FPZES2C4H3HIOJ7", "length": 3106, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५६५ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ५६५ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. ५६५ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे ५६० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-08-20T23:01:31Z", "digest": "sha1:B2TG7NFAUG72MWGJ2QZKBBEZFPQFZHHP", "length": 33437, "nlines": 275, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nसंसदेमधील पक्षाध्यक्ष सोनिया गांधी\nमुख्यालय २४, अकबर रोड,\nनवी दिल्ली - ११०००१\nयुती संयुक्त पुरोगामी आघाडी\nसंकेतस्थळ 'काँग्रेस डॉट ओआरजी डॉट आयएन\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n' भारतीय राष्ट्रीकाँग्रेस (इंग्लिश: Indian National Congress) (INC, ज्याला बहुधा काँग्रेस म्हणतात) ( उच्चारण ऐका (सहाय्य·माहिती)) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.[१] काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढेत, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली.[२]\n२ स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरणे\n४ 'काँग्रेस' नावात असलेले इतर पक्ष\n५ महत्त्वाचे नेते आणि पक्षाशी निगडित व्यक्ति\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार[३], एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरीकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे.\nइ.स. १९३६च्या फैजपूर येथील अधिवेशनात काँग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच��याच वर्षी इ.स. १९३७च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे काँग्रेसने समर्थन केले होते.\nया पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसर्‍या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली.\nअध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरी, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत\nकाँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेस पक्षामध्ये \"काँग्रेस वर्किंग कमिटी\" (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ.मनमोहन सिंग, ए.के.अँटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समाव���श आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत.\nयाचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे)\nराज्यस्तरावर प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो.\nकेंद्रीय निवडणूक विभाग केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात \"केंद्रीय निवडणूक विभाग\" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो.\nहल्लीच्या भारतामध्ये काँग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :-\n'काँग्रेस' नावात असलेले इतर पक्ष[संपादन]\nमहत्त्वाचे नेते आणि पक्षाशी निगडित व्यक्ति[संपादन]\nनेताजी सुभाषचंद्र बोस (पुढे फॉरवर्ड ब्लॉक नावाचा वेगळ पक्ष स्थापन केला)\n^ \"भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची घटना\".\nऐसी अक्षरे: राजकीय पक्ष आणि संरचना\nडावी आघाडी • राष्ट्रीय लोकशाही आघाडी • संयुक्त पुरोगामी आघाडी\nबहुजन समाज पक्ष • भारतीय जनता पक्ष • भारतीय कम्युनिस्ट पक्ष • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nआम आदमी पार्टी • महाराष्ट्र नवनिर्माण सेना • अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम • फॉरवर्ड ब्लॉक • अरुणाचल काँग्रेस • आसाम गण परिषद • बिजू जनता दल • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन • द्रविड मुन्नेत्र कळघम • मणिपूर फेडरल पक्ष • डोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष • राष्ट्रीय लोक दल • स्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष • जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स • जम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष • जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी • जनता दल (धर्मनिरपेक्ष) • जनता दल (संयुक्त) • जनाधिपतीय संरक्षण समिती • झारखंड मुक्ति मोर्चा • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) • केरळ काँग्रेस (मणी) • केरळ काँग्रेस • महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष • मणिपूर पीपल्स पक्ष • मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम • मेघालय लोकशाही पक्ष • मिझो राष्ट्रीय दल • मिझोरम पीपल्स सम्मेलन • मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ • नागालँड पीपल्स फ्रंट • राष्ट्रवादी लोकशाही चळवळ • राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेस • पटाली मक्कल कात्ची • राष्ट्रीय जनता दल • राष्ट्रीय लोक दल • क्रांतीकारी समाजवादी पक्ष • समाजवादी पक्ष • शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) • शिरोमणी अकाली दल • शिवसेना • सिक्कीम लोकशाही दल • तेलुगु देशम पक्ष • संयुक्त लोकशाही पक्ष • संयुक्त गोवा लोकशाही पक्ष • उत्तराखंड क्रांती दल • झोरम राष्ट्रवादी पक्ष • अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस • इंडियन युनियन मुस्लिम लीग\nऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन • भारतीय नवशक्ती पक्ष • लोक जनशक्ती पक्ष • लोकतांत्रिक जन समता पक्ष • राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष • आर.पी.आय. (आठवले) • समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय)\nइतर नविन किंवा लहान पक्ष\nवंचित बहुजन आघाडी • लोकसंग्राम पक्ष • जनसुराज्य पक्ष •\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा_स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nलोकमान्य टिळक · बाबासाहेब अांबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्��ल रामजी शिंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्या टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · मोहनदास करमचंद गांधी · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी चाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जुलै २०१९ रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5531", "date_download": "2019-08-20T23:51:15Z", "digest": "sha1:XKRPMTP6PT4TLTY6YME3AG22DL5QCE4W", "length": 6503, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "सर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं - चंद्रशेखर प्रभु - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nसर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं – चंद्रशेखर प्रभु\nसर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं – चंद्रशेखर प्रभु\nसर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं असा सल्ला ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभु यांनी ठाण्यात बोलताना दिला. मतदाता जनजागरण अभियानातर्फे घर हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रभु यांनी हा सल्ला दिला. लोकप्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत कारण ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते. चटई क्षेत्र आणि विकास हस्तांतरण हक्क याची माहिती दिली गेली पाहिजे. समूह विकास योजनेमध्ये मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे असं चंद्रशेखर प्रभु यांनी सांगितलं. स्वयंविकास हेच धोरण योग्य असून ते आपण करा म्हणजे आपणास ३३३ काय पण ६०० फूटाचं घरही मिळू शकते असं सांगून अशा कामास भेटी द्या आणि मग निर्णय करा. नागरिकांची एकजूट हाच उपाय असून कुठेही सह्या करू नका असं आवाहन चंद्रशेखर प्रभु यांनी यावेळी बोलताना केलं. सुनिल दिघे यांनी कायदेविषयक तरतुदी आणि धोक्याचे इशारे समजावून सांगितले. समूह विकास योजना जनतेच्या हिताची नसेल तर त्यास आमचा विरोध राहील, स्वयंविकास करण्याचा आमचा निर्धार आहे असा ठराव या परिषदेत करण्यात आला. त्याचबरोबर मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे. विस्थापित होणा-या सर्वांना हमीपत्र मिळावी, बांधकामाच्या सर्व परवानग्या आणि पर्यायी निवारा मिळाल्याशिवाय इमारत तोडू नये, हक्काच्या घराचा करार स्थानिक निवासी, बांधकाम ��्यावसायिक आणि महापालिका असा करावा अशा प्रकारचे विविध १० ठराव मंजूर करण्यात आले.\nउपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं ठाण्यातही मोठी वाहतूक कोंडी\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1949", "date_download": "2019-08-20T23:49:06Z", "digest": "sha1:MDFTD4MN24RIHR4LMFRGVMUAPRVCIHKL", "length": 5436, "nlines": 74, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "इंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nइंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये\nइंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये -\nकुमारवयीन तरुणांमधील आत्महत्या व त्यांच्यातील वाढती हिंसक वृत्ती या गंभीर समस्यांना गढुळलेले कौटुंविक, सामाजिक वातावरण कारणीभूत आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत-नकळत होणारे दुष्परिणामही. ‘इंटरनेट-व्यसनाधीनता’ हे त्यातील महत्त्वाचे कारण या ‘दुखर्याण संगती’विषयी, तिच्या दुष्परिणामांविषयी व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सुचवणारा लेख.\n(लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, १५ डिसेंबर २०१२)\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nउजाड माळावरी घेतले सोन्याचे पीक\nबहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ\nद होल नेशन वॉण्ट्स टु नो\nइंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/rapilin-p37103665", "date_download": "2019-08-20T23:47:17Z", "digest": "sha1:MBHLOXJYXSG67Y765RAPOXPMKSHCYOMU", "length": 18935, "nlines": 316, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Rapilin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Rapilin upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्��� खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Repaglinide\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nRapilin के प्रकार चुनें\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nRapilin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nटाइप 2 मधुमेह मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें टाइप 2 मधुमेह\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Rapilin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Rapilinचा वापर सुरक्षित आहे काय\nRapilin गर्भवती महिलांवर तीव्र परिणाम दाखविते. या कारणामुळे, याला वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या. तुमच्या इच्छेनुसार हे घेणे हानिकारक ठरू शकते.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Rapilinचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवर Rapilin चे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका.\nRapilinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRapilin मुळे मूत्रपिंड वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nRapilinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nRapilin घेतल्यावर यकृत वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nRapilinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Rapilin चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nRapilin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Rapilin घेऊ नये -\nRapilin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Rapilin घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालव��णे सुरक्षित असते का\nRapilin तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Rapilin घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Rapilin मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Rapilin दरम्यान अभिक्रिया\nकोणत्याही खाद्यपदार्थासह Rapilin च्या अभिक्रियेबद्दल संशोधनाच्या कमीमुळे, याविषयी माहिती उपलब्ध नाही आहे.\nअल्कोहोल आणि Rapilin दरम्यान अभिक्रिया\nRapilin सोबत अल्कोहोल घेणे धोकादायक ठरू शकते.\nRapilin के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Rapilin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Rapilin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Rapilin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Rapilin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Rapilin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/hadapsar-vidhansabha-matdar-sangh/", "date_download": "2019-08-21T00:00:55Z", "digest": "sha1:LJSNQVDL6FHZYTSJ2YA4QNQT4A4KNEHH", "length": 16109, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "हडपसर मध्ये होणार काय ? - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician हडपसर मध्ये होणार काय \nहडपसर मध्ये होणार काय \nपुणे-हडपसर विधानसभा मतदार संघाकडे यावेळी अनेकांचे लक्ष लागून आहे . भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर इथे मोदी लाटेत गेल्यावेळी विजयी झाले. नगरसेवक असलेल्या टिळेकर यांनी आमदार झाल्यानंतर कसा कारभार केला याची जंत्री खुद्द हडपसर मतदार संघातून चर्चिली जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बराटे आणि मनसे चे इच्छुक उमेदवार असेलेले वसंत मोरे यांनी टिळेकर यांचे कारनामे चव्हाट्यावर मांडले ,जरी टिळेकर यांनी ते नाकारले असले तरी या सर्वाबाबत पक्षाने त्यांना दिलेले अभय लपून राहिलेले नाही .याहून काही किस्से येथील भाजपचे च नगरसेवक सांगता आहेत . खुद्द माळी समाजात देखील त्यांच्याबाबत नाराजी आहे .\nहडपसर म्हटले कि माळी आणि मराठा अशा दोन समाजातील नेत्यांची आपसात नेहमी स्पर्धा दिसलीआहे . आता वैशाली बनकर यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार अशी अफवा कोणी पेरली आहे असा सवाल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला याबाबत विचारणा केली असता करण्यात आला आहे. पक्षाने त्यांना महापौर पद दिलेले आहे , त्याचा वापर त्यांनी कसा केला असा सवाल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला याबाबत विचारणा केली असता करण्यात आला आहे. पक्षाने त्यांना महापौर पद दिलेले आहे , त्याचा वापर त्यांनी कसा केला स्वतःच्या नातेवाईकांना हि ओळख न देणाऱ्या महापौर म्हणून माळी समाजातच त्यांचा उल्लेख केला गेला . कॉंग्रेस मध्ये दत्ता बनकर यांचा स्वभाव, आता या पती पत्नीचा स्वभाव यात जमीन असमान चा फरक असल्याचे माळी समाजातीलच लोक बोलत असल्याचे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते जाणून आहेत . त्यामुळे माळी समाजातील टिळेकर आणि बनकर या दोघांचा ,ते इच्छुक असले तरी ,त्यांचा आपापल्या पक्षात उमेदवारी रेस मध्ये समावेश होईल असे चित्र सध्या तरी नसेल असा जाणकारांचा व्होरा आहे.\nभाजपच्या टिळेकर यांचे कारनामे पाहूनच एकीकडे बदनामी नको म्हणून पक्षाने टिळेकर यांना आजतागायत अभय देत आता हडपसर मतदार संघ शिवसेनेला सोडण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . आणि सेनेकडून इथे विधानसभे साठी नाना भानगिरे सारखा लढवय्या उमेदवार असू शकतो यावर अनेकांचे एकमत होते आहे. महापालिकेत उपमहापौर पद भूषविलेल्या महादेव बाबर यांना आमदार कि ची संधी पूर्वी देण्यात आली होती .ते माजी आमदार आहेत .ते यावेळी देखील आमदारकी साठी इच्छुक आहेत . पण त्यांच्या ऐवजी नगरसेवक असलेले नाना भानगिरे विधानसभा निवडणुकीत यशाचा रथ सक्षम पणे खेचू शकतील असा विश्वास सेनेच्याच गटातून केला जातोय . मनसे चे तर वसंत मोरे हे येथील प्रबळ आणि निश्चित असे उमेदवार मानले जातात .त्यांच्या कार्यकर्त्यांचा येथे मोठा समूह आहे. राहता राहतो तो राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील उमेदवाराचा प्रश्न . कॉंग्रेस ने जरी येथून उमेदवारी मागितली तरी शिवरकर यांना त्यात यश येईल असे दिसत नाही. माळी समाजातील नेते पदे मिळताच समाजाला हि विसरतात हा हडपसर चा अनुभव कॉंग्रेस च्या गटात हि चर्चिला जातो .एकंदरीत हडपसर राष्ट्रवादीकडे राहील आणि यावेळी राष्ट्रवादीने हडपसर ला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून खासदारच माळी समाजाचा अमोल कोल्हे यांच्या रूपाने दिला आहे .आणि हडपसरच्या माळी समाजाला राष्ट्रवादी कडेच कायम ठेवण्यासाठी विधानसभेच्या प्रचार यं���्रणेत अमोल कोल्हे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी देवूनच येथील निवडणूक लढविली जाईल असे दिसते आहे.तरीही माळी समाजातील उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी च्या गोटातून झाला तर मग योगेश ससाणे शर्यतीत पुढे राहतील असे दिसते आहे . पण या पक्षात उमेदवारी साठी खरी चुरस प्रशांत जगताप आणि चेतन तुपे पाटील यांच्यात राहील असे दिसते आहे . दोघे हि महापालिकेच्या राजकारणातील तगडे नेते आहेत . चेतन पाटलांचे वडील दिवंगत विठ्ठल पाटील यांना मानणारा वर्ग अजून हि आहे . आणि प्रशांत जगताप यांना महापौर पद दिलेले आहे तसे चेतन पाटलांना विरोधी पक्षनेते , आणि आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद हि दिलेले आहे. पण गेल्या ५ वर्षात भाजपचा येथे आमदार झाल्याने ,तत्पूर्वी शिवसेनाचा आमदार असल्याने कॉंग्रेसच्या ताब्यातून गेलेला हा मतदार संघ आता राष्ट्रवादी खेचून आणणार आहे असा विश्वास पक्षातील जाणकारांना असल्याने या पक्षात उमेदवारी साठी चुरस आहे ज्यात पहिले नाव म्हणजे सर्वात वरच्या क्रमांकावर चेतन पाटलांचे नाव, तर दुसऱ्या क्रमांकावर प्रशांत जगतापाचे नाव घेतले जाते. आणि त्यानंतर 3 नावे तिसऱ्या क्रमांकावर आहेत ,त्यातले एक म्हणजे नगरसेवक योगेश ससाणे यांचे नाव घेतले जाते .आणि हडपसर मध्ये एकमत होणार नसेल तर कात्रजचे प्रकाश कदम यांना यावेळी संधी द्या ,ते चांगली लढत देवू शकतात असे सांगत ससाणे यांच्या बरोबरीने कदम आणि नगरसेवक बंडू गायकवाड यांचाही शर्यतीत तिसरा क्रमांक सध्या तरी लागतो आहे.\nम्हणजे सध्याच्या स्थितीत सांगायचे झाले तर शिवसेनेचे नाना भानगिरे , मनसे चे वसंत मोरे आणि राष्ट्रवादी चे चेतन तुपे यांच्यात हडपसर विधानसभेचा रणसंग्राम होईल असे सध्या तरी चित्र आहे.\n‘फिरोझ अश्रफ हे विस्थापितांच्या वेदनांचे प्रतिनिधी ‘ : अन्वर राजन\nपुण्यात विधानसभेचे वारे ..शिवसेनेकडून भानुप्रताप बर्गे लढणार , भाजप देणार नवे चेहरे \nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य ��ीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2019-08-20T22:52:14Z", "digest": "sha1:PGPPL3IAXLM2JEMT43YLTHN6S7DRB6WW", "length": 3032, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार सण आणि उत्सव - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:देशानुसार सण आणि उत्सव\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारतीय सण आणि उत्सव‎ (८ क, १९ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २००५ रोजी १८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/aniruddha-bapus-visit-to-sangli/", "date_download": "2019-08-20T22:54:52Z", "digest": "sha1:VO645YUNU6TBIHNP6ACQLTBUKFCLGO7P", "length": 10370, "nlines": 107, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "बापूंची सांगली भेट - Aniruddha Bapu's Visit to Sangli", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआता फक्त २ दिवस राहिले… सांगलीकर व पश्चिम महाराष्ट्रातील श्रध्दावान बापूभक्त तर अक्षरशः बापूंच्या आगमनाचे तास मोजायला लागले असतील एव्हाना. २७ एप्रिलला सकाळी बापू सांगलीच्या दौर्‍यावर हॅपीहोमहून निघतील. त्याच दिवशी संध्याकाळी बापू सांगलीला पोहचतील. बापूचंते पहिलं दर्शन नक्कीच त्यांच्या श्रध्दवान मित्रांना अत्यानंददायी तर असेलच शिवाय बापूंच पहिलं पाऊल सांगलीत पडताच ह्या त्यांच्या मित्रांच्या आनंदाला उधाण येईल.. त्यांचा आनंद गगनात मावणार नाही.. बापू सांगलीत १ मे पर्यंत असतील.\n१) शनिवार, २७ला आगमनासरशीच बापूंच स्वा���त सांगलीतील टिळक चौकात सांगली, मीरज, कुपवाड व जवळच्या भागांमधील श्रध्दावान बापूभक्त करणार आहेत. बापू साधारण ५ ते ५:३०च्या दरम्यान टिळक चौकात पोहचतील.\n२) त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवार, २८ एप्रिल हा दौर्‍यातील ‘श्रीअनिरुध्द आनंदोत्सवाचा‘ मुख्य सोहळ्याचा दिवस असेल. ह्यादिवशी संध्याकाळी ५ वाजता बापूंचं प्रवचन होईल व त्यानंतर २० ते २५ मिनटे गजर होतील आणि त्यानंतर सर्व श्रध्दावान बापूभक्तांना सद्‌गुरुंचं दर्शन घेता येईल. हा संपूर्ण सोहळा सांगलीतील ’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम’, खणभाग येथे पार पडेल. या कार्यक्रमासाठी अथांग भक्तसागर बापूंचे बोल व त्यांच्या बरोबरचा प्रत्येक क्षण साठवायला आतूर होऊन येईल ह्याची मला खात्री आहे.\n३) तीसर्‍या दिवशी म्हणजे सोमवार, २९ एप्रिलच्या संध्याकाळी बापू स्वत: सर्व कार्यकर्त्यांबरोबर सत्संगात भाग घेतील.\n४) मंगळवार, ३० एप्रिल म्हणजेच चौथ्यादिवशी दुपारी श्रीरेवणनाथ ह्यांचे स्थान म्हणजेच श्रीक्षेत्र रेवणसिध्द‌ येथे दर्शनासाठी निघतील. विटा येथील नगर परिषदेने बापूंना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे. ह्या आमंत्रणाचा मान राखून बापू श्रीरेवणसिध्द‌ला जातानाच विटा येथेही सदिच्छा भेट देतील. श्रीरेवणसिध्द‌हून दर्शन आटोपून येताना बापू विटा येथे तेथील आमदार मा. श्री. सदाशिवभाऊ पाटील व माजी-नगराध्यक्ष व नगरसेवक मा. श्री. वैभव पाटील यांच्या आमंत्रणाने ’आदर्श इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी ऍन्ड रीसर्च सेंटरला’ देखील सदिच्छा भेट देणार आहेत.\n५) शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार, १ मे २०१३ला बापूं श्रीक्षेत्र औदुंबर येथे श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेतील. येथे श्री. वेंकटरमन दिक्षीत शास्त्री यांच्या आमंत्रणाचा मान राखून बापू, ‘सद्‌गुरु स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा ट्रस्ट’ला भेट देतील.\nमित्रांनो श्रीसाईसच्चरितातील “उतू चालला आहे खजीना…” हे शब्द अक्षरश: माझा मनात आतापासूनच नाद करु लागले आहेत. सद्‌गुरु बापूंची सांगली, विटा, रेवणसिध्द‌ व औदुंबर ह्या ठिकाणची भेट म्हणजे खरोखरच तेथील श्रध्दावान बापूभक्तांसाठी अत्यंत मोठा खजीनाच असेल ज्याचा ठेवा ते आयुष्यभर जपतीलच; पण मुख्य म्हणजे बापूंनाच आपल्या जीवनात उतरवून आपल्या संपूर्ण आयुष्यच सफल करुन घेण्याची सोय ह्या पाच दिवसात त्यांच्या श्रध्��ावान मित्रांसाठी बापूंनी ओतप्रोत करुन ठेवली आहे ह्यात शंकाच नाही.\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना...\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबं...\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य – ३१ दिसंबर २०१९...\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/icc-fleicitaes-virat-kohali-for-reacing-top-position-in-icc-ranking/", "date_download": "2019-08-20T22:30:23Z", "digest": "sha1:6UND5ABRS5BC6AIE3FHPUVYXMNBBMHCR", "length": 15019, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "कसोटी कर्णधार कोहलीला मानाची गदा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : मा��ुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकसोटी कर्णधार कोहलीला मानाची गदा\nकसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीला ‘आयसीसी’कडून मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आयसीसी’च्या कसोटी विजेतेपदाचे प्रतीक म्हणजे ही गदा होय. हिंदुस्थानी संघाला ‘आयसीसी’कडून दहा लाख डॉलरचे (जवळपास ६५ कोटी रुपये) बक्षिस देण्यात येणार आहे. १ एप्रिलपर्यंत जो संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहतो त्या संघाकडे मानाची गदा सुपूर्द करण्यात येते. १ एप्रिल २०१८ पर्यंत ‘टीम इंडिया’ अव्वल स्थानावर विराजमान राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ने आताच ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा देऊन सन्मानित केले. ‘टीम इंडिया’चे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ग्रॅम पोलॉक यांच्या हस्ते विराट कोहलीला केपटाऊनमध्ये कसोटी चॅम्पियनशिपची मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.\nत्याबरोबरच दहा लाख डॉलरचे बक्षीसही देण्यात येणार आहे. १० लाख डॉलर म्हणजे जवळजवळ ६५ कोटींची कमाई ‘टीम इंडिया’ने २०१७-१८ च्या सत्रात केली आहे. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती, मात्र २०१५ पासून ही रक्कम १० लाख डॉलर इतकी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही हिंदुस्थानने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही ‘टीम इंडिया’ला यापूर्वी दोन वेळा ‘आयसीसी’ची मानाची गदा पटकावून दिली आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानने चमकदार कामगिरी केली आहे. म्हणूनच कोहलीच्या सेनेने सलग दोन वर्षे ‘आयसीसी’ची मानाची गदा उंचावली आहे.\nदक्षिण आफ्रिका – ११५\nवेस्ट इंडीज – ७२\nप्रतिक्रिया द्या प्र���िक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5534", "date_download": "2019-08-20T23:48:33Z", "digest": "sha1:MPF4PT7WQ2FT3C27Z63X5VV7X4QLG2CL", "length": 5990, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य आज पाठवण्यात आलं. जीवनावश्यक साहित्य असलेले २२ टनाचे दोन ट्रक सांगली आणि कोल्हापूरला आज रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी ब्लँकेटस्, कपडे, बिस्किटे, गव्हाचं पीठ, तांदूळ, साखर, चहा, डाळी, मीठ, मसाला, पाण्याच्या बाटल्या, सॅनिटरी नॅपकिन्स, फिनेल, डेटॉल अशा जीवनावश्यक वस्तू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जमा केल्या होत्या. हे सर्व साहित्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगली आणि कोल्हापूरला रवाना केलं. ना ओळखीचे ना पाळखीचे, ज्यांना सांगली, कोल्हापूर कुठे आहे हे माहित नाही अशा लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे आभार मानले, येणा-या काळामध्ये हजार रूपयाला एक संसार म्हणजे ४ वाट्या, ४ जेवणाची ताटं, पोळपाट, लाटणं, कढई, चार भांडी, चार मोठे चमचे, १ बादली, २ मग, १ तवा अशा संसारोपयोगी वस्तू पूरग्रस्तांना पाठवल्या जाणार असून त्यासाठी ठाणेकरांनी केवळ १ हजार रूपयांची मदत करावी असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.\nसर्वांना मालकी हक्काचं घर मिळालंच पाहिजे तसंच जनतेनं स्वयंविकास करण्यास तयार रहावं – चंद्रशेखर प्रभु\nशिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/list-those-who-oppose-deleting-article-370-says-pm-narendra-modi/", "date_download": "2019-08-21T00:27:57Z", "digest": "sha1:OC7MXMIPUPONQSCQ24MPSQMXD7DZEP3C", "length": 34402, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "List Those Who Oppose Deleting Article 370 Says Pm Narendra Modi | जे लोक कलम 370 हटविण्याला विरोध करतायेत त्यांची यादी बनवा अन्... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समि���ीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभ���गी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nजे लोक कलम 370 हटविण्याला विरोध करतायेत त्यांची यादी बनवा अन्...\nजे लोक कलम 370 हटविण्याला विरोध करतायेत त्यांची यादी बनवा अन्...\nहळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम 370 मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते.\nजे लोक कलम 370 हटविण्याला विरोध करतायेत त्यांची यादी बनवा अन्...\nठळक मुद्देमहिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर काश्मीरात प्रचंड अन्याय झाला आहेज्यांनी या निर्णयाला विरोध केला त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या लोकांचा आवाज ऐकला आहे का कलम 370 आणि 35 ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळं ठेवलं होतं.\nनवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होऊन 100 दिवस होण्यापूर्वीच केंद्र सरकारने तीन तलाक, कलम 370 सारखे ऐतिहासिक निर्णय घेण्यात यश मिळविलं आहे. कलम 370 हटविणे हे राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा विजय मानला जात आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका न्यूज संस्थेची बोलताना विस्तृत माहिती सांगितली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती दाखविणारी लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडलेला असो. प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतोय. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारणाचा भाग नाही. देशातील लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो कारण आजतागायत जे अशक्य वाटत होतं ते शक्य होताना दिसत आहे.\nहळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम 370 मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते. त्यामुळे काही राजकारण्यांना आणि फुटिरतावाद्यांना मदत मिळत होती. हे स्पष्ट होतं की, कलम 370 आणि 35 ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळं ठेवलं होतं. गेल्या 7 दशकांपास��न लोकांना याचा फायदा झाला नाही. लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. सर्वात मोठं नुकसान असं झालं की आजतागायत जम्मू काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.\nतसेच माझ्या जम्मू काश्मीरमधील बंधू-भगिनींना उज्ज्वल भविष्य हवं आहे. मात्र कलम 370 मुळे ते शक्य नव्हतं. त्या राज्यातील महिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर प्रचंड अन्याय झाला आहे. आता बीपीओपासून स्टार्टअपपर्यंत, खाद्य संस्कृतीपासून पर्यटनापर्यंत अनेक उद्योग उभारले जातील. स्थानिकांना रोजगार मिळेल, शिक्षणाच्या संधी चालून येतील असं पंतप्रधानांनी सांगितले.\nदरम्यान जे लोक कलम 370 हटविण्याचा विरोध करतायेत त्या लोकांनी जम्मू काश्मीरमधल्या लोकांचा आवाज ऐकला आहे का काश्मीरमधील स्थानिक पंचायत निवडणुकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घ्या. लोकं मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर आले होते. मतदान करण्यापासून रोखणारे अनेक जण होते तरीही लोकं घराबाहेर पडून मतदान करत होते. जवळपास 74 टक्के लोकांनी मतदान केलं. नोव्हेंबर, डिंसेबर 2018 मध्ये तेथील ग्रामपंचायतीत 35 हजार सरपंच निवडून आलेत असा दावाही पंतप्रधानांनी केला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nएमआयटी,सिंबायोसिस जम्मू-काश्मिरमध्ये जाण्यास इच्छुक\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिन���दनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/page/4/", "date_download": "2019-08-20T23:45:51Z", "digest": "sha1:IBPHBB2V4JH577NXJQGO4H2UUH2IW7BS", "length": 5818, "nlines": 69, "source_domain": "kisanputra.in", "title": "Home - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nदेश बलवान करण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फुर्त सुरुवात देशभरातील निवडक प्रतिनिधींचा उत्स्फुर्त सहभाग २० आणि २१ आँक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या कि...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाचे आंबाजोगाई शिबीर – 20-21 ऑक्टोबर 2018\nवेळापत्रक 1ला दिवस- 20 ऑक्टोबर 18 सकाळी 8 ते 9 – चहा- नास्ता 9 ते 10 – नोंदणी व परस्पर परिचय सकाळी 10 ते 11-30 सत्र 1- किसानपुत्र आंदोलनाचे वैचारिक अधिष्ठान अमर हबीब, आंबाजोगाई 1...\tRead more\nशेतकरी आत्महत्या का वाढतायत, तर त्याच्या समस्यांचं मूळ जाणून कोणी त्यावर उपायच करत नाही. यापूर्वीचं सरकार तसंच होतं. त्यामुळं मतदारांनी भाजप सरकारला निवडून दिलं. विशेष म्हणजे आत्ताचं सरकारही...\tRead more\nनेहरूंना समाजवादी धोरण राबवता आले असते का\nमहात्मा गांधी याचे पुढील विवेचन वाचल्यावर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी जिवंत राहिले असते तर नेहरूंना समाजवादी धोरण राबवता आले असते का म. गांधी म्हणतात, “राज्याचे अतिरिक्त अधिकार व...\tRead more\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=uae&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Auae", "date_download": "2019-08-20T23:05:52Z", "digest": "sha1:JCWMPUPLBY4GHFMOE63YTHGCMZTYIE5C", "length": 3954, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nपेटीएम (1) Apply पेटीएम filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\n'यूएई' ने दिले जैशेच्या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात\nनवी दिल्ली - डिसेंबर 2017 मध्ये सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीरमधील लीथपोरा येथील तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. जैशे महंमदचा निसार...\n#KeralaFloods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/loksabha-2019-chiplun-sangmeshwar-constituency-special-report-185317", "date_download": "2019-08-20T22:49:59Z", "digest": "sha1:6CAN7LBMHXZ3BCIRIIK3ZMNAFNCFT6SY", "length": 15207, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha 2019 Chiplun Sangmeshwar constituency special report Loksabha 2019 : चिपळूण-संगमेश्वरमधील कमी झालेली टक्केवारी कुणास मारक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nLoksabha 2019 : चिपळूण-संगमेश्वरमधील कमी झालेली टक्केवारी कुणास मारक\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nचिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात कमी झालेली टक्‍केवारी कुणासाठी मारक ठरणार याचीच उत्सुकता\nमतदारसंघात राष्ट्रवादी, मनसेची स्वाभिमानला साथ\nभाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र धनुष्यबाणच चालवल्याची चर्चा\nदेवरूख - लोकसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात कमी झालेली टक्‍केवारी कुणासाठी मारक ठरणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मतदार वाढूनही मागील वेळेपेक्षा तब्बल 5 टक्‍के मतदान कमी झाले. त्यामुळे या मतदारसंघातील मताधिक्‍यावरून दोन्ही उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.\nरत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या मतदानात चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघात 1 लाख 40 मतदान झाले. मतदानाची सरासरी 58 ते 60 टक्‍क्‍यांमध्येच आहे. यात संगमेश्‍वर तालुक्‍यात 62, तर चिपळूण तालुक्‍यात 58 टक्‍के मतदानाची नोंद झाली. मागील निवडणुकीत 65 टक्‍के मतदान होऊन शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत या मतदारसंघातून 24 हजारांनी पुढे होते. कमी झालेली मतदानाची टक्‍केवारी आता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nया मतदारसंघात राष्ट्रवादी, मनसेने स्वाभिमानला साथ दिली. याशिवाय शिवसेनेतील नाराज तर भाजपमधील नवे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वाभिमानच्या दिमतीला उभे राहिले. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र धनुष्यबाणच चालवल्याची चर्चा आता खुलेआम ऐकायला मिळत आहे. निवडून येणारे दोन्ही उमेदवार हे एनडीएचे विशेषतः मोदींना पाठिंबा देणारे आहेत. याच संभ्रमावस्थेने मतदारांचाही संभ्रम वाढला त्यात टक्‍केवारी घटली.\nयावेळी या मतदारसंघात 25 हजार नवमतदार होते. यातील बहुतांश मतदारांनी मतदानाचा पहिला हक्‍क बजावला. त्यानंतरही टक्‍केवारी वाढली नाही. यामुळे नियमित मतदार मतदानापासून दूर राहिले हाच त्याचा अर्थ आहे. शिवसेनेची स्वतःची ताकद आणि भाजपची मिळालेली अर्धी साथ याच जोरावर विनायक राऊत हे मताधिक्‍याचा दावा करत असले, तरी पूर्ण मतदारसंघातले चित्र या उलट झाल्यास नवल वाटण्यासारखे काहीच नाही.\nलोकसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार नसल्याने विधानसभेसाठी ताकद दाखविण्याची नामी संधी राष्ट्रवादीकडे चालून आली होती. राष्ट्रवादीने याच संधीचा फायदा उठवल्याची चर्चा दोन्ही तालुक्‍यात सुरू आहे. यामुळे घड्याळ फ्रीजला तारणार की कमळ धनुष्याला याचे उत्तर मिळवण्यासाठी 23 मेची वाट पाहावी लागणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना ��ंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nटॅंकरमधील डिझेल पुन्हा टॅंकरमध्येच ; चिपळूण आगारातील प्रकार\nचिपळूण - टॅंकरमधून डिझेल उतरवताना चौथ्या कप्प्यातील डिझेल पुन्हा टॅंकरच्याच टाकीत जाईल, अशी करामत करून डिझेलमध्ये हेराफेरी केल्याचा प्रकार उघड झाला...\nप्रवाशांना समजणार आता एसटी ठावठिकाणा; गाड्यात व्हीटीएस यंत्रणा\nरत्नागिरी - एसटी आगारात किंवा स्थानकात वाट पाहत तिष्ठत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना आता आपल्या गाडीचा ठावठिकाणा बसल्या जागी समजणार आहे. चिपळूण आणि...\nचिपळूण तालुक्यात 'या' गावात 21 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा\nचिपळूण - तालुक्‍यातील तिवडी मोरेवाडी येथील डोंगर खचला आहे. परिणामी येथील 21 कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. भूवैज्ञानिक रश्‍मी कदम यांनी या...\nशिवसेनेकडून कोकणात 'या\" समाजास हवेत दोन उमेदवार\nचिपळूण - कोकणातील ७० टक्के कुणबी समाज हा सेनेशी जोडला गेला होता. म्हणूनच सेना कोकणात बालेकिल्ला बनवू शकली. कुणबी समाजाच्या प्रश्नांविषयी विधानसभेत...\nचिपळूण - कराड मार्ग, आंबा घाटात वाहतुक सुरु\nरत्नागिरी - अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे रत्नागिरीकडे येणारा भाजीपाला, दूध, इंधन, गॅस सिलिंडरसह विविध आवश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/direct_help_to_farmers_kisanputra_andolan/", "date_download": "2019-08-20T23:12:51Z", "digest": "sha1:DJ2AM3BYKUOTMXTUGC4TPEXHA25OGEBH", "length": 7955, "nlines": 71, "source_domain": "kisanputra.in", "title": "दुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी - किसानपुत्र आंदोलन - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\n���िसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome दुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\n1) यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी किसानपुत्र शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतीलच.\n2) सरकारने देखील अग्निशामक दलाच्या भूमिकने तत्काळ शेतकर्याना मदत करण्यासाठी पुढे यावे.\n3) सरकारने हेक्टरी किंवा एकरी मदत देण्याची जुनी पद्धत बंद करावी व दुष्काळ पीडित कुटुंबाना थेट आर्थिक सहाय्य करावे. सरकारी नोकर किंवा आयकर दाते यांना मदतीची रक्कम जाणार नाही याची काळजी घ्यावी. व जास्तीजास्त रक्कम दुष्काळ पीड़ित शेतकर्यांच्याच खात्यावर जमा करावी.\n4) जनावरांच्या छावण्या अजिबात उघडू नये त्या एवजी जनावर असणार्या शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी. कोणीही ‘मढ्याच्या टाळू वरचे लोणी’ खाणार नाही याची काळजी घ्यावी.\n5) ज्या कुटुंबांची शेतीवर उपजीविका आहे,अशा कुटुंबांची कर्जमाफीच्या वेळेसची यादी सरकार कडे उपलब्ध आहे. त्यात योग्य त्या सुधारणा करुन त्या कुटुंबांना रोख रकमेच्या स्वरुपात थेट मदत करावी.\n6) सरकारने 34लाख कोटीची कर्जमाफी योजना तयार केली होती, त्यापैकी केवळ 12 लाख रुपये कर्जमाफी साठी वापरण्यात आले. उरलेली रक्कम दुष्काळ पीडितां साठी वापरावेत.\n7) आर्थिक मदतीचा आधार मजुरांनाही द्यावा.\n9) या वर्षीच्या पिकाला फटका बसला. रब्बीची तर पेरणीच झाली नाही. म्हणून शेतकरी कर्ज फेडू शकणार नाहीत. त्यानी कर्ज फ़ेड़ले नाही म्हणून त्याना पुढच्या पेरणीसाठी नवे कर्ज मिळणार नाही. म्हणून केवळ शेतीवर उपजीविका करणार्या तमाम शेतकर्यांची सर्व कर्जे बेबाक करावीत.\n10) ह्या आपत्कालीन उपाययोजना आहेत.\nशेतकार्यांना लुटले जाते व त्यावर कायद्याने न्यायबंदी लादल्यामुळे तो स्वत: दुष्काळाशी दोन हात करु शकत नाही. दीर्घकालीन उपाय करण्यासाठी सर्वात आधी, शेतकरी विरोधी कायदे (सिलिंग,आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण) रद्द करावेत . शेतकर्यांना स्वतंत्र्य दिले तर तेही दुष्काळाला तोंड देऊ शकतात.\n11)दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरकारने तात्काळ थेट आर्थिक मदत करावी. म्हणजे दरमहा रोख रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावी. ही मदत सत्पात्री जाईल याची सरकारने काळजी घ्यावी.\nकिसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या – अमर हबीब\n – शामसुंदर महाराज सोन्नर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/self_driven_agitation_kisanputra/", "date_download": "2019-08-20T23:33:21Z", "digest": "sha1:UA52Z6FPKJDCWUN5WYUDKG24MRPDNLOO", "length": 7934, "nlines": 76, "source_domain": "kisanputra.in", "title": "किसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome News किसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nखरे तर कोण कोठे काय करतोय हे मला सगळे माहीत नसते. तसे माहीत असण्याचे कारणही नाही. जो तो आपल्याला जमेल तसे करीत राहतो.जसे मी माझ्या परीने करतो. हेच किसानपुत्र आंदोलनाचे वैशिष्ट्य आहे.\nतिकडे उस्मानाबाद्ला नितीन जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी, गट विकास अधिकारी, याना पुस्तिका देतो. कोण्या एका गावाच्या सरपंचाला भेटून चर्चा करतो. ते ग्रामसभेत ठराव घ्यायचे म्हणतात.\nइकडे चौघे जण गाडी करुन शिबिराचे ठिकाण ठरवायला कोल्हापूरकडे जातात. दिवस भरात अनेकांच्या भेटी घेतात.\nतिकडे संगमनेरचे अरुणराव कान्होरे थेट मुंबईला जाउन शरद पवार, अशोक चव्हाण, राधाकृष्ण पाटील आदी नेत्याना स्टेज वर जाउन आपली ‘शेतकरी विरोधी कायदे’ ही पुस्तिका देतात.\nइकडे अरविंद रेड्डी कर्नाटकातील एका नेत्याला भेटून शेतकरी विरोधी कायदे समजावून सान्गतात. ते कर्नाटकात किसानपुत्र आंदोलनाचा कार्यक्रम घ्यायचे म्हणतात.\nमुर्तुजापूर अकोला येथे न्यायदूत कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या वकिलांचे स्वागत शेतकरी विरोधी कायदे आणि anti farmer laws या पुस्तिक�� देऊन करतात. या कामात प्रा. सुधाकर गौरखेडे व त्यांचे सह्कारी पुढाकार घेतात.\nराजीव बसर्गेकर सर त्यान्च्या ओळखीचा संदर्भ देऊन राम जेठमलानी याना न्यायालयीन लढाईत मदत करण्यासाठी पत्र लिहितात.\nकोणी तरी ‘लोकमत’ला आपल्या आंबाजोगाई शिबिराचा वृतांत लिहुन प्रकाशित करतो. तो छापून आल्यावर आपल्याला कळतो.\nतिकडे वरुड़चे राहुल चक्क फेसबुक लाइव्ह करुन शेतकरी विरोधी कायदे समजावून सान्गतात. सुभाष खण्डागळे, प्रविण गायगोळ, नितीन राठोड, मयुर बागुल, मकरंद डोईजड अशी कितितरी नावे लिहावी लागतील जी सोशाल मिडिया वर केवळ आणि केवळ शेतकरी विरोधी कायद्यांवर नियमीतपणे लिहितात. काही मित्रांनी फेसबुक आणि व्हाट्स ऐप्प वर किसानपूत्रांचे ग्रुप केले आहेत. त्यावरुन त्यांचे नियमित काम चालते.\nह्या चार-दोन दिवसातील घटना.\nजो तो आपल्या परीने काम करु लागतो, तेंव्हा त्या मुद्याने चळवळीचे रुप धारण केले असे मानले जाते.\nकिसानपुत्र आंदोलन त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T23:33:04Z", "digest": "sha1:FF3BP7PF652C3YJOXYKFKMWQ4TP6YQJ2", "length": 19671, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:निसर्ग चित्रे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"निसर्ग चित्रे\" वर्गातील माध्यमे\nएकूण १,६५२ पैकी खालील २०० संचिका या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\n5.jpeg ७२० × ५४०; ६३ कि.बा.\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१५ रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrischool-scheme-implement-planning-aurangabad-maharashra-19545?tid=124", "date_download": "2019-08-20T23:41:03Z", "digest": "sha1:JQ3Q65DFI7IMPPTFOJP46PSPZ4MW7ASS", "length": 16353, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrischool scheme implement planning, aurangabad, maharashra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२ शेतीशाळा\nअठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२ शेतीशाळा\nमंगळवार, 21 मे 2019\nऔरंगाबाद : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे शेती, पिकांविषयी शास्त्रोक्‍त प्रबोधन होण्यासाठी कृषी विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १८८९ गावांमध्ये २६५२ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.\nऔरंगाबाद : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे शेती, पिकांविषयी शास्त्रोक्‍त प्रबोधन होण्यासाठी कृषी विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १८८९ गावांमध्ये २६५२ शेतीशाळा घेण्यात येणार आहेत.\nकृषी विभागाकडून १०४२, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून १५२६, तर आत्माच्या माध्यमातून ८४ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. ११८१ कर्मचारी या शेतीशाळांसाठी काम करणार आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ३५६, जालना ३११; तर बीड जिल्ह्यात ३७५ शेतीशाळा घेतल्या जातील. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ४८६, जालना ४८८; तर बीड जिल्ह्यात ५५२ शेतीशाळा घेतल्या जातील. आत्माच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात २७, जालना २४; तर बीड जिल्ह्यात ३३ शेतीशाळा घेतल्या जातील.\nऔरंगाबाद जिल्ह्यात तीनही यंत्रणांच्या माध्यमातून ८६९, जालना जिल्ह्यात ८२३; तर बीड जिल्ह्यात ९६० शेतीशाळा घेण्याचे नियोजन कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आत्माच्या यंत्रणेने केले आहे. कापूस पिकाच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ३६६, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २६९ अशा ६३५ शेतीशाळा होतील. सोयाबीनच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ९१, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ६० व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ११ अशा एकूण १६२ शेतीशाळा घेतल्या जातील. मका पिकाच्या क्रॉपसॅपच्या माध्यमातून ५७, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५६ अशा एकूण ११३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत.\nतीनही जिल्ह्यांतील आत्माच्या २८ बीटीएमच्या माध्यमातून ८४ गावांत शेतीशाळा घेतल्या जातील. त्यामध्ये कापूस पिकाच्या २०, मकाच्या २२, भाजीपाल्याच्या १३, सोयाबीनच्या १९, रेशीमच्या २, तुरीच्या ७; तर सेंद्रिय शेतीची एकमेव कार्यशाळा बीड जिल्ह्यात घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून तीनही जिल्ह्यांतील ७६३ गावांत शेतीशाळा घेतल्या जातील. त्यामध्ये कापूस अधिक मुगाच्या ७६३, बाजरी अधिक तुरीच्या ६६, सोयाबीन अधिक तुरीच्या ६९७, उसाविषयी १८; तर बाजरी पिकाच्या १२ मिळून एकूण १५२६ शेतीशाळांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद खरीप शेती कृषी विभाग बीड कापूस विकास सोयाबीन मका\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/onthisday-two-most-significant-events-cricketing-history-took-place-date-august-14-bradman-ends/", "date_download": "2019-08-21T00:29:14Z", "digest": "sha1:FXXDX5NQHDM5OSEFIDPYCS3NPPYZ4BRY", "length": 32360, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Onthisday: Two Of The Most Significant Events In Cricketing History Took Place On This Date – August 14, Bradman Ends, Tendulkar Begins | Onthisday : ब्रॅडमन युगाचा अंत अन् तेंडुलकर युगाचा प्रारंभ, दोन दिग्गजांचा असाही योगायोग | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्य���साठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्��ान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nOnThisDay : ब्रॅडमन युगाचा अंत अन् तेंडुलकर युगाचा प्रारंभ, दोन दिग्गजांचा असाही योगायोग\nOnThisDay : ब्रॅडमन युगाचा अंत अन् तेंडुलकर युगाचा प्रारंभ, दोन दिग्गजांचा असाही योगायोग\nआंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 14 ऑगस्ट या तारखेला खूप महत्त्व आहे.\nOnThisDay : ब्रॅडमन युगाचा अंत अन् तेंडुलकर युगाचा प्रारंभ, दोन दिग्गजांचा असाही योगायोग\nमुंबई : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 14 ऑगस्ट या तारखेला खूप महत्त्व आहे. एकिकडे सर डॉन ब्रॅडमन युगाचा शेवट आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर युगाची सुरुवात, याचा योगायोग हा 14 ऑगस्ट या तारखेशीच जोडला गेलेला आहे.\nआजच्याच दिवशी, परंतु 1948 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना हा सर डॉन ब्रॅडमन यांचा अखेरचा सामना होता. या सामन्यात 4 धावा करून त्यांना फलंदाजीची सरासरी ही 100 राखता आली असती, परंतु त्यांना एरिक हॉलिसने बाद केले. त्यामुळे या कसोटीपूर्वी 101.39 अशी सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना 99.94च्या सरासरीसह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. ती कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली.\nदुसरीकडे 42 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे आजच्याच दिवशी तेंडुलकरने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले होते. इंग्लंडने ठेवलेल्या 408 धावांचा पाठलाग करताना भारताचे नवज्योत सिंग सिंद्धू ( 0) आणि रवी शास्त्री ( 12) झटपट माघारी परतले. संजय मांजरेकर ( 50) आणि दिलीप वेंगसरकर ( 32) यांनी संघर्ष केला, परंतु 109 धावांवर दोघेही माघारी परतले. त्यानंतर कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनही ( 11) लगेच माघारी परतला.\nत्यानंतर 17 वर्षीय तेंडुलकरनं भारताचा पराभव टाळला. त्याने कपिल देवसह सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. एडिल हेमिंग्सन ही जोडी फोडली. पण, तेंडुलकरने अखेरपर्यंत खिंड लढवून संघाची लाज वाचवली. तेंडुलकरने 225 मिनिटे खेळपट्टीवर टिकून खेळ करताना 189 चेंडूंत 17 चौकारांसह नाबाद 119 धावा केल्या.\nकसोटी क्रिकेटमधील तेंडुलकरचे हे पहिलेच शतक होते. त्यानंतर तेंडुलकरने पुढील 23 वर्षांत आणखी 99 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSachin TendulkarSir don bradmanICCसचिन तेंडुलकरसर डॉन ब्रॅडमन��यसीसी\nअमेरिकेचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; टीम इंडिया पाचव्या स्थानी\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\nडॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज\nकॅप्टन कोहलीच्या अव्वल स्थानाला धोका; 'हा' फलंदाज काही पावले दूर\nकोहलीने पूर्ण केला 11 वर्षांचा प्रवास, पाहा यामध्ये काय घडले खास\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग ब��' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/", "date_download": "2019-08-20T22:35:41Z", "digest": "sha1:UHTF3G4OBFJHZ6FV7MO5FUBGARSEGPKP", "length": 52738, "nlines": 831, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Latest Marathi News | Live Nagpur, Butibori, Vidharba News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| maharashtracitynews.com", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n1 / 156 व्हिडिओ\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ. समीर मेघे यांचा नागरी सत्कार .\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ...\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि वकिलाला सुरक्षा पुरवण्याचा कोर्टाचा आदेश\n13 /04/ 2018 वीर पत्नींना आता एसटीमध्ये आजीवन मोफत प्रवास....\n12/ 04 /2018 भाजपचे उपोषणास्त्र : पंतप्रधान मोदीसह भाजप नेते उपोषणात सहभागी...\n11/ 04/ 2018 महात्मा फुले जयंती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांची आदरांजली...\nउर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कॅन्सर इनस्टीटूट येथे सोलर पावर प्लांट चे उद्घाटन ...\n09/ 04 /2018 राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकारविरोधात देशव्यापी उपोषण...\n07/ 04/ 2018 जयपूर सत्र न्यायालयाकडून सलमान खानला जामीन मंजूर... जोधपूरहून मुंबईकडे रवाना...\nभाजपच्या स्थापनादिनाचा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला....भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन\n05/ 04 /2018 news 23 दिवसाचे वेतन आणि भत्ते घेणार नाही...एनडीए खासदारांचा निर्णय...\n04/ 03/ 2018 राज्यसभेचे उपाध्याक्ष्य पद शिवसेनेला देण्याची भाजपची ऑफर ...\n03/04/2018 बुटीबोरी येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी ...\n03 /04 /2018 वानाडोंगरी येथे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते ९ कोटीच्या विकासकामाचे भूमिपूजन ...\n02/ 04 /2018 अॅट्रॉसिटी कायदा : भारत बंदला हिंसक वळण...\n01/ 04 /2018 बुटीबोरीत ठिकठिकाणी हनुमान जन्मोस्तव मोठ्या उत्साहात साजरा ...\nदहावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना द्यावी लागणार नाही पुन्हा परीक्षा...एच आर डी मंत्री प्रकाश जावडेकर\n30/ 03/ 2018 बुटीबोरी शहरात बहुउद्देशीय सुतार समाज सेवा समिती तर्फे स्नेहमिलनाचे आयोजन ...\n29/ 03/ 2018 अन्न हजारे यांचे उपोषण अखेर मागे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई...\n28/03/2018 गुमगाव येथील हनुमान मंदिरात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन ....\n27/ 03/ 2018 NEWS मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना क्लिन चिट...आंबेडकरांनी पुरावे दिल्यास कारवाई करु...\nहिंदू मित्र परीवारातर्फे बुटीबोरी येथे रामनवमी उत्साहात साजरी .....\n26/ 03/ 2018 यापुढे राम मंदिरासाठी आंदोलन करणार नाही .विश्व हिंदू परिषद अध्यक्ष प्रवीण तोगडिया\n24/ 03/ 2018 भाजप राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष...भाजपची राज्यसभेत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु....\n23/ 03/ 2018 NEWS पाटीदार नते हार्दिक पटेल यांचे बुटीबोरीत स्वागत ....\n22/03/2018 आकाशभाऊ वानखेडे ��ांचा वाढदिवस बुटीबोरी येथे परिवार आणि मान्यवरांच्या उपस्थिती साजरा ...\n22/ 03/ 2018 अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याच्या मागणीसाठी भू देव यात्रा ...\n21/ 03/ 2018 विदर्भवादी आंदोलन समती फडकावणार १ मे ला नागपूर विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा...\n20/ 03/ 2018 आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळेच लाठीचार्ज - मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत नेवेदन...\n19/03/2018 जगतगुरु नरेंद्रचार्याजी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने गुढी पाडवा साजरा ...\n19/03/2018 बुटीबोरी येथील सिडको कॉलोनीत गस सिलेंडर चा स्फोट...जीवितहानी टाळली\n19/ 03 /2018 बुटीबोरीतील बँक आफ इंडिया चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक...\n17/ 03 /2018 पुण्यात तृतीयपंथी असल्याने मॉलमध्ये जाण्यास रोखले...\n16/03/ 2018 तीन तलाक पीडित महिलांना 'संघा'ची पेन्शन मुस्लीम राष्ट्रीय मंच राबवणार उपक्रम...\n15/ 03/ 2018 कोरेगाव भीमा प्रकरण : मिलिंद एकबोटेला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी...\n14/ 03/ 2018 ट्रांसिट कॅम्पमधील लोकांना मिळणार मालकी हक्काची घरे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n14 /03 /2018 बुटीबोरी शहरात ठिकठिकाणी अविनाश गुर्जर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..\n13/03/2018 बुटीबोरी येथे लोकमत सखी मंच द्वारे जागतिक महिलादिन साजरा ......\n12/03/2018 टाकालघाट येथे पिच्चर टाईम द्वारे महिला मध्ये आरोग्य विषयक जागृती...\n11/03/2018 मोहगाव झिल्पी येथे जगतगुरू नरेंद्राचार्य जी महाराज यांचे मार्ग दर्शन ...\n10 /03/ 2018 पतंगराव कदम अनंतात विलीन, पार्थिवावर मुळगावी अंत्यसंस्कार...\n10/03/2018 आमदार समीर मेघे यांच्या उपस्थितीत टाकळघाट येथे सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न\n09/ 03/ 2018 'सन्मानाने मरण्याचा प्रत्येकाला अधिकार, सशर्त असेल इच्छामरणाची परवानगी' - सुप्रीम कोर्ट\n09/3/2018 भाजपा महिला मोर्चा नागपूर तर्फे जागतिक महिला दिन साजरा.....\n08 /03/ 2018 जागतिक महिला दिनी बोरखेडी टोल नाक्यावर महिलामार्फत टोल वसुली ....\n06/ 03/ 2018 बुटीबोरी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पईपलाईनचे भूमिपूजन संपन्न...\n05/03/2018 बुटीबोरी येथे साई पालखीचे आगमन.. २५ मार्चला दाखल होणार शिर्डीत...\n05/ 03 /2018 बुटीबोरी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ...\n03/ 03 /2018 जम्मू काश्मीर सीमेवर तणाव... शाळा ५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ...\n01/ 03 /2018 NEWS बुटीबोरीतील माया हॉस्पिटल मध्ये बालकाचा मृत्यू...कुटुंबियांची पोलिसात तक्रार\n28/ 02 /2018 NEWS ��्रीदेवी अनंतात विलीन..हजारो चाहत्याच्या उपस्थितीत श्रीदेवीला अखेरचा निरोप...\n27/ 02/ 2018 NEWS नागपूर विद्यापीठातील १०९ महाविद्यालये होणार बंद ....\n24 /02 /2018 अर्जुन सामजिक संघटनेचे अध्यक्ष बबलु गौतम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...\n23/ 02/ 2018 इरफान मुंबई संघ बुटीबोरीतील अर्जुन आमदार चषककाचा मानकरी...\n22/ 02/ 2018 NEWS अंधारातही शत्रूचा अचूक वेध घेणाऱ्या पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी...\n21/ 02/ 2018 अर्जुन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची उत्कंठा शिगेला. उद्यापासून होणार सेमिफायनल सामने\n20/ 02/ 2018 NEWS बारावीच्या परीक्षाला उद्यापासून सुरवात .भरारी पथकाचे असणार विशेष लक्ष्य...\n20 /02 /2018 ओमानला रोमहर्षक लढतीत पराजित करून मुंबईचा संघ क्वाटर फायनल मध्ये...\n19/ 02/ 2018 NEWS सौदी अरेबिया येथील ओमान चा संघ अर्जुन आमदार चषक मध्ये खेळणार...\n19/ 02/ 2018 NEWS बुटीबोरी येथे भा. ज. पा युवा मोर्चा तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी...\n19/ 02 /2018 NEWS बुटीबोरी येथे शिवजयंती निमित्त नागपुरच्या भवानी ढोल तशा पथकाचे सादरीकरण\n18 /02/2018 NEWS बुटीबोरी येथे पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न\n16/ 02 /2018 NEWS अर्जुन आमदार चषक बिलासपुर,सदभावना संघ क्वटर फायनल मध्ये\n15/ 02/ 2018 NEWS शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय समृद्धीसाठी भूसंपादन नाही-एकनाथ शिंदे\n14 /02/ 2018 NEWS बुटीबोरी येथे अर्जुन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात...\n13/ 02/ 2018 NEWS टाकलघाट येथील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा...\n12 /02 /2018 NEWS राज्यात गारपीटीचा कहर; विदर्भात १० लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान...\n11/02/2018 NEWS बुटीबोरी येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव संपन्न\n10/ 02/ 2018 NEWS भारतीय रेल्वे १३ हजार गैरहजर कर्मचार्यांना करणार बडतर्फ...\n09/ 02/ 2018 NEWS ISI ला गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपात हवाई दलाच्या अधिकाऱ्याला अटक...\n08/ 02/ 2018 NEWS अजित पवारांची चौकशी का नाही उच्च न्यायालयाचा ए सी बी ला सवाल...\n07/02/2018 NEWS राज्य सरकारचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण जाहीर...\n05/ 02 /2018 NEWS भारतीय जवानांवरील हल्ल्याची पाकला मोजावी लागणार किंमत - हंसराज अहिर...\n03/ 02/ 2018 NEWS ऑस्ट्रेलियाला नमवून भारत U-19 चा चौथ्यांदा विश्वविजेता...\n02/ 02/ 2018 NEWS इंडिअन ओपेन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमचे सुवर्ण यश...\n01/ 02/ 2018 NEWS देशाला सशक्त करणारा अर्थसंकल्प, मोदींकडून जेटलींचे कौतुक...\n31/ 01/ 2018 NEWS खेलो इंडिया स्कूल गेम चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते...\n30/ 01/ 2018 NEWS मुख्यमंत��र्यांनी दिले धर्मा पाटील यांच्या जमिन अधिग्रहणाच्या चौकशीचे आदेश...\n28/01/ 2018 NEWS सातगाव( बुटीबोरी) येथे ज्ञानदीप शाळेत वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.\n27 /01/ 2018 NEWS राहुल गांधीना ६ व्या रांगेत बसवल्यामुळे विरोधी पक्षाची सरकारवर टीका...\n26/ 01/ 2018 NEWS समाजात शांतता व एकोप्यासाठी भाजपा तर्फे बुटीबोरीत एकता रॅलीचे आयोजन....\n25/ 01/ 2018 NEWS बुटीबोरी येथे स्टार बसचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते लोकार्पण...\n23/ 01/ 2018 NEWS नागपूरमध्ये राजपूत कारणी सेनेच्या वतीने पद्मावत विरोधी घोषणाबाजी...\n23/01/2018 NEWS नरेंद्र मोदी समाज शास्त्रज्ञ,राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांना नवी उपाधी\n21/01/2018 NEWS निवडणूक निकलाबाबत काळजी करायला माझे कडे वेळ नाही- पंतप्रधान मोदी\n20/01/2018 NEWS बुटीबोरीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न -\n18/ 01/ 2018 NEWS नागपूर गुन्हेगारीत राज्याच्या पहिल्या ५ मध्ये नाही...\n17/ 01/ 2018 NEWS शासकीय नोकरीत अनाथांना मिळणार एक टक्का आरक्षण...\n16/ 01/ 2018 NEWS बुटीबोरीतील इंडोवार्थ इंडिया लिमिटेड कंपनी निवडणूक नरेंद्र गौतम गटाचा विजय...\n15/ 01/ 2018 NEWS बुटीबोरी येथील फ्लायओवर व मेट्रोचे काम लवकरच सुरु ...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n13/ 01/ 2018 NEWS जगभरातील प्रभावशाली नेत्यांमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर..\n12/ 01/ 2018 NEWS 'भीमा-कोरेगाव दंगल राज्य सरकार पुरस्कृत'- राधाकृष्ण विखे-पाटील\n11/ 01/ 2018 NEWS राष्ट्रगीताची सक्ती करणाऱ्यांची राष्ट्रभक्ती कुठे गेली -शिवसेना\n10/ 01/ 2017 NEWS जेट एअरलाईन्सच्या एअर होस्टेसकडे सापडले हवालाचे पैसे...\n09/ 01/ 2018 NEWS चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत दाखविणे बंधनकारक नाही - सर्वोच्च न्यायालय\n06/ 12 /2018 NEWS श्री.बालाजी कॉन्व्हेंट बुटीबोरी येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी...\n06/ 12 /2018 NEWS १३ व १४ जानेवारी ला सातगाव (बुटीबोरी ) येथे धर्मवीर संभाजी चषक कबड्डी सामने ....\n05/ 01/ 2018 NEWS नागपूर मनपात निविदा न काढताच ८०० तिकीट मशीनची खरेदी...\n04/ 01/ 2018 NEWS भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी करण्यासाठी आयोग नेमावा...राज्यसभेत विरोधकांची मागणी\n03/ 01/ 2018 NEWS आंबेडकरी संघटनांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे, प्रकाश आंबेडकरांची घोषणा\n02/ 01/2018 NEWS नागपूर जिल्ह्यात जलसंकट...\n02/01/2018 NEWS बुटीबोरी येथे राज्यस्तरीय सारेगामा स्पर्धा संपन्न...\n01/ 01/2018 NEWS बुटीबोरी सारेगामा गीतगायन स्पर्धा...आकाशभाऊ वानखेडे यांच्याशी खास बातचीत\n30 /12/2017 NEWS 'कमला मिल आग दुर्घटनेसाठी मुंबई पालिका अधिकारी जबाबदार'...राधाकृष��ण विखे पाटील\n29/ 12/2017 NEWS कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडव, 15 जणांचा गुदमरून मृत्यू...\n28/12/2017 NEWS भाजप चे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाण्याची चर्चा.\n27/ 12/2017 NEWS मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा मोक्का हटविला.\n25 /12 /2017 NEWS शेतकर्यांना मदत मिळणार...सदाभाऊ खोत\n25/12/2017 NEWS सहावा वेतन आयोग लागू करावा ...... आमदार सुनील प्रभू\n24/12/2017 NEWS हिवाळी अधिवेशन... उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद.\n23/12/2017 NEWS धोबी समाजाचा विविध मागन्यासाठी विधानभवनावर विशाल मोर्चा.\nनागपूर अधिवेशनाच्या शेवटी किनर मोर्चा नि केली धूम #kinar . www.maharashtracitynews.com\n22/12/2017 NEWS बी.जे.पी. ने केलेले आरोप सिद्ध करावे...... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण..\n21/ 12/2017 NEWS शेतकऱ्यांचे 9000 कोटीचे वीजबिल दंड माफ.........उर्जामंत्री बावनकुळे\n21/12/2017 गुजरात निवडणुकीत कांग्रेसच्या हारण्याची चर्चा जास्त.. आ.प्रणिती शिंदे .\n20/ 12/2017 NEWS नागपुर हिवाळी अधिवेशन धरणे आंदोलन आणि मोर्चे...\n20/12/2017 NEWS पाकिस्तानच्या साखरेला जनता स्वीकारेल काय.....आ.जितेंद्र आव्हाड\n19/12/2017 NEWS नागपुर हिवाळी अधिवेशन..... शिक्षण समन्वय समितीचे धरणे आंदोलन .........\n18/12/2017 NEWS गुजरात आणि हिमाचलमध्ये फुलले कमळ, काँग्रेसचा दारुण पराभव....\nबालयोगी 7 वर्षीय वरद संतोष जोशी यांचे योग प्रात्यक्षिक ....\n17/12/2017 मराठी चित्रपट सुष्ट्रीतील अभिनेते,निर्माते सुनील बर्वे यांचेशी खास बातचीत.\n16 /12 /2017 NEWS BULLETIN भाजप आमदारांना प्रतोदांची ताकीद....\n16/ 12 /2017 गायकवाड पाटील कॉलेज मोहगाव येथे आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप.\n16/ 12/2017 NEWS शिवजयंती च्या मुद्द्यावरून विरोधकांचा गोंधळ ,सत्ताधारी आमदारही विरोधात सहभागी....\n14/ 12/2017 NEWS जनावरांची जनगणना केली जाते पण 52% असलेल्या ओबीसी ची का नाही ..... आ.जोगेंद्र कवाडे.\n14/ 12/ 2017 NEWS नागपुर अधिवेशनाचा चौथा दिवस... आॅटो चालक मालक संघटनेचा महामोर्चा...\n14/ 12/ 2017/ NEWS नागपूर अधिवेशनात विरोधकांनी केला बुलेट ट्रेन करिता शासनाचा निषेध...\n14/ 12 /2017 NEWS 12 वर्षीय घनशाम दरोडे याचा मुख्यमंत्र्यांना महामोर्च्याचा ईशारा....\n13 /12/ 2017 NEWS नागपुर अधिवेशनाचा तिसरा दिवस...सरकार आणि विरोधक आमने सामने\n12/12/2017 NEWS नागपुर अधिवेशनाचा दुसरा दिवस... विरोधकांचा आक्रोश रॅलीसह हल्लाबोल..\n11/ 12/2017 NEWS अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा सरकारवर हल्ला बोल....\n10/12/2017 NEWS 'हल्लाबोल' आंदोलन करणाऱ्यां��े 'डल्ला मार' पुरावे सादर करणार - मुख्यमंत्री\nअंध विद्यालय के विधार्थीयो द्वारा पंतप्रधान मोदी जी को अंध विधार्थीयो ने दि मन की आंखो से जन्म दिन क\nअंध विद्यालय के विधार्थीयो द्वारा पंतप्रधान मोदी जी को अंध विधार्थीयो ने दि मन की आंखो से जन्म दिन क\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह…\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nमुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक…\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज…\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nनवी दिल्ली : ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी…\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nकाठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बांगलादेशच्या यूएस-बांग्ला या खासगी प्रवासी विमानाला अपघात झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय…\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nमुंबई: सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता…\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला हजारो शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज (सोमवार)…\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबई: अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे मुंबईत…\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे असा आरोप किसान सभेने केला आहे. नाशिकपासून लाँगमार्च काढत…\nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\nचांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुन���ंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nसरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक…\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक…\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nमाऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा…\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) ज���धपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक…\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nपुणे- शिवाजीनगर भागातील दळवी हॉस्पिटलसमोरील गोदाम व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मुत्यू झाला. लक्ष्मण…\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nमुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त…\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी…\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास…\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nWhat's new/नवीन काय आहे\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nमुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक…\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nमुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त…\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nकेंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी…\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरका���ी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nनवी दिल्ली : ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार…\nस्टॉक एक्सचेंग / Stock Exchange\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/an-accountants-blood-working-in-a-businessman-in-nagpur/", "date_download": "2019-08-20T23:19:23Z", "digest": "sha1:6PE7ZLQBC7G7DXAGT7X5XLKBKFHI7UFI", "length": 15257, "nlines": 228, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/नागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\nनारंग यांचे मावस भाऊ नागपूरमधील मोठे व्यापारी आहेत .\n0 644 1 मिनिट वाचा\nनागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक���यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. देवकृपा हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर) यांचा असल्याचे तसेच ते व्यापाऱ्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ते बुधवारपासून (दि. २७) बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून या भागात फेकला असल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.\nराजू नारंग यांचा मृतदेह पोत्यात भरला असून, तो पिवळ्या रंगाच्या साडी आणि मळकट चादरीत गुंडाळलेला होता.\nत्यांचा आधी साडीने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून तो माथनी शिवारातील पुलावरून खाली फेकला असावा, असा अंदाज प्रमोद मडामे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचेही पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह राजू नारंग यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले.\nते गेल्या १८ वर्षांपासून नागपूर शहरातील व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. ते शांत स्वभावाचे असून, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने त्यांच्या रामदासपेठ (नागपूर) येथील कार्यालयात जायला निघाले. मात्र, १.३० वाजेपर्यंत ते कार्यालयात न पोहोचल्याने त्यांचे मालक वाधवानी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली.\nते कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी लकडगंज (नागपूर) पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून पोलीसही त्यांचा शोध घेत होते.\nतक्रार दाखल होताच लकडगंज पोलिसांनी राजू नारंग यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यांचा मोबाईल बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कळमना व डिप्टी सिग्नल भागात तर रात्री लोकमत चौकात कार्यरत असल्याचे आढळून आले. रात्री ८ नंतर त्यांच्या फोनचे लो���ेशन वाडी येथे मिळाले. त्यानंतर त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याकडे बुधवारी २५ ते ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नव्हती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरणात परिचित व्यक्तीचा सहभाग असून, अपहरणासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन\nसाखरपुडा 5 जानेवारीला दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nअमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shocked-says-amol-palekar-after-critical-speech-snubbed-at-govt-event/", "date_download": "2019-08-20T22:24:35Z", "digest": "sha1:TZTPM7UVUDOBAPKLDMBMK3LN6H72CUGG", "length": 18695, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाषण थांबविणे ही एकप्रकारची अराजकताच, व्यवस्थेविरोधात बोलतच राहणार – अमोल पालेकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nभाषण थांबविणे ही एकप्रकारची अराजकताच, व्यवस्थेविरोधात बोलतच राहणार – अमोल पालेकर\nअभिव्यक्तिस्वातंत्र्य हे केकळ कलाकारापुरतेच मर्यादित नाही. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि याबद्दल बोललो तर माझे भाषण थांबविले जाते याबद्दल मला अत्यंत दु:ख वाटते. ही एकप्रकारची अराजकता असून जे मला पटणार नाही त्याविरोधात आणि व्यवस्थेमध्ये असलेल्या दोषांबद्दल मी यापुढेही कायम बोलतच राहणार असा निर्धार ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केला.\nमुंबईतील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ या ठिकाणी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गॅलरीच्या व्यवस्थेसंदर्भात झालेल्या गोष्टींसंदर्भात बोलत असताना अमोल पालेकर यांना संयोजक आणि गॅलरीच्या संचालिका अनिता रूपवर्धिनी यांनी मध्येच थांबवले. त्यामुळे अमोल पालेकर यांनी भाषण अर्धवट सोडले. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या घटनेचा अमोल पालेकर यांनी तीव्र निषेध केला आणि मी माझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी आणि व्यवस्थेमध्ये मला जे चुकीचे वाटते त्याबद्दल बोलत राहणार असा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठ रंगकर्मी संध्या गोखले यावेळी उपस्थित होत्या.\nअमोल पालेकर म्हणाले, ‘मॉडर्न आर्ट गॅलरी’च्या कार्यक्रमात मी औचित्याला धरून बोलत नव्हतो हे संयोजकांचे म्हणणे चुकीचे आहे. मी कुठे आणि काय बोलावे हे ते ठरवू शकत नाहीत. मी भाषण करण्याअगोदर त्यांना मी काय बोलणार आहे हे लिहून द्यायचे का, असा सवालही अमोल पालेकर यांनी यावेळी केला. माझे भाषण थांबविण्यामागची शक्ती एकप्रकारे माझेच नव्हे, तर कलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आणत असून ही गळचेपी असल्याचेही त्यांनी सांगितले.\n‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये नवीन आलेल्या संचालक मंडळाने केलेल्या नियमांमुळे नवीन कलाकारांना त्यांचे प्रदर्शन भरवण्यासाठी मोठी अडचण येणार आहे. याबद्दल सर्वच कलाकारांनी एकत्र येऊन बोलणे आवश्यक आहे. परंतु मी बोललो तर त्यांना इतके वाईट काटण्याचे काय कारण आहे मी कोणालाही घाबरणारा नाही. हा लढा केवळ माझ्या एकट्याचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. नाटक आणि सिनेमामध्ये व्यक्त होण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य आयुष्यामध्येही बोलताना पूर्वपरवानगी घ्यायची का, असा प्रश्न निर्माण झाल्याचे अमोल पालेकर यांनी यावे��ी सांगितले.\nसंध्या गोखले म्हणाल्या, आपल्याविरोधात कोणी बोलू नये यावर विविधप्रकारे अंकुश ठेकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालेकर यांचे भाषण थांबविणे हा त्यापैकीच एक प्रकार होता. हा केवळ एका कलाकाराचा प्रश्न नाही तर माणसाला त्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे की नाही आणि त्यासाठी आपण लढा देणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. यासाठी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.\nसरकारविरोधात काही होणार नाही याची दक्षता घ्या\n‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे कार्यक्रम होण्यापूर्वी हा सरकारचा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी सरकारच्या विरोधात काहीही बोलले जाणार नाही आणि सरकारविरोधी कोणतीही घटना होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना केंद्रीय पातळीकरून आर्ट गॅलरीच्या संचालक मंडळाला मिळाल्याचे मला नंतर कळाले, असेही अमोल पालेकर यांनी याकेळी सांगितले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-2500", "date_download": "2019-08-20T23:44:23Z", "digest": "sha1:EQCGXZ5432735ZDDV7YH77ST7ZNXRAJX", "length": 11272, "nlines": 150, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nक्विझचे उत्तर : १) क २) ड ३) क ४) अ ५) ब ६) क ७) ब ८) ड ९) ब १०) ड ११) अ १२) क १३) ब १४) क १५) अ १६) ड १७) अ १८) अ\nकोणत्या राज्यात भारतामधील सर्वात मोठे स्टार्टअप संगोपन परिसराचे उद्घाटन करण्यात आले\nस्थावर मालमत्ता क्षेत्राला जीएसटी प्रणालीच्या अंतर्गत आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या ७ सदस्यांच्या मंत्र्यांचा गटाचे प्रमुख कोण आहेत\nअ) चंद्राबाबू नायडू ब) नितीश कुमार\nक) नवीन पटनाईक ड) नितीन पटेल\nकोणत्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्याला मानवी हक्कांच्या संदर्भातला ‘फ्रॅंको-जर्मन पुरस्कार प्राप्त’ झाला\nअ) अण्णा हजारे ब) कैलाश सत्यार्थी\nक) सुनीता कृष्णन ड) मेधा पाटकर\nकोणत्या राज्यात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एनएच-६६ मधील कोलेम बायपास रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले\nअ) केरळ ब) आंध्रप्रदेश\nक) मध्यप्रदेश ड) तामिळनाडू\nदरवर्षी कोणत्या दिवशी ‘लष्कर दिन’ पाळला जातो\nअ) १७ जानेवारी ब) १५ जानेवारी\nक) २८ डिसेंबर ड) १७ डिसेंबर\n‘फिलीप कोटलर अध्यक्षीय’ पुरस्कार कोणाला देण्यात आला\nअ) अँजेला मार्केल ब) शेख हसीना\nक) नरेंद्र मोदी ड) डोनाल्ड ट्रम्प\nकेंद्र सरकारने ‘वुमॅनिया ऑन GeM` नावाचा एक नवा पुढाकार घेतला आहे. या पुढाकाराचा उद्देश काय आहे\nअ) शेतकऱ्यांना पिकांसाठी स्पर्धात्मक किंमत मिळविण्यात मदत करण्यासाठी\nब) महिला उद्योजक आणि महिला स्वयंसेवी गटांना सक्षम करणे\nक) एमएसएमई उद्योगांना मार्गदर्शन आणि निधी पुरविण्यास मदत करण्यासाठी\nड) भारतीय स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्यासाठी\nकेरळ राज्याला स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत............याच्या विकासासाठी ८५.२३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.\nअ) स्मारकांचे संरक्षण ब) पाणथळ पर्यटन\nक) समुद्र परिक्रमा ड) आध्यात्मिक परिक्रमा\nकोणत्या भारतीय शहरात नववी ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले\nअ) अलाहाबाद ब) औरंगाबाद\nक) सिकंदराबाद ड) हैद्राबाद\nकोणत्या मंत्रालयाने ‘अमली पदार्थांच्या मागणीत घट विषयक राष्ट्रीय कृती योजना‘ (NAPDDR) प्रसि���्ध केली\nअ) महिला व बालकल्याण मंत्रालय ब) आयुष मंत्रालय\nक) मनुष्यबळ विकास मंत्रालय ड) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय\nजानेवारी २०१९ मध्ये कोणता देश पाकिस्तानात $१० अब्ज खर्चून तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यास सहमत झाला आहे\nअ) सौदी अरेबिया ब) चीन क) सेशेल्स ड) रशिया\nशिखांचे १० वे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला\nअ) वर्ष १६६० ब) वर्ष १६५९ क) वर्ष १६६६ ड) वर्ष १६७०\nभोगी-भोगम या नावाने ओळखला जाणारा बोगी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो\nअ) केरळ ब) तामिळनाडू क) कर्नाटक ड) तेलंगणा\nकोणत्या संघाने ‘प्रिमीयर लीग सीझन ४’ (बॅडमिंटन स्पर्धा) जिंकले\nअ) मुंबई रॉकेट्‌स ब) दिल्ली डॅशर्स\nक) बेंगळूरू रॅप्टर्स ड) हैदराबाद हंटर्स\nअलीकडेच पार पाडलेल्या ‘खेलो इंडिया २०१९’ या क्रीडा महोत्सवात कोणत्या भारतीय राज्याने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली\nअ) महाराष्ट्र ब) हरियाणा\nक) पंजाब ड) आसाम\nअमेरिकेची काँग्रेस (संसद) यामध्ये पुढीलपैकी कुणाचा समावेश होतो\nअ) सिनेट ब) हाउस ऑफ रीप्रेझेंटेटिव\nक) न्यायपालिका ड) अ व ब दोन्ही\nकोणत्या संस्थेतर्फे ‘भारत मॅन्युफॅक्‍चरिंग बॅरोमीटर अहवाल २०१९‘ प्रसिद्ध करण्यात आला\nअ) एफआयसीसीआय ब) सीआयआय\nक) आरबीआय ड) वित्त मंत्रालय\nभारताच्या कोणत्या राज्य सरकारने ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना सुरू केली\nअ) सिक्कीम ब) महाराष्ट्र\nक) बिहार ड) छत्तीसगड\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/i-can-say-narendra-modi-will-not-be-pm-after-these-elections-said-sharad-pawar/", "date_download": "2019-08-20T23:32:04Z", "digest": "sha1:XWD6LBHA6URROBXTJP2KZSLJAIZMU4QC", "length": 7076, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "i-can-say-narendra-modi-will-not-be-pm-after-elections-said-sharad-pawar", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nभाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत – शरद पवार\nभाजपला यावेळेस पूर्ण बहुमत मिळणार नाही. त्यांच्या जागा कमी होतील. निवडणूकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजपला द���सऱ्या पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तसे झाले तर त्यांना पंतप्रधान पदासाठी नवीन उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. , असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.\nनोटबंदीवरून देखील शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी तुम्हाला राजकीय गुरु मानतात का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मोदी कोणाचा सल्ला घेत नाहीत. ते कायम आपली 56 इंच छाती दाखवत असतात.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nविंग कमांडर अभिनंदन यांचे फेसबुकवरील पोस्टर हटवण्याचे आदेश, निवडणूक आयोगाचा भाजप आमदाराला दणका\n“काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे”\nसुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग अमृतसरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य…\n‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे…\nराष्ट्रवादी काँग्रेला भगदड , छगन भुजबळ…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5537", "date_download": "2019-08-20T23:50:50Z", "digest": "sha1:4JQWE7ANJHTHVLIXFWADW2DNWFPUEQFV", "length": 5652, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ व��्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nशिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना\nशिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना\nठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ७० डॉक्टरांचं वैद्यकीय मदत पथक काल सांगली कोल्हापूरकडे रवाना झाले. यावेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. या वैद्यकीय मदत पथकात सर्व तज्ञ डॉक्टरांचा समावेश असून आजपासून सलग ५ दिवस सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महाआरोग्य शिबीराचं आयोजित करण्यात आलं आहे. प्रत्येकी १० डॉक्टरांचं एक पथक करण्यात आलं असून ही १० वैद्यकीय मदत पथकं विविध भागात तपासणी आणि औषध पुरवठा करणार आहेत. याबरोबरच पूरग्रस्तांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किटस् अशा जीवनावश्यक वस्तूही देणार आहेत. कल्याण, उल्हासनगर शिवसेनेच्या वतीनं १० हजार चादरी, ब्लँकेटस्, १० हजार नागरिकांना पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरूषांचे सर्व प्रकारचे कपडे, अन्नधान्य, खाद्यतेल, बिस्किटस् आणि खाद्यपदार्थांचंही वितरण केलं जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे गेले ४ दिवस कोल्हापूर, सांगली परिसरात तळ ठोकून असून तिथे वेगवेगळ्या छावण्यांमध्ये त्यांच्या पुढाकारानं निवास आणि जेवणाची सोय केली जात आहे. तसंच आवश्यक त्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचारही केले जात आहेत.\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य\nठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-managa-bamboo-plantation-technology-agrowon-maharashtra-5649?tid=159", "date_download": "2019-08-20T23:40:58Z", "digest": "sha1:HCKNUXQGYPAYWESOOTVU6JSAKZWHBW27", "length": 21778, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, managa bamboo plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...\nरविवार, 11 फेब्रुवारी 2018\nमाणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात चांगला वाढतो. हा बांबू पाणलोट, सागरी किनारपट्टी क्षेत्र आणि आदर्श कृषी - वानिकीसाठी उपयुक्त आहे. या जातीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करणे शक्य आहे.\nमाणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात चांगला वाढतो. हा बांबू पाणलोट, सागरी किनारपट्टी क्षेत्र आणि आदर्श कृषी - वानिकीसाठी उपयुक्त आहे. या जातीची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करणे शक्य आहे.\nमाणगा बांबू हे जलदगतीने वाढणारे काष्ठ गवत आहे. योग्य व्यवस्थापन असल्यास चौथ्या वर्षांपासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. नैसर्गिकरीत्या माणगा बांबू (शास्त्रीय नाव ः Dendrocalamus Stocksii किंवा Oxytenanthera Stocksii / Pseudoxytenanthera Stocksii ) मध्य पश्‍चिम घाटात आढळतो. महाराष्ट्रात चिवा, माणगा, कर्नाटकात सिमे, बिदरू, गोव्यात कोंडया आणि केरळमध्ये ओविये या स्थानिक नावांनी ओळखला जातो. माणगा बांबूची परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता चांगली असल्याने उष्ण दमट (जास्त पर्जन्यमान आणि आर्द्रता असलेल्या) कटिबंधामध्ये चांगल्या प्रकारे येतो. यास निचरा होणारी गाळाची खोल जमीन मानवते. काटेविरहीत, सुटसुटीत येणाऱ्या काठ्या जोडण्यास व व्यवस्थापनास सुलभ असतात.\nमाणगा बांबू १० ते १२ मीटर उंच, टोकाशी सरळ, जास्त फांद्या नसलेला, अणकुचीदार लहान पाने, पिवळट हिरव्या रंगाचा ताठ, मजबूत आणि चांगला भरीव असतो. पेरातील अंतर १५ ते ३० सें. मी. असून व्यास साधारणतः २.५ ते ६ सें. मी. असतो. माणगा बांबूचे गुणधर्म, वैशिष्ट्य, उपयोग आणि उपलब्धता लक्षात घेऊन नॅशनल बांबू मिशनने व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त अशा १६ प्रजातीमध्ये माणगा बांबूचा समावेश केला आहे.\nकाठीची उंची साधारणतः १०-१२ मीटरपर्यंत वाढते. बुंध्याच्या व्यास २.५ ते ६ सें. मी. व पेराची रुंदी १५-३० सें. मी. पूर्ण विकसित काठी नवीन काठीच्या तुलनेत केसरहीत हिरवीगार गुळगळीत असते. तर नवीन काठीही पांढऱ्या किंवा राखाडी रंगाची आणि दाट केसांनी आच्छादित असते.\nविकसित काठी ही हिरव्या रंगाची सुटसु��ीत वाढलेले आणि काटेविरहीत असते. साधारणतः काठी बुंध्यात घन असते. (साधारणतः सहाव्या ते सातव्या पेरापर्यंत) किंवा इतर बांबूपेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक उंचीपर्यंत ही घन असू शकते.\nकाठीचा पोकळपणा हा वरच्या भागात अधिक ठामपणे दिसून येतो.\nपाने साधारणतः १०-२० सें. मी. लांब, १-२ सें. मी. रुंद गोलाकार लांबूडकी आणि बुंध्यात लहान (२ मिमी) असतात. या प्रजातीत सहसा अधूनमधून घडणारा अनियमित (एकांडी) फुलोऱ्याचा प्रकार आढळून येतो.\nसुरवातीच्या काळात तणाच्या प्रादुर्भावानुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी.\nस्थानिक वातावरणानुसार साधारणतः आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. रोपाच्या भोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.\nपावसाळ्याच्या शेवटी बेटांभोवती पालापाचोळा, गवत, शेणखताची भर व आवरणामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास व हिवाळ्यात नवीन कोंब येण्यास मदत होते.\nबांबूला कोंब आल्यापासून तिसऱ्या वर्षी बांबू कापणीला येतो. मात्र त्याची पूर्ण वाढ चार वर्षांपर्यंत होते. चार वर्षीय बांबूचा टिकाऊपणा जास्तीत जास्त असतो.\nबांबूचे वय चार वर्षांच्या पुढे गेल्यास तो ठिसूळ व्हायला लागतो. कमकुवत होऊन तो वाळतो.\nसाधारणतः ३ ते ४ वर्षांनंतर बेटापासून बांबू काढणीस सुरवात होते.\nचांगली देखभाल असलेल्या बेटांकडून ३ ते ४ वर्षांनी सरासरी ८ ते १० बांबू मिळतात. ५ ते ६ नंतर १० ते १५ काठ्या प्रत्येक बेटापासून मिळू शकतात. प्रती हेक्‍टरी १०,००० काठ्या उपलब्ध\nप्रबळ पेरांची रचना, नैसर्गिक घनता, टिकाऊ अाणि टणक असून भरीव असतो.\nबारीक तार सोलण्यास सुलभ असल्याने विणकामासाठी अतिशय उत्कृष्ट.\nविविध प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या वातावरणात येतो.\nलागवड, व्यवस्थापनासाठी कमीत कमी मजूर व कमी खर्च.\nतुरळक बेटांमध्ये फुलोरा येतो, जेणेकरून संपूर्ण लागवड नष्ट होत नाही.\nकोवळ्या कोंबापासून भाजी, विविध पदार्थ तसेच लोणचे निर्मिती.\nविणकाम व विविध हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त.\nकागद आणि लगदा उद्योगात, बांधकाम, छत्रीचे दांडे, आधाराची काठी आणि लहान बोटींचे व्हल्ले, मासेमारीत मोठ्या प्रमाणावर वापर.\nप्रबळ पेर रचना, नैसर्गिक घनता आणि चांगल्या जाडीमुळे वेताचा तुटवडा असेल तर माणगा फर्निचर उद्योगात एक पर्याय म्हणून उपयुक्त.\nशेतीउपयोगी अवजारे बनविण्यासाठी, केळी, टोमॅटो, मिरची आणि इतर पिकामध्ये आधारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर.\nशेती तसेच घराभोवती सजवी कुंपण म्हणून उत्तम पर्याय.\nरासायनिक प्रक्रिया करून टिकाऊपणा वाढविलेल्या मागण्या बांबूचा उपयोग घरे, हरितगृहे, उपहारगृहे बनविण्यासाठी होतो.\nमृद संधारण, जमिनीचा कस वाढविण्यासाठी, घरगुती वापरातील अन्नधान्य ठेवण्याची टोपल्या, कणग्या बनवण्यासाठी उपयुक्त. तसेच ट्रे, तट्टे, खुराडे, सुपल्या निर्मितीसाठी उपयोगी.\nसंपर्क : डॉ. अजय राणे ७८७५४८५२२७\n( वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nवनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर���षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/can-virat-kohli-break-record/", "date_download": "2019-08-20T22:48:30Z", "digest": "sha1:WADZSDFI7STO4XIPSSWBZXTBRZJEJCO2", "length": 6838, "nlines": 114, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "विराट सचिनचं हे रेकॉर्ड तोडणार?", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nविराट सचिनचं हे रेकॉर्ड तोडणार\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे गाठत आहे. तसेच महान खेळाडूंचे रेकॉर्ड रोज तोडत आहे. असच एक रेकॉर्ड आहे जे विराट येत्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तोडू शकतो.\nबांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी विराटचे कसोटी मधील गुण ८७५ एवढे होते. पण मालिकेत लावलेल्या खणखणीत द्विशतकामुळे विराटचे हेच गुण ८९५ झाले. ज्यामुळे सार्वकालीन कसोटी क्रमवारीत विराट ३३व्या स्थानी पोहचला. ह्याच क्रमवारीमुळे त्याने ऑस्ट्रेलियन महान फलंदाज स्टिव्ह वॉ आणि अँडी फ्लॉवर यांच्या सार्वकालीन कसोटी क्रमावरीची बरोबरी केली.\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\n२०१३ साली सचिनचे सार्वकालीन कसोटी गुणांकन हे ८९८ होते आणि क���रमांक होता ३१ वा. जर ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटने चांगली कामगिरी केली तर हे भारतीयांकडून हे रेकॉर्ड विराटला बनवण्याची संधी मिळणार आहे.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका २३ फेब्रुवारी पासून पुणे येथील कसोटीने होणार आहे.\nसचिन ८९८गुण, क्रमांक-३१, सन-२०१३\nविराट ८९५गुण, क्रमांक-३३, सन-२०१७\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nआणखी पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार भारताचा जावई\nविंडीज दौऱ्यापूर्वीही होणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट कोहलीची उपस्थति\nवेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा\nकसोटी क्रमवारीत विराट कोहलीचं अव्वल स्थान कायम\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज…\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T23:05:47Z", "digest": "sha1:7B5KHFGX2G27IC2HMVROWTFVG55T7WWQ", "length": 14843, "nlines": 177, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (23) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (21) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (23) Apply बातम्या filter\nसरकारनामा (12) Apply सरकारनामा filter\n(-) Remove श्रीनगर filter श्रीनगर\nदहशतवाद (12) Apply दहशतवाद filter\nपाकिस्तान (7) Apply पाकिस्तान filter\nनरेंद्र%20मोदी (4) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपत्रकार (4) Apply पत्रकार filter\nसीआरपीएफ (3) Apply सीआरपीएफ filter\nकाश्‍मीर (2) Apply काश्‍मीर filter\nगोळीबार (2) Apply गोळीबार filter\nभारतीय%20लष्कर (2) Apply भारतीय%20लष्कर filter\nमंत्रालय (2) Apply मंत्रालय filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nसंरक्षण%20मंत्रालय (2) Apply संरक्षण%20मंत्रालय filter\nकाश्मीरमधील ३५-अ रद्द होणार \nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांना सात तारखेपर्यत व्हिप जारी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...\nकाश्मीरमधील 370 कलम हटवलं ; मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक\nश्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार...\nश्रीनगरमध्ये सुंदरबनी क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्मा\nश्रीनगर : सुंदरबनी क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या सैन्याकडून...\nकाश्मिरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सैन्यदलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मंगळवारी दोन दहशतवादी मारले...\nजम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात 5 जवान हुतात्मा तर पाच जवान गंभीर...\nपुलवामामधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा; 1 जवान हुतात्मा\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा...\nपाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत; मेहबूबा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य\nश्रीनगरः भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे...\nLoksabha 2019 : देशभरात ६६ टक्के मतदान\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९७ जागांसाठी काल ६६ टक्के मतदान झाले....\nजम्मू-श्रीनगर महामार्गावर एका गाडीमध्ये स्फोट, सीआरपीएफ'च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला \nश्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बनिहाल येथे एका गाडीमध्ये आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. यामुळे या...\nभारतीय लष्कराने केले 21 दिवसात 18 दहशतवादी ठार\nश्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार प��िषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर...\nजवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याचं वृत्त खोटं\nश्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे...\nहुतात्मा निनाद मांडवगणे अनंतात विलीन\nनाशिक - जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक\nनवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून,...\nAir Strike By India : भारतीय हवाई दलाला पाहून पाकिस्तानी विमाने पळाली\nश्रीनगर : भारताच्या हद्दीत आलेली पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हवाई दल सतर्क होताच पळून गेल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी...\nभारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब\nश्रीनगर : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ...\nयुद्धाच्या भीतीने पाकिस्तानची गाळण; POK मधल्या 127 गावांना सतर्कतेचा इशारा\nVideo of युद्धाच्या भीतीने पाकिस्तानची गाळण; POK मधल्या 127 गावांना सतर्कतेचा इशारा\nपाकची धारण पाचावर, पीओकेमधील ४० गावांचं स्थलांतर तर १२७ गावांना हाय अलर्ट\nश्रीनगर- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला असून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता...\nPulwama Terror Attack :100 तासांत त्यांचा खातमा केला\nश्रीनगर : पुलवामात स्फोट घडवून जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराने 100 तासांत खातमा केल्याचे लष्कराने आज पत्रकार परिषद...\nहल्लेखोर आदिल अहमद दारच्या कृत्याची आम्हाला लाज वाटते..\nश्रीनगर : केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर पुलवामा येथे गुरुवारी हल्ला झाला. या आत्मघाती हल्ल्यात 44...\nश्रीनगरमधील 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र...\nश्रीनगर : जम्मू काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरची कालची रात्र गेल्या 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र ठरली. तेथे किमान तापमान...\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू- काश्‍मीरच्या बारामुल्ला ज��ल्ह्यात बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. सोपोरच्या बर्थकला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-commissioner-says-farmer-turn-traders-maharashtra-19725?tid=124", "date_download": "2019-08-20T23:35:58Z", "digest": "sha1:OIJ57ROKMB2S3JA5DRCXKG4SFJPQ3HZO", "length": 16615, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agri commissioner says, farmer turn in to traders, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी आयुक्त\nशेतकऱ्यांना व्यापारी करण्यावर भर: कृषी आयुक्त\nसोमवार, 27 मे 2019\nबारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक पिकाला जागतिक बाजारभाव अधिक कसा मिळेल याचा विचार कृषी विभाग करीत असून १२ ते १५ पिकांसाठी तब्बल २२०० कोटींचा प्रकल्प सध्या राज्यात राबविला जात आहे, शेतकऱ्यांना व्यापारी बनविण्यावर आमचा भर असल्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी शारदानगर येथे सांगितले.\nबारामती, जि. पुणे ः आपल्याकडे पिकणाऱ्या प्रत्येक पिकाला जागतिक बाजारभाव अधिक कसा मिळेल याचा विचार कृषी विभाग करीत असून १२ ते १५ पिकांसाठी तब्बल २२०० कोटींचा प्रकल्प सध्या राज्यात राबविला जात आहे, शेतकऱ्यांना व्यापारी बनविण्यावर आमचा भर असल्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी शारदानगर येथे सांगितले.\nअॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या चैत्रपालवी परीषदेचे रविवारी (ता.२६) शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात उदघाटन झाले. यावेळी कृषी आयुक्त दिवसे बोलत होते. या वेळी माजी कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सहसंचालक दिलीप झेंडे, मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, डॉ. शंकरराव मगर, राजीव देशपांडे, डॉ. सुधीर भोंगळे, केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली आदी उपस्थित होते.\nदिवसे म्हणाले, की आपला देश मध्यमवर्गाकडे निघाला आहे. याचा अर्थ देशात देखील बाजारपेठ आहे, मागणी आहे म्हणूनच शेतकऱ्याला उत्तम व्यापारी बनवायचे असेल तर उत्पादनापासून ते निर्यात���पर्यंतची व विक्रीपर्यंतची साखळी मजबूत करावी लागेल. शेतकऱ्यांनी फक्त निर्यातीचा दुराग्रह सोडला तर देशातही खूप चांगली बाजारपेठ आहे, ग्राहक पैसे मोजायला तयार आहेत. मात्र त्यासाठीच्या सुविधा आपल्याकडे आहे काय याचा विचार करावा लागेल. बापजाद्यांच्या पारंपरिक शेतीला सोडून आपल्याला नव्या काळाचा विचार करून शेती करावी लागेल. व्यवस्थापनही त्याच अंगाने करावे लागेल. कम्युनिकेशन कोलॅब्रेशन आणि कॉन्स्ट्रेशन या त्रिसूत्रीवर भर द्यावा लागेल.\nडॉ. सुधीरकुमार गोयल म्हणाले, की शेतीत समृद्धी आणण्याचा संकल्प आता शेतकऱ्यांना करावा लागेल, त्यासाठी चैत्रपालवीसारख्या कार्यशाळा उपयोगी पडतील. ज्या शेतकऱ्यांनी शेती चांगली केली, त्यांनी उत्पन्न कसे चांगल्या प्रकारे मिळवले याचा अभ्यास करावा.\nराजेंद्र पवार म्हणाले, की चैत्रपालवी एक नव्या वाटांचा धांड़ोळा आहे म्हणून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता आपल्याला माहिती असलेले कृषी तंत्र व ज्ञान आपल्या भागातील शेतकऱ्यांना देऊन प्रशिक्षित करावे. नोकरी करणारा, उच्चशिक्षित शेतीबाहेर राहुन चालणार नाही, शेतीचे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणारी उच्चशिक्षितांचीही पिढी लागेल.\nपुणे कृषी विभाग व्यापार कृषी आयुक्त शेती उत्पन्न\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे प��र्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/fast_for_feeder_kisanputra_andolan/", "date_download": "2019-08-20T23:05:07Z", "digest": "sha1:2W6CVPMXW6BWTETYF5OEXRTCSHGZV7W4", "length": 7940, "nlines": 80, "source_domain": "kisanputra.in", "title": "19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले ��िसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome News 19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही अलीकडच्या काळातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या मानली जाते.\nतेंव्हापासून रोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होतेच आहे. आजपर्यंत लाखो शेतकर्यानी आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. शेतकरी विरोधी कायद्यांची ही भीषण परिणीती आहे. खरे तर या आत्महत्या नसून खून आहेत. म्हणूनच मी 19 मार्च रोजी एक दिवसाचे उपोषण (उपवास, अन्नत्याग) करुन शेतकर्या विषयी सहवेदना व्यक्त करायचे ठरवले आहे.\nहा उपवास किंवा हे उपोषण शेतकऱयांविषयी आपली बांधीलकी बळकट व्हावी यासाठी आहे. हे उपोषण कोण्या विशिष्ट संघटनेचे वा पक्षाचेही नाही. यात कोणीही सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी सुद्धा \nतुम्ही सार्वजनिक स्वरूपात एकत्रित येऊन उपोषण करू शकता. ते शक्य नसेल तर आपले आपण एकट्याने, आपले रोजचे काम करीतही उपवास धरू शकतात. तुम्हाला वाटले तर तुम्ही करीत असलेल्या उपवासाची माहिती सोशल मीडियावर टाकू शकता. मुद्दा एवढाच आहे की, त्यादिवशी आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करायची \nमित्रानो, शेतकऱयांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. या उपोषणाच्या निमित्ताने आपण ही एकजूट करू शकतो.\nमी या कामासाठी माझी पूर्ण शक्ती लावतोय, तुम्ही सामील झाला तर आपण गुलामीच्या बेडयांत अडकलेल्या शेतकऱयांना मुक्त करू शकू.\nमहाराष्ट्रातील तमाम किसानपुत्रांनी 19 मार्च रोजी उपवास धरावा, उपोषण करावे, अन्नत्याग करावा. हा दिवस कदाचित शेतकऱयांना नवा प्रकाश देणारा ठरेल.\n19 मार्च रोजी उपवास करणार आसाल तर हा फॉर्म जरुर भरा.\nशेतकर्यांच्या आत्महत्या तुम्हाला अस्वस्थ करीत असतील तर चला, 19 मार्च रोजी आपण उपवास करु.\nआपण किसानपुत्र आहोत म्हणून या कामात सक्रिय सहभाग घेणे ही आपली जबाबदारी आहे,असे समजून सहभागी व्हा.\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणा���गर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-10/", "date_download": "2019-08-20T23:50:32Z", "digest": "sha1:K27UUYSXOH6KOSFWI34JQ6CNPRHCMUXK", "length": 11149, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अशा इमारतींचा पुर्नविकास म्हाडाच्या माध्यमातून करतानाच सध्या जे रहिवासी अशा इमारतीत राहत आहेत, त्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करणे तसेच तसे न करता आल्यास दोन वर्षांचे भाडे देणे तसेच रिट ज्युरिडिक्शन वगळता अन्य सर्व कायदेविषयक गतिरोध दूर करणे अशा ठोस तरतुदी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nबैठकीस गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते.\nमुंईबतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींचा यावेळी आढावा घेण्यात आला. उपकरप्राप्त ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर घोषित करायचे. अशा इमारतींचा पुनर्विकास करताना अडथळे येऊ नयेत यासाठी कायदा तयार करण्यात यावा. त्यानंतर अशा मोडकळीस आलेल्या इमारती निष्कासित करून तेथे म्हाडाच्या माध्यमातून पूर्णपणे विकास करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.\nधोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करताना इमारतीतील रहिवाशांसाठी पर्यायी निवासाची सोय करावी. मुंबईतील विविध योजनांमधील तसेच झोपडपट्टी पुनर्विकास, ट्रान्झिट कॅम्प आदी विविध योजनेतून घरे उपलब्ध असतील त्यांची यादी करावी आणि तेथे या रहिवाशांची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nमुंबईतील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींचा सर्व्हे करून असे बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nयावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे आदी यावेळी उपस्थित होते.\nसर्वांच्या एकत्रित सहभागातून यंदाही बकरी ईद सलोख्याने साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन\nबांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इरा��� मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/coa-agree-to-salary-hike-of-cricket-players/", "date_download": "2019-08-20T22:36:07Z", "digest": "sha1:NGHQPPK6ULCUAZAAOGLLLJ5GY75JZ4ZD", "length": 13524, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Sports/Cricket/सीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत\nसीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत\nभारतीय कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघासाठी पगारवाढीची केलेली मागणी गुरुवारी प्रशासकांच्या समितीने (सीओए) मान्य केली आहे\n0 376 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघासाठी पगारवाढीची केलेली मागणी गुरुवारी प्रशासकांच्या समितीने (सीओए) मान्य केली आहे. समितीने व्यस्त कार्यक्रमाच्या मुद्यावर त्यांच्याकडून माहितीही घेतली.\nकोहली व धोनी यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह\nआज (गुरुवारी) सीओए प्रमुख विनोद राय, डायना एडलजी आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची भेट घेतली.\nराय यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की,‘आम्ही या मुद्यावर खेळाडूंसोबत सखोल च��्चा केली. त्यात त्यांना किती सामने खेळायचे आहेत, भविष्यातील दौरा कार्यक्रम (एफटीपी) आणि मानधनाचे पॅकेज आदी मुद्यांचा समावेश आहे.’\nराय पुढे म्हणाले,‘त्यांना आम्हाला जेवढी माहिती द्यायची होती ती आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्यानुसार काम करणार आहोत. एफटीपीबाबत ते सहमत आहेत. त्यांना विश्रांतीची संधी मिळायला हवी. दिवसांच्या संख्येबाबत मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.’\nखेळाडूंना सध्या लागू असलेल्या वेतनश्रेणीमध्ये ‘अ’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना वार्षिक दोन करोड रुपये मिळतात. ‘ब’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना एक कोटी, तर ‘क’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना दर वर्षी ५० लाख रुपये देण्यात येतात.\nअंतिम अकरामध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाटी सामना शुल्क १५\nलाख रुपये तर वन-डे व टी-२०\nसाठी अनुक्रमे ६ लाख व ३ लाख रुपये देण्यात येतात. ज्या खेळाडूंचा अंतिम ११ मध्ये समावेश नसतो पण ते संघाचे सदस्य असतात त्यांना या रकमेची अर्धी रक्कम दिल्या\nजाते. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सीओएला दिलेल्या अहवालामध्ये ‘अ’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. नवी वेतनश्रेणी व सामना शुल्काची राशी याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (वृत्तसंस्था)\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ac-bus-for-kalyan-dombivali-people/", "date_download": "2019-08-20T22:50:35Z", "digest": "sha1:RW53337SEIXZQH3GMAABRXM72YQXIK33", "length": 16276, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास कूल कूल, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे वातानुकूलित बसेस रस्त्यावर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रा��ंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास कूल कूल, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे वातानुकूलित बसेस रस्त्यावर\nकल्याण-डोंबिवलीतील उष्णतेचा पारा चाळिशीच्या वर गेल्याने नागरिकांची लाही लाही होत असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने प्रवाशांना खूशखबर दिली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास कूल व्हावा यासाठी सध्या बंद असलेल्या १० वातानुकूलित बसेस रस्त्यावर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन बैठकीत शिवसेना सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यावर येत्या चार दिवसांत सर्व वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावतील, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली.\nकल्याण-डोंबिवलीत अचानक तापमानात वाढ झाली आहे. उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी नागरिकांनी गॉगल, टोपी यांचा आधार घेतला आहे. आठ दिवसांपासून दररोज चाळिशीच्या वर उष्णतेचा पारा असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर परिवहन बैठकीत शिवसेना सदस्य संतोष चव्हाण यांनी वातानुवूâलित बसेस रस्त्यावर का धावत नाहीत, असा सवाल केला. यावर प्रभारी व्यवस्थापक सु. रा. पवार यांनी बसेस नादुरुस्त असल्याचे मोघम उत्तर दिले. यावर सर्व सदस्य संतप्त झाले. अधिकाऱ्यांना कमिशन मिळत नाही म्हणून बसेस दुरुस्तीबाबत चालढकल केली जाते, असा स्पष्ट आरोप सदस्यांनी केला.\nवातानुकूलित बसेस रस्त्यावर आणून उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे. मात्र उत्पन्नवाढ, बसेस दुरुस्ती, ठेकेदाराचे बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन याबाबत व्यवस्थापक, लेखापाल, कार्यशाळा प्रमुख, वाहतूक विभागप्रमुख काहीच काम करत नाहीत. जर प्रवाशांचे हित धोक्यात येत असेल तर प्रशासनाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असे संतोष चव्हाण, मधुकर यशवंतराव, राजेंद्र दीक्षित, संजय पावशे या शिवसेना सदस्यांनी ठणकावले. सभापती सुभाष म्हस्के यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोपही सदस्यांनी केला. यावर येत्या चार दिवसांत सर्व वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावतील अशी स्पष्ट ग्वाही सु. रा. पवार यांनी दिली.\nऐन उन्हाळ्यात वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावत नसल्याचे प्रवाशांचे हाल होत आहे. शिवाय परिवहनचे उपन्नही घटत असून कार्यशाळेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.\n– संतोष चव्हाण, परिवहन सदस्य.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:31:12Z", "digest": "sha1:N6F3P4XOW2OPOZVBFMYXBRUVZ3CWKJ5M", "length": 5978, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०११ जर्मन ग्रांप्रीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n२०११ जर्मन ग्रांप्रीला जोडलेली पाने\n← २०११ जर्मन ग्रांप्री\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख २०११ जर्मन ग्रांप्री या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफर्नांदो अलोन्सो ‎ (← दुवे | संपादन)\nलुइस हॅमिल्टन ‎ (← दुवे | संपादन)\nनिको रॉसबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nमायकल शुमाकर ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ चिनी ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\nसेबास्टियान फेटेल ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ भारतीय ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ तुर्की ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ अबु धाबी ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ स्पॅनिश ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ ब्राझिलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ कॅनेडियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ युरोपियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ ब्रिटिश ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ हंगेरियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ बेल्जियम ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ इटालियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ सिंगापूर ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ कोरियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ जपानी ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:२०११ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Koolkrazy/धुळपाटी/फॉर्म्युला वन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-opposition-parties-demanding-compensation-cotton-farmers-nagpur-india-3799", "date_download": "2019-08-20T23:35:43Z", "digest": "sha1:KVB2FDXRTGIUO5RU65FZIZNJDUUJ5HEL", "length": 21694, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, opposition parties demanding compensation to cotton farmers, Nagpur, India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत द्या\nकापूस उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत द्या\nसोमवार, 11 डिसेंबर 2017\nनागपूर : बोंडअळीमुळे कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे तीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत राज्य सरकारने जाहीर करावी ही आमची प्रमुख मागणी अाहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता. १०) सांगितले. दरम्यान, सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.\nतसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असून, शेतकऱ्यांच्या नावांसह कर्जमाफीचे आकडे सरकारने अधिवेशनात सादर करावेत, असे जाहीर आव्हान विरोधकांनी राज्य सरकारला दिले.\nनागपूर : बोंडअळीमुळे कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे तीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत राज्य सरकारने जाहीर करावी ही आमची प्रमुख मागणी अाहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता. १०) सांगितले. दरम्यान, सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.\nतसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असून, शेतकऱ्यांच्या नावांसह कर्जमाफीचे आकडे सरकारने अधिवेशनात सादर करावेत, असे जाहीर आव्हान विरोधकांनी राज्य सरकारला दिले.\nहिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांची राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यानंतर आयोजित विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.\nया वेळी विखे- पाटील आणि मुंडे म्हणाले, की फडणवीस सरकार गेल्या तीन वर्षांत सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या गेल्या तीन वर्षांतील कामाचे फक्त दोनच लाभार्थी आहेत. एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे. या तीन वर्षांत सरकारने महाराष्ट्र उद्‍ध्वस्त केला आहे. तीन वर्षांत राज्यात दहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ६७ हजार बालमृत्यू झाले. मंत्र्यांच्या घोटाळ्यांची मालिका सुरू आहे.\nमी लाभार्थीच्या माध्यमातून जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करून सरकारला केलेली कामे सांगावी लागत आहेत. जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. भाजप- सेनेच्या आमदार, खासदारंमध्येही असंतोष आहे. सेनेचे निम्म्याहून अधिक आमदार सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी करीत आहेत.\nशेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले, की सरकारने छत्रपतींच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वाशीमच्या ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने मंत्र्यांना पत्र पाठवून आत्महत्या केली. मिसाळ यांनी कर्जमाफीने शेतकऱ्यांचे भले होणार नाही असे सांगत सरकारला शेवटी ‘अच्छे दिन’ची आठवण करून दिली.\nकर्जमाफी जाहीर झाल्यापासून राज्यात पंधराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अधिवेशनाच्या तोंडावर ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जाचे पैसे जमा केल्याचे सांगत आहेत. सरकारने या सर्व शेतकऱ्यांची यादी रकमेसह सादर करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.\nबोंडअळीमुळे ३० लाख हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सुमारे ३० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. गेले काही दिवस आम्ही विदर्भात दौऱ्यावेळी शेतकऱ्यांशी भेटतो. एकाही शेतकऱ्याने कर्जमाफी मिळाल्याचे सांगितले नाही, असा टोलाही विरोधकांनी सरकारला मारला.\nनागपुरात अाज विरोधकांचा एल्गार\nसरकारच्या गेल्या तीन वर्षांतील कामगिरीच्या निषेधार्थ सर्व विरोधकांनी उद्या मंगळवारी (ता. १२) नागपुरात विराट मोर्चा आयोजित केल्याची माहिती या वेळी खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. या मोर्चाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, तसेच इतर अनेक विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.\nमहाराष्ट्रात पारदर्शकता वेडी ः धनंजय मुंडे\nराज्य शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग स���्या ऑनलाइन भ्रष्टाचाराचा अड्डा बनला अाहे. हे सगळे मुख्यमंत्री कार्यालय हाताळत अाहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. ते म्हणाले, की ‘गुजरातमध्ये विकास वेडा झाला, तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाली आहे.’\nराज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे ः अजित पवार\nसरकारच्या कारभारामुळे राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली अाहे. डीपीडीसीच्या योजनांमध्ये सरकारने ३० टक्के कपात केली आहे. कर्जमाफीच्या नावाखाली हा निधी परत देण्यास सांगण्यात आले आहे. राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा साडेचार लाख कोटींवर गेला आहे. राज्यात कोणत्याच शेतीमालाला दर मिळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nकापूस सरकार government धनंजय मुंडे कर्जमाफी हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री अजित पवार भाजप महाराष्ट्र\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-raju-shettys-shocking-defeat-19638", "date_download": "2019-08-20T23:43:28Z", "digest": "sha1:BSMWGMS7EWX4NHASMFIHOSQQRHLQOPKU", "length": 21440, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Raju Shetty's shocking defeat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव\nराजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव\nशुक्रवार, 24 मे 2019\nकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नेता अशी बिरुदावली मिरविणाऱ्या स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी हातकणंगेल लोकसभा मतदारसंघात इतिहास रचला. तब्बल ७० हजारांहून अधिक मतांचे अधिक्‍य घे��� खासदार शेट्टी यांचा एकतर्फी पराभव केला. शेट्टी यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.\nकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नेता अशी बिरुदावली मिरविणाऱ्या स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी हातकणंगेल लोकसभा मतदारसंघात इतिहास रचला. तब्बल ७० हजारांहून अधिक मतांचे अधिक्‍य घेत खासदार शेट्टी यांचा एकतर्फी पराभव केला. शेट्टी यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.\nकोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या मंडलिक यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसचे आघाडीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा एकतर्फी लढतीत तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव करीत खळबळ उडवून दिली. कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंडलिक यांना केलेली मदत या मतदारसंघात निर्णायक ठरली.\nसकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापुरात दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी सुरु झाली. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेचे मंडलिक यांनी प्रत्येक फेरीत दहा ते पंधरा हजार मतांची आघाडी घेतली. जशा फेऱ्या वाढतील, तशी आघाडीही वाढत गेली. दुपारी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर तब्बल दोन लाखाहून अधिक मतांचे अधिक्‍य घेतले. संपूर्ण मतमोजणीत महाडिक यांनी मंडलिक यांना कुठेच फाईट दिल्याचे आढळले नाही.\nनिकालापूर्वी जोरदार रान उठविलेल्या या लोकसभा मतदारसंघातील लढतीने प्रत्यक्ष निकालात मात्र एकतर्फी कल दिला. यामुळे पहिल्या काही तासातच निवडून कोण येते यापेक्षा लिड किती मिळते हीच उत्सुकता राहिली. विजय निश्‍चित झाल्याने शहरासह जिल्ह्यातील विविध गावात भाजपा- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.\nशेतकऱ्यांच्या दृष्टीने राज्यात लक्षवेधी ठरणारा निकाल म्हणून गणल्या गेलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली. सर्वच एक्‍झीट पोलमध्ये विजयाची पसंती दिलेल्या राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र व युतीचे तरुण उमेदवार धैर्यशील माने यांनी अनपेक्षित पराभव करुन धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून देशपातळीवर शेतकऱ���यांचे प्रश्‍न मांडणाऱ्या शेट्टी यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरणार आहे.\nनिवडणूका जाहीर झाल्यानंतर शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार शोधण्याची कसरत भाजपा युतीला करावी लागत होती. राष्टवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माने यांना युतीने उमेदवारी दिली. भाजपाने पूर्ण ताकद लावून शेट्‌टी यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी ठरले. मतमोजणीत शेट्‌टी एकदाही माने यांची आघाडी तोडू शकले नाहीत. शेट्टी यांच्या पराभवामुळे संपूर्ण ऊस पट्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत स्मशान शांतता पसरली.\nसांगलीत भाजपचे संजय पाटील विजयी\nसांगली लोकसभा मतदारसंघातून दुपारी तीननंतर संजय पाटील हे १ लाख मतांनी आघाडीवर होते. तर दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील होते. संजय पाटील यांच्या विजयाची शाश्‍वती वाढल्याने कार्यकत्यांनी जल्लोष सुरू केला आहे.\nमतमोजणी मिरज येथील शासकीय गोदामात गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे एक तासाहून अधिक वेळाने मत मोजणीस प्रारंभ झाला. त्यामुळे मतमोजणी स्थळी मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरू झाली.\nसांगली लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे कल साधारण साडेदहापासून येण्यास सुरवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजपचे संजय पाटील यांना ४ लाख ७४ हजार २८० मते मिळाली. संजय पाटील १ लाख ४९ हजार ९५४ मतांनी आघाडीवर होते. सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत पाटील यांनी बाजी मारली. विशाल पाटील यांनी ३ लाख २४ हजार ३२३, तर गोपिचंद पडळकर यांनी २ लाख ७३ हजार ९०० मते मिळविली.\nमतमोजणी केंद्र असलेल्या मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामाकडे येणारे कार्यकर्ते पोलिसांनी मिरज रस्त्यावरच रोखले. मतमोजणीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता. निकालाचे कल दुपारनंतरच स्पष्ट होणार, असे आधीपासून प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे सकाळी फारशी गर्दीही झाली नाही. सुरवातीच्या फेरीत तीनही उमेदवार एकमेकाला घासून वाटचाल करीत होते. मात्र संजय पाटील यांनी आघाडी कायम ठेवत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.\nकोल्हापूर खासदार पराभव defeat लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील satej patil विजय भाज�� हातकणंगले hatkanangale निवडणूक ऊस संजय पाटील संजयकाका पाटील सांगली sangli विशाल पाटील vishal patil कमळ प्रशासन administrations\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:31:25Z", "digest": "sha1:WL5P4FUSZNDP22YEZC6G2JBZTZG3QT2P", "length": 7879, "nlines": 141, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nनारायण%20राणे (2) Apply नारायण%20राणे filter\nनीतेश%20राणे (2) Apply नीतेश%20राणे filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअशोक%20चव्हाण (1) Apply अशोक%20चव्हाण filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nएमआयडीसी (1) Apply एमआयडीसी filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमोदी%20सरकार (1) Apply मोदी%20सरकार filter\nरवींद्र%20गायकवाड (1) Apply रवींद्र%20गायकवाड filter\nराधाकृष्ण%20विखे%20पाटील (1) Apply राधाकृष्ण%20विखे%20पाटील filter\nराधानगरी (1) Apply राधानगरी filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nनीतेश राणेंचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंट,अतुल रावराणे यांची टीका\nकणकवली : शहरातील महामार्ग 15 दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे....\nचिखलफेक आणि शिवीगाळ प्रकरण; नीतेश राणे यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी\nआमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या...\nLoksabha 2019 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या कणकवलीत प्रचार सभा\nकणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख...\nलोक मागत आहेत चारा छावण्या, हे देत आहेत डान्सबार, लावण्या - अशोक चव्हाण\nकणकवली - देशातले मोदी सरकार गेल्या साडेचार वर्षात आपली आश्वासने पूर्ण करू शकलेले नाही आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने...\nकणकवतील राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बाजी\nकणकवली - अखेर राज्याची उत्सुकता लागून राहिलेली कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या स्वाभिमान पक्षाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-08-20T22:22:57Z", "digest": "sha1:JEV6Q4JEFZ5QXVSCVRJH2OHHNCKGB7PA", "length": 7320, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nम्हैसाळ (2) Apply म्हैसाळ filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nअजित%20पवार (1) Apply अजित%20पवार filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nचंद्रकांत%20पाटील (1) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nधनंजय%20मुंडे (1) Apply धनंजय%20मुंडे filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nविशाल%20पाटील (1) Apply विशाल%20पाटील filter\nसंजय%20पाटील (1) Apply संजय%20पाटील filter\nसंजयकाका%20पाटील (1) Apply संजयकाका%20पाटील filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nखासदार संजय पाटील यांच्यावर 'या' पाच विधानसभा मत��ारसंघाची धुरा\nसांगली - खासदार संजय पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...\nमोदींसमोर फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे तोंड उघडायचे धाडस होत नाही - राजू शेट्टी\nतासगाव - पुर्वी आम्ही आंदोलने केली तर त्याची दखल घेतली जायची. काही ना काही मार्ग निघायचा. आता मात्र आंदोलने केली तर फक्त आश्‍...\nजिवंत रुग्णाला ठरवलं मृत; सांगलीतील इस्पितळाचा भोंगळ कारभार\nसांगली : सांगलीच्या वसंततदादा शासकीय रूग्णालयात जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांना रूग्ण मयत झाल्याचे सांगून दुसऱ्याच व्यक्तीचा...\nऐन उन्हाळ्यात प्रवाशांनी अनुभवला महापूर\nकृष्णा खोरे महामंडळामार्फत म्हैसाळ योजनेतून सध्या पाणी उपसा सुरु आहे. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व जत या तालुक्यांना पाणी दिले जात...\nNCPकडून स्पष्ट संकेत, अजित पवारच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार..\nआगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. असं असताना राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maratha-reservation-from-today-onwards-began-the-jail-bharo-movement/", "date_download": "2019-08-20T22:27:16Z", "digest": "sha1:SMMATDUMBDKKJYDFED46O2BIPYVB5TO2", "length": 6632, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात\nआरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र बंद’ नंतर आता ‘जेल भरो’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक मध्ये याची सुरुवात झाली आहे आणि यामुळे नाशिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल आहे. आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणा दिल्या जात आहेत.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nमूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि बंद पुकारूनही सरकार मराठा समाजाला आरक्षणाचं ठोस आश्वासन देत नसल्याने मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे या आंदोलकांनी आजपासून जेलभरो आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, लातूर, नाशिकमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या मालेगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ आज सकाळी शेकडो आंदोलकांनी एकत्र जमून जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली करत अटक करवून घेतली.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर…\nपंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…\nसरकारच्या विरोधात प्रश्न विचारले म्हणून राज…\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pmc-news-397/", "date_download": "2019-08-20T23:48:44Z", "digest": "sha1:I3VEEKAPMS4IGPKOZLDSLPXQPUI6VY3T", "length": 8610, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "'ती' व्हिडीओ क्लिप ...महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप���त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ‘ती’ व्हिडीओ क्लिप …महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ)\n‘ती’ व्हिडीओ क्लिप …महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ)\nपुणे- महापालिकेच्या सभागृहात होणाऱ्या मुख्य सभेत .. सुभाष जगताप यांनी आव्हान दिले आणि आयुक्तांनी ते स्वीकारले देखील … पण या दोघांच्या या आव्हान प्रती आव्हानाला अखेर महापौर दालनाचा रस्ता दाखवून ‘वाद ‘ चव्हाट्या वर आणणे टाळण्यात आले .\nकाल महापालिकेच्या मुख्य सभेत हे घडले . तळजाई वरील प्रकल्पावरून सुभाष जगताप आणि आबा बागुल यांच्यातील वादंग आता पुण्याला परिचित झालेला आहे . तळजाई च्या विकास कामांना अडथला आणतात असा आरोप ठेवत जगताप यांच्यावर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे यात जगताप यांनी ठेकेदार किंवा कर्मचारी यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे .असे विधान मुख्य सभेतच गेल्या वेळी खुद्द आयुक्तांनी केले होते. त्यावर जगताप यांनी दाखवा मी मारहाण केलेली व्हिडीओ क्लिप असे आव्हान आयुक्तांना दिले आणि त्यांनी ते स्वीकारलेही … पण पुढे सभागृहात अशी व्हिडीओ क्लिप नका दाखवू ती महापौर दालनात दाखवा असा निर्णय मुख्य सभेत घेण्यात आला आणि या विषयावर पडदा टाकण्यात आला .\nगेल्या अडीच वर्षात महापौर दालन हे झाकल्या मुठीतील वादग्रस्त विषयांचे अनोखे दालन बनले आहे आता जगताप आणि बागुल यांच्यातील वादात सापडलेल्या आयुक्तांचा आणखी एक किस्सा या दालनाच्या बंद मुठ्ठीत झाकून राहिला जावू नये अशीच आशा व्यक्त केली जावू शकणार आहे .\nआंबेगावच्या महिला तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले\nसुख, शांती, समाधान हीच खरी संपत्ती- डॉ. विकास आबनावे; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारत��य मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/loksabha-election-2019/page/3/", "date_download": "2019-08-20T22:19:58Z", "digest": "sha1:RJX25GUVUI3ERAVNFLJZODXC2XAPX3N5", "length": 17491, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "Loksabha election 2019 Archives - Page 3 of 20 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभा निवडणुकीनंतर वाहनधारकांना मोठा झटका \nनवी दिल्ली : IANS वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडत नाही तोच पेट्रोल कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलमध्ये लिटरमागे ९ पैश्यांची वाढ झाली तर कोलकात्यात ८ पैसे तर चेन्नईत १० पैश्यांची वाढ…\n यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुक आयोगाची ‘विश्वासार्हता’ धोक्यात \nपोलीसनामा ऑनलाइन टीम : लोकसभा निवडणुकीसाठी गेले दोन महिने सुरु असलेला प्रचार शुक्रवारी संपला. आता रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यावर २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कोण जिंकणार आणि कोण हारणार याचा…\n‘PM मोदी, भारताला तोडणारा नेता’ ; आंतरराष्ट्रीय ‘TIME’ मासिकातून मोदींवर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का' या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला असून…\nदानवेंबद्दलचा खैरेंचा ‘तो’ आरोप खरा ठरला तर… : संजय राऊत\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता जावाई धर्म पाळल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार चंद्राकांत खैरे यांनी काही दिवसापूर्वी केला होता. यावर बोलताना शिवसेनेचे…\nकाँग्रेसची ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घ��षणा : देवेंद्र फडणवीस\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गरीबांसाठी ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…\n‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार\nचंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…\nअब्दुल सत्तारांचे बंड थंड , अपक्ष उमेदवारी अर्ज मागे\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा करीत अर्ज दाखल केला होता. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला…\nमोदींवरून अनुपम खेर आणि स्वरा भास्कर यांच्यात जुंपली\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था -आगामी लोसकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात आता अनेकजण असे आहेत जे मोदींना पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. बॉलिवूडमध्येही असेच काहीसे आहेत. काही कलाकार मोदींनी पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. यावरून…\nराज ठाकरेंचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक ; भाजपच्या ‘या’ खासदाराची टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भाजपचे उत्‍तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.…\nमोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार\nबारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेल आहे. त्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nबंगाल सरकारच्या ‘गोपनीय’ फाईली प्रशांत किशोर पाहतात, भाजपाचा आरोप\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा २२ कोटी नागरिकांना…\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात…\n PAK ची ‘केविलवाणी’ धडपड सुरूच, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडणार ‘काश्मीर’चा मुद्दा\nबंगाल सरकारच्या ‘गोपनीय’ फाईली प्रशांत किशोर पाहतात, भाजपाचा आरोप\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/these-essential-oils-are-effective-weight-loss-and-stress-buster/", "date_download": "2019-08-21T00:33:18Z", "digest": "sha1:KWPJFHVM3RSKML6GERPLKFMY2KHB7PYF", "length": 34265, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "These Essential Oils Are Effective For Weight Loss And Stress Buster | 'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झ���प आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी क���ली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\nपौष्टिक आहार आणि एक्सरसाइज करून शरीरातील अतिरिक्त फॅट म्हणजे चरबी कमी करणं हा एकमेव उपाय नाही.\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\n'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर\nपौष्टिक आहार आणि एक्सरसाइज करून शरीरातील अतिरिक्त फॅट म्हणजे चरबी कमी करणं हा एकमेव उपाय नाही. अशाही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेग देऊ शकता. यातीलच एक म्हणजे अरोमाथेरपी. सायन्स सांगतं की, काही इसेंशिअल ऑइलचा व���पर करून केवळ मूडच चांगला होतो असं नाही तर शरीराला ऊर्जा देखील मिळते. तसेच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते.\nजर तुम्हाला इसेंशिअल ऑइलपासून काहीही समस्या नसेल तर याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा अनेक गोष्टींचा वापर केला असेल, पण हा प्रयोग वेगळा आणि प्रभावी ठरू शकतो.\nइसेंशिअल ऑइल कोणत्याही फुलांपासून, मसाल्यापासून तयार केले जातात आणि यात भरपूर शक्ती असते. डोकेदुखीपासून ते तणाव आणि डिप्रेशनपर्यंतच्या समस्या इसेंशिअल ऑइलने दूर केल्या जातात. सोबतच वजन कमी करण्यासही याने मदत मिळते. याची खासियत म्हणजे याचे काही थेंबच भरपूर फायदेशीर ठरतात. इसेंशिअल ऑइलच्या काही थेंबातच भरपूर शक्ती असते. चला जाणून घेऊ याचा वजन कमी करण्यात कसा होतो फायदा....\nलेमन इसेंशिअल ऑइल वजन कमी करण्यात फार प्रभावी ठरतं. या ऑइलने शरीरातील टॉक्सिन दूर केले जातात. ज्यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो. सोबतच याने पचन क्षमताही वाढते. काही रिसर्चमधून समोर आले आहे की, लेमन इसेंशिअल ऑइलचा सुगंध घेतल्याने तुमचा मूडही चांगला होतो आणि सोबतच याने शरीरातील चरबीही गळण्यास मदत मिळते.\nलॅव्हेंडर इसेंशिअल ऑइल हे स्ट्रेस दूर करण्याचं उत्तम माध्यम आहे. याने तणाव कमी होतो आणि सोबतच या ऑइलच्या एका थेंबाने तुम्हाला चांगली झोपही येते. तसेच हे ऑइल वजन कमी करण्यातही तेवढंच फायदेशीर आहे.\nतुमच्या हातावर लॅव्हेंडर इसेंशिअल ऑइलचे ४ ते ५ थेंब लावा आणि त्याचा सुगंध घेत रहा. तसेच घरातही हे जाळा. याचा जेवढा जास्त सुगंध तुम्ही घ्याल तेवढ्या जास्त कॅलरी तुम्ही बर्न कराल.\nपेपरमिंट इंसेशिअल आणि जिंजर ऑइल\nपेपरमिंट ऑइलने केवळ तुम्हाला केवळ ऊर्जा वाढवण्यासच नाही तर गळ्यातील मांसपेशी निरोगी ठेवण्यासही मदत मिळते. या ऑइलमुळे अनहेल्दी फूड खाण्याच्या तुमच्या लालसेला दूर केलं जातं. तुम्हाला याने आनंदी वाटेल. हे ऑइल तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता.\nतर जिंजर ऑइलने शरीरातील सूज, तणाव करण्यासोबतच गोड पदार्थ खाण्याची लालसा रोखली जाते. सोबतच पचनक्रियाही मजबूत होते. हे ऑइल एक थर्मोजेनिक रूपात काम करतं, ज्याचा अर्थ हा होतो की, याने चरबी कमी करणे आणि मेटाबॉलिक रेट वाढवणे यात मदत मिळते. आंघोळीच्या पाण्यातून तुम्ही याचा वापर करू शकता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWeight Loss TipsFitness TipsHealth Tipsवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nकीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nतुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम\n'ही' आहेत सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं; अजिबात दुर्लक्षं करू नका\nवाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आ��ार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/minister/", "date_download": "2019-08-21T00:28:20Z", "digest": "sha1:KY5QL3XXN273MDKOES7NUCGTMOTC5F4K", "length": 31691, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest minister News in Marathi | minister Live Updates in Marathi | मंत्री बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका म���से विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in ला���व न्यूज़\nकृषी राज्यमंत्र्यांनी केली नुकसान पाहणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ... Read More\nसंकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. ... Read More\nशेवटचा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ... Read More\nपूरग्रस्त भागात दुप्पट भरपाईसह संपूर्ण कर्जमाफी द्या : विश्वजित कदम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. ... Read More\nSangli FloodministerDevendra Fadnavisसांगली पूरमंत्रीदेवेंद्र फडणवीस\nMaharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यातील सर्व मंत्री पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक महिन्याचं वेतन देणार आहेत. ... Read More\nKolhapur FloodSatara FloodSangli FloodDevendra Fadnavisministerकोल्हापूर पूरसातारा पूरसांगली पूरदेवेंद्र फडणवीसमंत्री\nRare Photos Of Sushma Swaraj: NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन : सुरेश खाडे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअण्णा भाऊ साठे यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांनी 34 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह आदि प्रकारच्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले, असे प्रतिपादन स���माजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ... Read More\nमुंबईत अण्णा भाऊंचे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, तेथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबईत जेथे अण्णा भाऊंचे वास्तव्य होते, त ... Read More\nसामाजिक न्याय मंत्री खाडे यांनी जात पडताळणी विभागाला धरले धारेवर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसमाजातील वंचित घटकांना दिलासा देण्यावर भर देण्यात येत असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी फास्ट ट्रॅकवर काम करा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. तसेच जात पडताळणी विभागातील ... Read More\nकामगारांच्या किमान वेतनात दुप्पट वाढ, 1 कोटी कामगारांना फायदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकिमान वेतन अधिनियम 1948 च्या कलम 03 अन्वये दर 5 वर्षांनी महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने रोजगाराचे किमान वेतन पुनर्निधारीत करण्यात येते. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्र���तील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://arthnitimagazine.blogspot.com/2018/04/1.html", "date_download": "2019-08-20T23:44:50Z", "digest": "sha1:LJAFX4YLEGJJSJCRMEAKCMGMRMX4S25L", "length": 14851, "nlines": 80, "source_domain": "arthnitimagazine.blogspot.com", "title": "ट्रू बॅलन्सने प्रिपेडवर दैनिक 1 लाख व्यवहारांचा टप्पा पार केला;", "raw_content": "\nट्रू बॅलन्सने प्रिपेडवर दैनिक 1 लाख व्यवहारांचा टप्पा पार केला;\nट्रू बॅलन्सने प्रिपेडवर दैनिक 1 लाख व्यवहारांचा टप्पा पार केला;\nपोस्ट पेडवर बॅलन्स तपासणी, बिल भरणा आणि कॅशबॅक सुविधा\n· आता आपण कुठल्याही मोबाइल सेवेचा पोस्टपेड बॅलन्स तपासू शकता. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया ग्राहक आपले बिल भरू शकता. या सेवेचा विस्तार जिओपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\n· सध्याचे मोबाइल वॉलेट आणि पोस्टपेड बॅलन्स तपासणी, रीचार्ज या वै��िष्ट्यांच्या जोडीला पोस्टपेड वैशिष्ट्य सादर केले आहे.\nट्रू बॅलन्स, जे एक डिजिटल वॉलेट व फायनान्शियल सर्व्हिसेस व्यासपीठ आहे, यांनी, भारतात प्रथमच कुठल्याही मोबाइल सेवेच्या पोस्टपेड सेवेचा बॅलन्स तपासणे व अनेक सिम कार्डचे बिल एकाच ठिकाणी भरता येणे, या सुविधा असलेली सेवा सादर केली आहे.\nहे अॅप, जे प्री-पेड वापरकर्त्यांसाठी मोबाईल बॅलन्स व्यवस्थापन सेवा म्हणून सुरू झाले, त्याने आता 100,000 पेक्षा अधिक दैनिक व्यवहार पार केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या व्यासपीठाने मोबाईल वॉलेट सेवाही बाजारात आणली. नवीन पोस्टपेड बिल भरणा पर्यायासह, मोबाइल वापरकर्ते याचा सोपा ग्राफिकल इंटरफेस वापरून ट्रू बॅलेन्स अॅपमधून त्यांचे पोस्टपेड बिल तपासू शकतात आणि पैसे भरू शकतात. अॅप सध्या एअरटेल, आयडिया, आणि वोडाफोनसाठी पोस्टपेडच्या देयकास उपलब्ध आहे आणि त्याचप्रमाणे जिओलाही त्याचे समर्थन विस्तारित करण्याचा विचार करीत आहे.\nया सेवेमध्ये स्मार्ट अॅलर्ट्स आहेत ज्याद्वारे पोस्टपेड ग्राहक फक्त एका \"टॅप\" द्वारे त्यांचा डेटा वापर, थकबाकी रक्कम आणि बिल देय तारीख पाहू शकतात. या व्यतिरिक्त, रिचार्ज सदस्यत्व आणि प्रोमो कोड्स या दोन्हीकडून पैसे परत (कॅशबॅक) देखील मिळू शकतात. ट्रू बॅलन्स सध्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही वापरकर्त्यांना उपलब्ध आहे.\nपोस्टपेड बॅलन्सची तपासणी आणि बिल भरणा सेवेबद्दल बोलताना ट्रू बॅलन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चार्ली ली म्हणाले - \"विद्यमान प्रीपेड सुविधेसह कुठल्याही मोबाइल पोस्टपेड सेवेची बॅलन्स तपासणी आणि बिल भरणा वैशिष्ट्य सादर करून आम्ही सर्व वापरकर्त्यांना एक खिडकी सुविधा देण्याचे ध्येय ठेवले आहे. एखाद्याचे थकबाकी तपासणे आणि बिल देयक भरणे या सोयीशिवाय, ग्राहकांना कॅशबॅक सुविधा सुद्धा मिळेल ज्यामुळे पोस्टपेड ग्राहकांना आकर्षक लाभ मिळतील.\"\nपोस्टपेड बॅलन्स तपासणी आणि रिचार्ज सुविधा यामुळे विविध प्रीपेड/पोस्टपेड देयके एकाच ठिकाणी भरण्याची ग्राहकांची गरज भागवते. याहून अधिक व्यापक सेवा पुरविण्यासाठी एक आधार बनला असून पुढच्या महसुलात वाढ करण्याच्या वाढीचा मार्ग तयार आहे.\nबॅलन्स हीरो द्वारे 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ट्रू बॅलन्स अॅपचे 50 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड्स झाले आहेत. आपल्या ग्राहक-केंद्र���त यूआय आणि आकर्षक सदस्यत्व पर्यायांमुळे थोड्या कालावधीत ग्राहक संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अॅप ने डेटा वापर तपासणी अधिक सोपी केली असून आता ग्राहकांना डायल पॅडवर यूएसएसडी कोड डायल करण्याची गरज नाही.\nकमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला\nकमिन्सइंडियानेनैसकॉमग्लोबलकैपिसिटीसेंटर पुरस्कार2019 जिंकला कमिन्सचातंत्रज्ञानभारतजागतिकविश्लेषणकेंद्रविभागप्रतिष्ठितनॅसकॉमग्लोबलकॅपेबिलीटीसेंटरपुरस्कार2019जिकलाआहे. जुलै2014मध्येस्थापितग्लोबलअॅनालिटिक्ससेंटर (जीएसी) जागतिकस्तरावरविविधकमिन्सव्यवसायांसाठीव्यवसायप्रक्रियासेवांनासमर्थनदेण्यासाठीएकज्ञानप्रक्रियाकेंद्रआहे. जीएसीजागतिकस्तरावरभागीदारआणिकमीकार्यकारीखर्च, सुधारितप्रतिसादवेळ\n‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न\n‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न\nप्रतिनिधी- सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे उभारण्यात देशात अग्रेसर असलेल्या हावरे ग्रुपने पुन्हा एकदा कल्याण येथील ‘हावरे पिनॅकल’ गृह प्रकल्प, दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करत ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. हावरे समुहाने गेल्या २३ वर्षांत १५० हुन अधिक प्रकल्प पूर्ण करून सुमारे ४५ हजार कुटुंबीयांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या आहेत.\nसर्वसामान्यांच्या घराची स्वप्न हावरे ग्रुप नेहमीच पूर्ण करत आला आहे. रविवारी कल्याण येथे हावरे पिनॅकल या प्रकल्पाचा स्वप्नपूर्ती सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे महसुल पुनर्वसन आणि सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते ग्राहकांना घराच्या किल्ल्या दिल्याने आपला आनंद द्विगुणीत झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी नोंदवल्या.\nयावेळी उपस्थित मान्यवरांचा हावरे प्राॅपर्टीचे सीएमडी डाॅक्टर सुरेश हावरे यांनी सत्कार केला. तसेच सर्वसामान्यांसाठी आपण गेली अनेक वर्ष घरं उभारत आहोत. त्यात आज सर्वसामान्यांचा आणि\nतळागाळातील लोकांचा आत्मा समजणारा नेता …\n**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*\n**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*\n*नव्या पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर*\n*जुनी पेन्शन हक्क संघटना गांधीगिरीने करणार आंदोलन*\n*मुंबई*– मृत्यूपश्चात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून भाजपा सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.\nनव्या पेन्शन योजनेला शासकीय कर्मचाऱ्यांचा विरोध असून सरकारचा निषेध कऱण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेने गांधी जयंती (२ ऑक्टोबर, २०१८) दिनी मुंबईतील आझाद मैदानात सकाळी १० वाजता आत्मक्लेश आंदोलन कऱण्याचा निर्णय घेतला आहे. जुनी पेन्शन योजनेची मागणी करत रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दिंडीचा धसका घेतल्यानेच सरकारने हा निर्णय जाहीर केल्याची प्रतिक्रिया जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी व्यक्त केली आहे.\nमुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी, १ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत जुनी पेन्शन हक्क संघटनेने आत्मक्लेश आंदोलनाची घोषणा केली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले की, नव्…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-08-20T23:43:52Z", "digest": "sha1:TFPH6HFEMMBDONP66UCF7CNHDH7Q5HKX", "length": 7449, "nlines": 194, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "विदर्भातील पर्यटन स्थळे :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प - अभयारण्य\nनागझिरा अभयारण्य - अभयारण्य\nनवेगाव राष्ट्रीय उद्यान - अभयारण्य\nमेळघाट अभयारण्य - अभयारण्य\nचिखलदरा - थंड हवेचे ठिकाण\nरामटेक - रामाचे पूरातन मंदिर\nमार्कंडा- कला व तीर्थस्थळ\nशेगाव - गजानन महाराजांचे देउळ\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/aadarshscam/", "date_download": "2019-08-20T22:34:43Z", "digest": "sha1:N2AZPWUW5I5DFUEMITEB3G4KSIOAN4FY", "length": 12364, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आदर्श घोटाळा: अशोक चव्हाणांना दिलासा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /आदर्श घोटाळा: अशोक चव्हाणांना दिलासा\nआदर्श घोटाळा: अशोक चव्हाणांना दिलासा\nआदर्श घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n0 362 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई – आदर्श घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श घोटाळाप्रकरणी राज्यपालांनी दिलेली अशोक चव्हाण यांच्या चौकशीची परवानगी मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यास आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) परवानगी दिली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं शुक्रवारी ही परवानगी रद्द केली.\nआदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, गुरुवारी (21 डिसेंबर )सीबीआयच्या विशेष न्यायालयाने टू जी घोटाळाप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर शुक्रवारी आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा मिळाला आहे.\nसॅमसंगने लाँच 2 नवे गॅलक्सी A8 आणि गॅलक्सी A8+\nठाकरे चरित्रपटाचा टीझर हिट\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture", "date_download": "2019-08-20T22:55:42Z", "digest": "sha1:XF3SX36PGPJ2BWB2X7BDJ2RXHZQUMRMK", "length": 7183, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "फलोत्पादन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nफुले, फळे व भाजीपाला निर्यात संधी\nकशी कराल फळबाग लागवडीची पूर्वतयारी\nडाळिंब फळ तडकणे : कारणे आणि उपाययोजना\nमहाराष्ट्रात कमी पाण्यात कोरडवाहु क्षेत्रात वरदान ठरलेल्या डाळिंब पिकामध्ये बऱ्य…\nफळांना आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रगत देशांच्या तुलनेत भारतात आजही आहारात फ…\nहवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर नियंत्रित शेती अर्थात संरक्षित शेती खूप महत्वाची…\nउन्हाळ्यात फळबागा कशा जगवाल \nराज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. सकाळ…\nबटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बटाटा लागवडीपासून आधुनिक लागवडीची पद्धती, बियाणे…\nलिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र\nभारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लाग…\nकांदा पिकासाठी खत व्यवस्थापन\nकांदा पिकाची मुळे उथळ असल���याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आह…\nसंत्रा बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन\nलिंबूवर्गीय फळझाडांना बहार येण्याकरीत्या झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र…\nसीताफळ लागवड व छाटणी तंत्र\nसिताफळ हा पानझडी वृक्ष मूळचा उष्णकटीबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील असून शतकाच्य…\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/congress-pune-loksabha-2019-22/", "date_download": "2019-08-21T00:02:56Z", "digest": "sha1:QAXZNMPXQGUWQHDFZ2C4PFORP7DJFACI", "length": 13517, "nlines": 91, "source_domain": "mymarathi.net", "title": "पालकमंत्रीपद मिळूनही पुण्याच्या विकासाची संधी बापटांनी वाया घालवली- मोहन जोशी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; प��ण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पालकमंत्रीपद मिळूनही पुण्याच्या विकासाची संधी बापटांनी वाया घालवली- मोहन जोशी\nपालकमंत्रीपद मिळूनही पुण्याच्या विकासाची संधी बापटांनी वाया घालवली- मोहन जोशी\nपुणे-पुण्यात चार दशके राजकीय क्षेत्रात काम करताना गिरीश बापट यांना पूर्ण पाच वर्ष पालकमंत्री\nपदाची संधी मिळाली होती या आधारावर ते पुण्याचा भरीव विकास करतील अशी अपेक्षा होती.\nपण ही अपेक्षा पूर्ण फोल ठरली असून बापटांनी पालकमंत्री पदाची ही संधी वाया घालवली आहे\nअशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली.\nआज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील भव्य प्रचार फेरीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले\nकी, बापट साहेबांनी पुण्याचे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. काल बापट साहेब मार्केट यार्ड\nपरिसरात गेले होते तेथील समस्यांकडे आपण लक्ष देऊ असे आश्वासन त्यांनी तेथे दिले, पण\nगेल्या पाच वर्षात त्यांना तेथील एकही समस्या का सोडवता आली नाही हा मुख्य प्रश्न आहे.\nपुणे शहराच्या सर्वच भागात भाजप आणि बापट यांच्या विषयी हाच प्रश्न आहे. मेट्रो मार्गी\nलावली म्हणून प्रत्येक सभेत ते पाठ थोपटून घेत असले तरी पुण्याच्या मेट्रोला भाजप सरकारने\nतीन वर्षे उशीर लावला त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च किमान अडीच ते तीन हजार कोटींनी वाढला.\nभाजपच्या या बेफिकिरीचा बोजा पुणेकरांनाच सोसावा लागणार आहे. पूर्ण एकहाती सत्ता\nअसतानाही भाजप पुण्यात काहीच करू न शकल्याने या पक्षाविषयी लोकांमध्ये कमालीचे नैराश्य\nआहे त्याची प्रचिती या निवडणुकीत निश्चित दिसून येईल असेही जोशी म्हणाले.या रॅली मध्ये अ.\nभा. कॉंग्रेस पक्षाच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल या देखील सहभागी झाल्या\nआज वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील प्रचार रॅलीची सुरवात शेकडो कार्यकर्त्यांच्या\nसमवेत शिवाजी पुतळा येथून झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ���यास पुष्पहार\nअर्पण करून या रॅली चा प्रारंभ झाला.\nउमेदवार मोहन जोशी यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या\nनागरिकांची गर्दी होती. ही रॅली चंदन नगर – खराडी – खराडी गाव –आपले घर –\nबायपास चौक – खुळेवाडी – पाण्याची टाकी – सोमनाथ नगर – गणेश नगर – साईनाथ नगर –\nवडगावशेरी – कल्याणी नगर – नगर रोड – साईबाबा मंदिर येथे समाप्त झाली.\nमाजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, सुमन पठारे, भय्यासाहेब जाधव , महेंद्र पठारे,नारायण\nगलांडे, सुनील मलके, महादेव पठारे, संगीता देवकर, राजेंद्र शिरसाठ, राहुल शिरसाठ, उषा गलांडे,\nसंतोष गलांडे, राजेंद्र खांदवे, अरुण वाघमारे, रमेश सकट, विनय माळी, जितेंद्र गुप्ता, अॅड. रोकडे, बाबा\nनायडू, शिवानी माने, विशाल मलके, सुनिता भोसले, विजय साबळे, मुकुंद गलांडे, रवींद्र गलांडे, भीमराव\nगलांडे, यांसह कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nकॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचा एकत्रित प्रचार करण्यासाठी\nकॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी शिक्षण\nमंडळ अध्यक्ष, माजी पीएमटी अध्यक्ष यांचा एकत्रित मेळावा, राष्ट्रवादी कॉंग्रेस जेष्ठ नेते व माजी\nउपमहापौर उल्हास ढोले पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. यामध्ये मोहन जोशी यांना\nमोठ्या बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला गेला. तसेच गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी\n९.०० वाजता लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मांडई येथून हे सर्व माजी पदाधिकारी अलका टॉकीज\nपर्यंत ‘भाजप हाटाओ- देश बजाव’ रॅली काढणार आहेत.\nदेशाच्या चांगल्या भवितव्यासाठी मोदी सरकारच्या निर्णायक पराभवाची गरज – मुणगेकर\n‘’ हेल्मेट दंड भरणाऱ्यानो भाजपला धडा शिकवा ‘’-अंकुश काकडे , शांतीलाल सुरतवाला,डॉ .सतीश देसाई\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्���ातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sakalsaamexitpolls-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-19497", "date_download": "2019-08-20T23:44:30Z", "digest": "sha1:G6QVY2IKBKFXH6QVCBN7O7KHMIH4SU7W", "length": 13368, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात 'हाता'चा शिरकाव; युतीला फटका | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nSakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात 'हाता'चा शिरकाव; युतीला फटका\nSakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात 'हाता'चा शिरकाव; युतीला फटका\nरविवार, 19 मे 2019\nमहाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५ जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' २ जागांवर असल्याचा सकाळ - सामच्या सर्व्हेक्षणातून अंदाज व्यक्त केला जात आहे.\nमहाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५ जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' २ जागांवर असल्याचा सकाळ - सामच्या सर्व्हेक्षणातून अंदाज व्यक्त केला जात आहे.\nएक्झिट पोल २०१९ : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५ जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' २ जागांवर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nउत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ८ जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपचा ५ जागांवर विजय होईल तर काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.\nमात्र, आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे.\nमहाराष्ट्र maharashtra भाजप कमळ सकाळ लोकसभा विजय victory राष्ट्रवाद\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4247?page=2", "date_download": "2019-08-20T23:14:35Z", "digest": "sha1:MKU7FUFZC4PY5ZNRN2I2VR6GJQWCOWLK", "length": 18236, "nlines": 301, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी मुक्ता : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी मुक्ता\nकिती किती हिरीरीने समर्थन केलं मी माझ्या लहान सहान दु:खांचं..\nत्यांची बाजू मांडली.. त्यांच्यासाठी भांडले..\nस्वीकार केला तरी आवाज उठवणं सोडलं नाही..\nखुलेपणाने मान्य केलं त्यांचं अस्तित्व\nआणि कुरवाळत राहिले त्यांना..\nपण आता श्वासाश्वासात अलगद वाहत रहावं,\nआयुष्यभर तळहातावर जपावं असं दु:ख समोर आलं असताना,\nहुंदकाही न फुटू देता गाळलेल्या मूक अश्रुंशिवाय,\nत्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे काहीच नाही..\nशरीरावरुन नाहीसे होतात स्पर्शांचे ठसे..\nत्वचा कात टाकेल तसतसे...\nसगळ्या नियमांना अपवाद करुन\nमन जसं धरुन बसलय\nभरु देत नाहीये जुन्या जखमा..\nतसं शरीर नाही करणार..\nते टाकत राहिल कात..\nआणि मग माझ्या नव्या त्वचेला नवा वाटेल\nया काळात कितीदा कात टाकली असेल,\nमोठ्या उत्सुकतेने हात पुढे केला मी,\nतुझा अनोळखी स्पर्श अनुभवायला..\nयावेळी शरीरानेही अपवाद केलाय नियमाला..\nमी चाललेय आपल्याच तंद्रीत..आपल्याच विचारात गुंग होऊन.. जग वाहतय आपल्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे.. मी ही वाहतेय.. माझ्याही नकळत.. अचानक कोणीतरी मागून येऊन खांद्यावर हात ठेवतं.. स्पर्श ओळखीचा असतो.. खूप जुना.. माझ्याशी कधीकाळी एक���ुप झालेला.. एक क्षण थबकल्याशिवाय मागे वळलं पाहिजे हे ही लक्षात येत नाही. आणि मागे वळून पाहताक्षणी झप्पकन चेहर्‍यावर रंग कोसळतात.. नाका डोळ्यात जातात.. संवेदना बधीर होईपर्यंत.. स्थळाकाळाचं भान नाहीसं होईपर्यंत.. ठसका लावुन गुदमरुन टाकतात तुझी आठवण येईपर्यंत..\nतू ही तू.. तू ही तू.. सतरंगी रे...\nतू ही तू.. तू ही तू मनरंगी रे....\nगवसत नाहीयेस तू मला अजूनही..\nRead more about वेदनेचा सोहळा...सतरंगी रे...\nइतरांच्या मनाचा विचारच न करणारी\nतू नसशील आत्ममग्न स्वार्थी...\nआणि तू आताही नाहीयेस,\nत्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..\nतुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,\nजशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..\nपण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..\nविदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,\nसावरायची सवडही न देता..\nकितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,\nशब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,\nतरी त्या वाटेला नको जाऊ ..\nकाहीही हो, पण नको होऊ,\nकसं सहज जमतं तुला\nतुझ्या आयुष्याकडे बघतेय मी,\nहजारदा उसवूनही पुन्हा गुंतलेल्या अस्तित्वाला सावरत..\nअट्टहासाने मी काढलेल्या शब्दांच्या रांगोळ्या,\nफिकीच पडतात तुझ्या स्मितहास्यासमोर..\nतर्कांचं जाळं पसरुन बसते मी,\nपण मुठीतून निसटावा सुगंध तसा,\nदरवळत राहतोस तू, जाळ्यात बिलकुल न अडकता..\nझाडाचं पानही गळताना पाहून\nतुटत जातं माझ्यातलं सगळं..\nआणि नातं पेलून नेतोस त्याच स्थितप्रज्ञतेनं,\nसोसतोस तू सगळी वादळं..\nमला जितकं सहज मरताही येत नाही,\nतितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..\nबघता बघता ३ वर्षे झाली पण.. ७ डिसेंबर २०१०.. पहिली ब्लॉग पोस्ट.. आणि तेव्हापासून जवळपास ३०,००० pageviews, ३३०+ comments, ५९ followers आणि ७७ पोस्टस् चा हा प्रवास.. Feeling overwhelmed, blessed and loved.. No other words..\nलिखाण चांगलं की वाईट, त्याचं साहित्यिक मूल्य या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या प्रवासात कोणती गोष्ट भिडली असेल, लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे अनेकानेक वाचकांचे मिळालेले उत्कट प्रतिसाद. \"उत्कट\" हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे ज्या तीव्रतेतून एखादी गोष्ट लिहिली जाते तिला त्याच तोडीचा प्रतिसाद मिळणं कसं असतं हे पुरेपूर अनुभवलं मी या काळात.\nवळणावळणावर चकवा देत चाललेल्या वाटेला,\nआणि मला जाणिव, ते भासच असल्याची..\nपण अपेक्षा नाही त्याचीही..\nन पुरवले गेलेले हट्ट..\nपण दु:ख नाही त्याचेही...\nआणि एकात स्वप्न घेऊन\nडोळे भरुन येत नाहीत..\nआणि विनाकारण वहायला लागले तर,\nथांबायचं नाव घेत नाहीत..\nजी काही खंत आहे, ती याचीच...\nआता खरं नातं संपेल..\nआता खरी सांगता होईल..\nगर्दीत दिसेनासेही झाले चेहरे..\nतरी धुमसत राहिलोच आपण,\n(हे म्हणणं जास्त योग्य आहे ना\nक्षणांच्या, स्वप्नांच्या, भावनांच्या आहुत्या स्विकारत,\nप्रगल्भ होत गेलेला हा प्रवास,\nयेऊन ठेपलाय अश्या टप्प्यावर..\nदुसर्‍याच्या शोधाचा हट्ट सोडून,\nस्वतःला शोधू पहाणार्‍या रस्त्यावर..\nतू उतरशील याची शक्यता कमीच..\nमी ही जवळपास नाहीशीच झालेली,\nखाली मूळ कविता पण देतेय...\nअवास्तववादी आणि gender biased कविता वाचून वैतागलेल्या सर्वांना सप्रेम...\nतो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”\nती म्हणाली, \"पोळ्या लाटतेय, तू पटपट भाजून घे\"\nतो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर\nती म्हणाली \"मला चालेल बाहेरुन आणणार असशील तर\"\n“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”\n\"मुलांना शाळेतून कोण आणेल, त्यानुसार ठरवू वेळ\"\nसरगम अडली, त्या वळणावर..\nवीणा रुसली, त्या वळणावर..\nओढ कशाची, ओढुन नेते\nस्वप्ने फुलली, त्या वळणावर..\nनक्षी सजली, त्या वळणावर..\nतू ही गर्दीमधला झाला,\nमैत्री हरली, त्या वळणावर..\nतू जाताना वळला नाही,\nवळणे चुकली, त्या वळणावर..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/filmy-mania/lalabatti/", "date_download": "2019-08-21T00:00:18Z", "digest": "sha1:EC3AXKFCNGNBDYABZ5N34NL7IOHENFIY", "length": 10084, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Filmy Mania ‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात\n‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात\nपोलिसांची लाचखोरी, अधिकाराचा उन्माद, गुन्हेगारांशी असणारे साटेलोटे याच्या बातम्या आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात. त्यामुळे पोलिस आणि जनता यांच्यामधील विश्वासाची जागा संशयाने आणि टीकेने घेतली आहे, पण पोलिसांचे शौर्य, वीरता आणि त्यांच्यातील माणुसकी ह्याचा उल्लेख मात्र कमी प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सतत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीमम’ध्ये (क्यूआरटी) घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित असलेला ‘लालबत्ती’ हा मराठी चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साई सिनेमा’ या चित्रपट निर्मिती संस्थेची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे.\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भविष्यात दहशतवादी हल्ले रोखायचे, त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे, तर तसे प्रशिक्षित कमांडो दल असणे आवश्यक होते व याच गरजेतून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पोलिसांच्या सबलीकरणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ची (क्यूआरटी) स्थापना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केली. दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये चिघळलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या ‘क्यूआरटी’ च्या कमांडोची ट्रेनिंग अतिशय कठीण असते. याच खडतर ट्रेनिंगचा थरार दाखवत आणि दहशतवादाशी मुकाबला करत, ज्येष्ठ पोलिस अधिकारी एस.बी.पवार आणि त्यांच्या हाताखाली क्विक रिस्पॉन्स टीममध्ये असणारा कमांडो गणेश, यांच्या नातेसंबधाभोवती ‘लालबत्ती’ चित्रपटाची कथा फिरते.\n‘लालबत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला अविनाश-विश्वजीत यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाचे कलादि��्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\n‘लालबत्ती’ २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.\nकेशायुर्वेद १०८ संकल्पपूर्ती व सत्कार सोहळा ….\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nमराठी आरमाराची इंग्रजांवरील विजयाची गाथा रंगमंचावर \nललित प्रभाकरला आवडला पुणे मुक्काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T22:57:50Z", "digest": "sha1:NY2ZQRZQUW2KETDL5VSKF7MEJLQHMBDV", "length": 22858, "nlines": 170, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "आद्यपिपा - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nम्हणजेच रतनजींच्या बाबतीत सुखाबरोबर दु:खही आले. ह्या कथेवरून आपल्याला कळते की श्रद्धावानांना सद्-गुरुंच्या चरणी कशाची मागणी करावी आणि कशी करावी हे ठरवावं लागतं. “माझी तर इच्छा अशी आहे, पण तुझी इच्छा असेल तेच दे” हा भाव असावा लागतो कारण माझ्यासाठी काय उचित आहे हे सद्-गुरुंशिवाय कधीच कोणीही सांगू शकत नाही. आद्यपिपा दादाही हेच सांगतात,\nप्रारब्ध आणील पुढे काय काळ\nआम्ही जरी नेणू करी प्रतिपाळ\nआम्ही श्रीअनिरुद्ध महिमामध्ये हेच मागणे मागतो.\nजे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित|\nहे मात्र मी नक्की जाणीत| नाही तक्रार राघवा|\nत्याचप्रमाणे बापू आपल्या दिग्दर्शक गुरुंच्या गुणसंकीर्तनामध्ये (श्रीसाईमहिमामध्ये) म्हणतात,\nमजला आवडो अथवा नावडो| तू जे इच्छिसी तेचि घडो|\nहेचि मागता न अवघडो| जीभ माझी|\n…आणि म्हणून हेमाडपंत आपल्या साईनाथांबरोबरच्या पहिल्या धूळभेटीनंतर आप���्याला सांगतात,\nसाईदर्शनलाभ घडला| माझिया मनींचा विकल्प झडला|\nवरी साईसमागम घडला| परम प्रकटला आनंद|\nसाईदर्शनीं हीच नवाई|दर्शनें वृत्तीसी पालट होई|\nपूर्वकर्माची मावळे सई| वीट विषयीं हळूहळू|\n– (श्रीसाईसच्चरित अ.२, ओ.१४४, १४५)\nम्हणजेच फक्त साईनाथांच्या, सद्-गुरुंच्या दर्शनाने काय झालं :\n१) माझिया मनाचा विकल्प झडला – मनातील संकल्प विकल्प नष्ट होतात\n२) परम प्रकटला आनंद – जीवनातील सर्वोच्च (परम) आनंद अनुभवता येतो.\n३) पूर्वकर्माची मावळे सई – गतकर्माचा “अनिष्ट प्रभाव” लय पावू लागतो\n४) वीट विषयीं हळूहळू – षड्-रिपूंपासून भक्त / श्रद्धावान लांब जातात म्हणजेच त्यात ते\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांवि��यी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ द��� साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\n॥ हरि ॐ ॥ आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या या फोरममध्ये आपला\nआद्यपिपांचे सद्‌गुरु साईनाथ ( Adyapipa’s Sadguru Sainath )\nबापू (अनिरुद्धसिंह), सूचितदादा व मी, काकांच्या समाधीस्थानमला नमस्कार करताना आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी\nll अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ll ll ॐ नमश्चण्डिकायै ll Sadguru Mahima अन्य सभी देवी-देवता तो भ्रमित करने वाले हैं; केवल गुरु ही ईश्‍वर हैं l एक बार अगर तुम उन पर अपना विश्‍वास स्थिर कर लोगे तो वे पूर्व निर्धारित विपदाओं का भी सामना करने में सहायता करेंगे l – अध्याय १० ओवी ४ सद्‍गुरु की महती बयान करनेवाली अनेक ओवीयाँ श्रीसाईसच्चरित में आती रहती है लेकिन मेरे मन में मात्र\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-book-zipari/", "date_download": "2019-08-20T22:47:52Z", "digest": "sha1:V3TV7MU3WHXDC7WYOY4BOPXHXFDLIAXV", "length": 14888, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "सहजसुंदर आविष्कार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n>> नमिता श्रीकांत दामले\n‘झिपरी’ या कादंबरीचे लेखक परिवर्तनवादी विचारसरणीचे असून विलास राजे यांची निबंध, कथा, लेख, काव्य अशी सक्रिय संपदा आहे. एका उत्तम वक्त्याची ‘झिपरी’ ही सहजसुंदर अभिव्यक्ती आहे.\nसखू ही या कथानकाची नायिका आहे. झिपरी हे तिचे लाडके नाव. सखूचे नशीब आणि सखूचा स्वभाव या दोन बिंदूंमध्ये या कथानकातील नाटय़ सामावलेले आहे. झिपरीचे भवताल आणि झिपरीचे शिक्षण यांचा विचार केला तर झिपरीच्या विचारांची झेप आपल्याला थक्क करून सोडते.\nकादंबरीच्या सुरुवातीला कुंभारवाडय़ाचे आणि गावातील वातावरणाचे वर्णन हुबेहूब दृश्य डोळय़ांसमोर उभे करते. महादू-पारूच्या संसारवेलीवर सात-आठ वर्षांनी सखूचे फूल आले, पण ती लहान असतानाच पारू हे जग सोडून गेली. सातवीच्या परीक्षेनंतर झिपरीची शाळा संपली आणि मग झिपरी महादूबरोबर गुरे राखणीसाठी जाऊ लागली. या निसर्गाने, नदीने, डोंगरदऱयांनी आणि गुराढोरांनी झिपरीला जीवनातले महत्त्वाचे धडे आणि भरभरून आनंद दिला.\nझिपरीच्या जीवनात घडणाऱया घटना अत्यंत वेगवान आहेत. झिपरी-गजाची ताटातूट झाल्यानंतरही धीराने घेणाऱया झिपरीच्या वाटय़ाला पुढेही दुःखाचे ताट वाढून ठेवलेले असते. परिस्थिती कशीही असली तरी खंबीरपणे उभी राहणारी झिपरी वाचकांच्या मनात घर करते आणि तिच्यापुढे तिच्या मैत्रिणी, गजा ही सारी पात्रे अत्यंत फिकी ठरतात. सुष्ट-दुष्ट स्वभावाची माणसे झिपरीच्या आयुष्यात येतात. परिस्थितीच्या भोवऱयात सापडले तरी गरगर फिरत न राहता इतरांना आधार देणारी झिपरी आणि तिची कथा बाळबोध आणि निरागस आहे. उच्च साहित्यिक मूल्य, अलंकारिक भाषासौंदर्य, मनोव्यापारांची गुंतागुंत असे काहीच नसले तरी झिपरीचा साधेपणा मात्र मनाला भावून जातो.\nलेखक – विलास राजे,\nप्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे-33.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्या��ाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C", "date_download": "2019-08-20T22:42:01Z", "digest": "sha1:MADI2VHLVTU6JZ5FQ644DKWPPQ5LIVVM", "length": 7982, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोहिमा - विकिपीडिया", "raw_content": "\n(कोहिमा रिज या पानावरून पुनर्निर्देशित)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४,७३८ फूट (१,४४४ मी)\nकोहिमा ही भारत देशाच्या नागालँड राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालँडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nराष्ट्रीय महामार्ग ३९, राष्ट्रीय महामार्ग ६१ व राष्ट्रीय महामार्ग १५० हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालँड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे.\nकोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसर्‍या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले.\nभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे\nआंध्र प्रदेश: हैदराबाद हरियाणा: चंदिगढ महाराष्ट्र: मुंबई राजस्थान: जयपूर अंदमान आणि निकोबार: पोर्ट ब्लेर\nअरुणाचल प्रदेश: इटानगर हिमाचल प्रदेश: शिमला मणिपूर: इम्फाल सिक्किम: गंगटोक चंदिगढ: चंदिगढ\nआसाम: दिसपूर जम्मू आणि काश्मीर: श्रीनगर मेघालय: शिलॉँग तामिळनाडू: चेन्नई दादरा आणि नगर-हवेली: सिल्वासा\nबिहार: पटना झारखंड: रांची मिझोरम: ऐझॉल त्रिपुरा: आगरताळा दिल्ली: दिल्ली\nछत्तीसगड: रायपूर कर्नाटक: बंगळूर नागालँड: कोहिमा उत्तर प्रदेश: लखनौ दमण आणि दीव: दमण\nगोवा: पणजी केरळ: तिरुअनंतपुरम ओरिसा: भुवनेश्वर उत्तराखंड: डेहराडून लक्षद्वीप: कवरत्ती\nगुजरात: गांधीनगर मध्य प्रदेश: भोपाळ पंजाब: चंदिगढ पश्चिम बंगाल: कोलकाता पुडुचेरी: पुडुचेरी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१८ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T23:32:00Z", "digest": "sha1:J56FQF7IFHYU2KHKRJ5FCYVGCB4J7Z7P", "length": 3476, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:सोळा संस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार\nगर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी\nहिंदू धर्मविषयक मार्गक्रमण साचे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जुलै २०१७ रोजी १९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Print-News.aspx", "date_download": "2019-08-20T22:25:53Z", "digest": "sha1:D2ATOYAWD4B6SKGQB2ZEAMKBJFWLETAM", "length": 5370, "nlines": 63, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Print News | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\nअ‍ॅपच्या माध्यमातून योजनांची माहिती द्या\nएकत्रीकरणातून अल्पसंख्याक महिलांचे सक्षमीकरण\nहक्काच्या श्वासासाठी झाड लावणे गरजेचे : घोटेकर\nशेतकऱ्यांसाठी आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना\nवटवृक्ष म्हणजे शाश्वत मिळणारा प्राणवायू : अंजली घोटेकर\nमुनगंटीवारांसारखा भाऊ असताना बहिणी यशस्वीच होणार : विजया रहाटकर यांचा विश्वास\nई - लर्निंगमुळे उंचावला ग्रामीण शिक्षणाचा दर्जा\nउत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान\nबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची भेट\nगुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी जनजागृती चित्ररथ\nअटलबिहारी वाजपेयी हे सच्चे राष्ट्रभक्त\nस्वच्छ भारत सर्वेक्षणात मूल तिसऱ्या क्रमांकावर\n१९ कोटींतून सुधारणार जिल्ह्यातील दलितवस्त्या\nराज्यात नववा आलेला वेदांत सन्मानित\nजिल्ह्याला १९ कोटींचा निधी मंजूर\nजिल्ह्यात जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nकोल्हापूर - सांगलीच्या पूरग्रस्तांना दिलासा\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/flood/", "date_download": "2019-08-21T00:31:29Z", "digest": "sha1:SJ2HVOCXDBQTDU77CQWUJ7LBOFVY7HTM", "length": 30574, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest flood News in Marathi | flood Live Updates in Marathi | पूर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वा��णूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व���हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाक��स्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nपूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.. ... Read More\nपूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या शिरवळ, परभणी, मुंबई, नागपूर, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत लसीकरण व उपचार शिबिरे आयोजित ... Read More\nमदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोकांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे सरकारने किमान सहा महिन्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी यावेळी केली. ... Read More\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआठ दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात १४ ते १६ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. ... Read More\nहजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला. ... Read More\nसरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसौरभ मित्र मंडळाने पूरग्रस्तांसाठी बजावले कर्तव्य ... Read More\nठाणे मनपा क्षेत्रातील काही अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आदेश दिले. ... Read More\nपूरग्रस्त उद्योजकांनाही मिळावा मदतीचा हात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनादेखील शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. ... Read More\nपूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली. ... Read More\nजिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच स��जणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-inter-cropping-systems-rabbi-season-agrowon-maharashtra-2188?tid=202", "date_download": "2019-08-20T23:36:55Z", "digest": "sha1:CCFSOXXEHOWR442GICS2ZAEDZWJZOEX4", "length": 23942, "nlines": 210, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, Inter cropping systems in Rabbi season , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्न\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्न\nआंतरपीक पद्धती���ून वाढवा उत्पन्न\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्न\nडॉ. आनंद गोरे, डॉ. गणेश गायकवाड\nशुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017\nआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. मशागतीचा खर्च कमी होतो. जमिनीची धूप कमी होते. जिरायती लागवड क्षेत्रात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून प्रतिएकरी अधिक उत्पादन, आणि आर्थिक फायदा मिळविणे शक्‍य आहे.\nजिरायती शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनविण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. रब्बी हंगामासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जमीन व पावसाचे प्रमाण यानुसार विविध आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे.\nआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. मशागतीचा खर्च कमी होतो. जमिनीची धूप कमी होते. जिरायती लागवड क्षेत्रात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून प्रतिएकरी अधिक उत्पादन, आणि आर्थिक फायदा मिळविणे शक्‍य आहे.\nजिरायती शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनविण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. रब्बी हंगामासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जमीन व पावसाचे प्रमाण यानुसार विविध आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे.\nआंतरपीक पद्धतीत कडधान्य पिके निवडावीत. उदा. हरभरा हे आंतरपीक म्हणून निवडल्यास या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जीवाणू वातावरणातील नत्र जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करुन देतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.\nकडधान्य वर्गातील पिकांमुळे जमिनीची जैविक, भौतिक व रासायनिक सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होते.\nआंतरपीक पद्धतीमुळे बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या विपरीत परिणामांची तीव्रता कमी करून विविध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात स्थिरता मिळते. तसेच लागवड केलेल्या पिकांपैकी एका तरी पिकास चांगला दर मिळून आर्थिक फायदा होतो.\nजमिनीचा प्रकार आणि वार्षिक पाऊसमान लक्षात घेऊन आंतरपीक पद्धतीची निवड करावी.\nमध्यम व खात्रीच्या पावसाच्या भागात व भारी जमीनीत व जेथे जलधारणा शक्ती आहे अशा ठिकाणी रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके घ्यावीत.\nमध्यम जमिनीत सूर्यफूल, करडई या पिकांची लागवड करावी.\nमध्यम खोल व ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीत रब्बी ज्वारी, करडई, हरभरा तसेच रब्बी ज्वारी+करडई (६ः३), करडई+हरभरा (६ः३) या आंतरपीक पद्धतीने लागवड करावी.\nलागवडीसाठी शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. प्रतिहे���्‍टरी बियाणांचे योग्य प्रमाण ठेवावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.\nदोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्‍टरी रोपांची योग्य संख्या ठेवावी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. वेळेवर आंतरमशागत करावी. हलकी कोळपणी करुन भेगा बुजवाव्यात. जेणे करून ओलावा टिकवून ठेवता येईल.\nहरभरा+करडई आंतरपीक पद्धती :\nहरभरा+करडई पीक निव्वळ किंवा आंतरपीक पद्धतीत घेता येते. पावसावर अवलंबून असणाऱ्या भागात हरभरा+करडई (४ः२, ३ः१ किंवा २ः१) या प्रमाणात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.\nहरभरा+करडई ही एक चांगली आंतरपीक पद्धती आहे. एक तेलबिया पीक व एक कडधान्य वर्गातील पीक यात समाविष्ट आहे.\nयामध्ये हरभरा+करडई ६ः३ याप्रमाणेही लागवड करता येते. यामध्ये हरभरा पिकाची उत्पादन क्षमता तसेच चांगला दर यामुळे शाश्‍वत उत्पादन आणि चांगला आर्थिक फायदा होतो.\nकरडई+हरभरा : (६ः३, ३ः३, २ः४)\nकरडईचे क्षेत्र अधिक असलेल्या ठिकाणी करडई+हरभरा ही आंतरपीक पद्धती ६ः३ किंवा ३ः३ किंवा २ः४ ओळींच्या प्रमाणात घेता येते. ही पद्धत मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य आहे.\nजवस आणि हरभरा किंवा\nकरडई आंतरपीक पद्धती :\nयामध्ये जवस+हरभरा (४ः२), जवस+करडई (४ः२) किंवा (३ः१), जवस+मोहरी (५ः१) या प्रमाणात घेता येते. यामध्ये मध्यम किंवा मध्यम ते भारी या आंतरपीक पद्धतीची निवड करावी.\nरब्बी ज्वारी+करडई : (६ः३)\nया आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी+करडई (६ः३) या प्रमाणे आंतरपिकांची पेरणी करावी. रब्बी ज्वारीचे मुख्य उत्पादन (धान्य) व कडबा उत्पादन यामुळे तसेच याची उत्पादनक्षमता, गरज व दरामुळे ओळींची संख्या अधिक आहे.\nयामध्ये करडई पिकाचा फायदा असा होतो की, थंडी जास्त पडल्यास ज्वारीचे उत्पादन कमी झाल्यास थंडीमध्ये करडईची वाढ चांगली होऊन चांगले उत्पादन मिळते. ज्वारीच्या कमी उत्पादनामुळे होणारे नुकसान भरून निघते.\n(६ः३) किंवा (३ः६), (२ः४)\nयामध्ये रब्बी ज्वारीची उत्पादनक्षमता व जेथे जनावरे आहेत तेथे कडब्याची गरज म्हणून रब्बी ज्वारीच्या ओळी जास्त ठेवल्या आहेत. परंतु, जेथे कडब्याची गरज नाही आणि हरभऱ्यास चांगला बाजारभाव आणि चांगले उत्पादन देणाऱ्या जाती असल्यामुळे हरभरा+रब्बी ज्वारी ६ः३ किंवा ४ः२ याप्रमाणे लागवड करता येऊ शकते.\nहरभरा पीक थंडीमध्ये चांगले उत्पादन देते. अशा वेळी थंडीमध्ये ज्वारीवर विपरीत परिणाम झाला तर हरभरा ��िकाच्या उत्पादनातून ते नुकसान भरून निघू शकते.\nबागायती आंतरपीक पद्धती :\nमध्यम ते भारी जमिनीमध्ये गहू+हरभरा ६ः३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतली जाते.\n२) गहू+मोहरी (६ः३) :\nमध्यम ते भारी जमिनीमध्ये गहू+मोहरी आंतरपीक पद्धतीमध्ये ६ः३ याप्रमाणे लागवड करावी.\nआंतरपीक पद्धतीमध्ये हेक्‍टरी बियाणे प्रमाण\nपीक पद्धती पिके व पेरणीसाठी लागणारे बियाणे (किलो/हेक्टरी) पिके व पेरणीसाठी लागणारे बियाणे (किलो/हेक्टरी)\nरब्बी ज्वारी+हरभरा आंतरपीक रब्बी ज्वारी हरभरा\n६ः३ प्रमाणे ६.७ ते ७ किलो १० किलो\n४ः२ प्रमाणे ६.७ ते ७ किलो १० किलो\n२ः१ प्रमाणे ६.७ ते ७ किलो १० किलो\nहरभरा+रब्बी ज्वारी आंतरपीक हरभरा रब्बी ज्वारी\n६ः३ प्रमाणे २० ते २१ किलो ३.३ ते ३.५ किलो\n४ः२ प्रमाणे २० ते २१ किलो ३.३ ते ३.५ किलो\n२ः१ प्रमाणे २० ते २१ किलो ३.३ ते ३.५ किलो\nकरडई+हरभरा आंतरपीक करडई हरभरा\n६ः३ प्रमाणे १० किलो १० किलो\n३ः३ प्रमाणे ७.५ किलो १५ किलो\nहरभरा+करडई आंतरपीक हरभरा करडई\n६ः३ प्रमाणे २० ते २१ किलो ५ किलो\n४ः२ प्रमाणे २० ते २१ किलो ५ किलो\n३ः१ प्रमाणे २३ किलो ४ किलो\n२ः१ प्रमाणे २० ते २१ किलो ५ किलो\nजवस+करडई ४ः२ आंतरपीक जवस २० किलो करडई ५ किलो\nजवस+करडई ३ः१ आंतरपीक जवस २२.५ ते २३ किलो करडई ३.७५ ते\nसंपर्क : डॉ. आनंद गोरे, - ७५८८०८२८७४\n(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nरब्बी हंगाम कडधान्य ज्वारी कोरडवाहू\nरब्बी आंतरपीक पद्धती .. हरभरा आणि करडई आंतरपीक पद्धती\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nयोग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद : मध्यम ते...\nतयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...\nतंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...\nतुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...\nतुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...\nकर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nअनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....\nतंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nशिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...\nकामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...\nतूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...\nलोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....\nनियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/category/recipes-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T22:58:12Z", "digest": "sha1:VM3EJH76BRPOUYCDBCEH7GZFA7LEOEV2", "length": 11205, "nlines": 88, "source_domain": "dipsdiner.com", "title": "पालेभाजी | DipsDiner", "raw_content": "\nशेपूची भाजी आवडणारी माणसं मी तरी बघितली नाहीत. शेपू��्या भाजीचे औषधी गुण जाणून घेतल्यावर मी सुद्धा ही भाजी खाण्याची सुरवात केली. ही पालेभाजी त्याच्या उर्ग दर्पामुळे कुप्रसिद्ध आहे. आताच्या काळात स्त्रियांमध्ये PCOD / PCOS, thyroid अशा रोगांचे जे वाढते प्रमाण आहे त्यावर रामबाण उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा ही भाजी खाणे. मी ह्या ब्लॉगवर या आधीही…\nमेथीचे ठेपले मेथी खूप लोकांच्या घरात फक्त ठेपले बनवण्यासाठीच आणली जाते. प्रत्येक घरात आपापली अशी ठेपले बनवण्याची कृती ठरलेली असते. मी सुद्धा सकाळच्या घाईच्या वेळी हे मेथीचे ठेपले झटपट कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे. ही गुजराती समाजात बनवतात तशी पारंपारिक पाककृती नाही. हे माझे पौष्टिक नाश्ता बनवण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. मी पूर्णपणे गव्हाचे पीठ…\nलाल माठाची भाजी कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात. ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ..ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. लाल…\nअळुवडी श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी…\nपालक पराठा | पालकाची पोळी हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे. खूप जणांना पालेभाज्या म्हटल्या की जेवणाची वासनाच राहात नाही. माझ्या घरीही हीच अवस्था आहे. पालेभाजी, पिठले आणि भाकरी असा बेत असला की आमच्याकडे पिठलं-भाकरी कशीतरी संपते आणि पालेभाजी फक्त मला संपवावी लागते. बरेचवेळा मी पालेभाज्या पोळ्यांच्या पीठात मिसळून वेगवेगळे पराठे बनवते….\nChawli Bhaji | हिरव्या माठाची भाजी\nचवळीची पालेभाजी खूप पौष्टिक आणि चविष्ट अशी चवळीची भाजी बनवायला खूप सोपी आहे. हो..हो..मला माहीत आहे की, पालेभाजी म्हटले की सगळ्यांचे तोंड वाकडे होते, पण चवळीच्या भाजीला मी खाली दिलेल्या प्रकारे बनवून बघा. तुमच्या घरचे सगळे आवडीने खातील. चवळीच्या भाजीला काही लोकं ‘तांदूळज्याची भाजी’ किंवा ‘हिरव्या ���ाठाची भाजी’ असेही म्हणतात. ह्याची देठ लालसर असतात. या…\nबटाटा घालून केलेली पालकाची ग्रेव्ही ही पालक बटाट्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे. पालक-पनीर पेक्षा झटपट बनते आणि खाल्ल्यावर पोट जड होणे, gas होणे ह्या समस्याही उद्भवत नाहीत. ह्यात कांदा टोमाटो वाटून घ्यावे लागत नाहीत, की वरून क्रीम घालावे लागत नाही. बटाटा घातल्यावर तर कोणतीही भाजी चांगली लागते असे माझे मत आहे….\nकोकणस्थ ब्राह्मणांच्या घरी कोणताही उत्सव असला की आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे अळूचे फद्फदे. जरा विचित्र नाव आहे पण चवीला मात्र पंजाबी पालक पनीरलाही लाजवेल अशी ही पातळ अळूची भाजी. गोडा मसाला, चिंच आणि गुळ ह्याचं अचाट कोम्बीनेशन. लहानपणी मला ही भाजी अजीबात आवडायची नाही. हिच्या नावाचाही तिटकारा होता. एक दिवस आईने ही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/blog/zindagi-blog/page/6/", "date_download": "2019-08-20T23:06:15Z", "digest": "sha1:JJE4W4TPJGE6HBG6VWT63M24JSRXBSU7", "length": 15149, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिंदगी के सफर में | Saamana (सामना) | पृष्ठ 6", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपद���ाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nजिंदगी के सफर में\n>> ज्योत्स्ना गाडगीळ आडनाव 'खोटे' असले, तरी वास्तवात `खरे' भाऊ-बहीण असलेली, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध जोेडी म्हणजे शुभा खोटे आणि विजू खोटे शुभा ताई ८१ वर्षांच्या,...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'साप' हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो फणाधारी नाग, नाहीतर हॉलीवूड चित्रपटातला अॅनाकोंडा सगळेच साप विषारी नसतात. मात्र हे समजून...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ श्रावण मासारंभीची पूर्वसंध्या ही खरी तर दीप अमावस्या, जी दुर्दैवाने आज `गटारी' म्हणून ओळखली जाते. व्यसनाच्या विळख्यात अडकलेली अनेक मंडळी स्वत:ला व्यसनमुक्त...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ `ह्या वयात आमच्याने गड-किल्ले चढवणार नाहीत' असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, `घरकामातून फुरसत कुठे मिळते' असे म्हणणाऱ्या महिलांसाठी आणि `दृष्टी नसूनही सृष्टी अनुभवण्याची...\nदैदीप्यमान संस्कृतीला लाभलेला ‘कुलदीप’\n>> ज्योत्स्ना गाडगीळ एकीकडे देशभरात ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित होत असताना, दुसरीकडे एक युवक सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. भावी पिढीचे मानसिक संवर्धन व्हावे म्हणून,...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ भजनातील अत्युच्च आनंद अनुभवण्याचा क्षण म्हणजे रिंगण. रिंगण कोणाचे तर संतविचारांचे ग्यानबा-तुकारामाच्य�� गजरात फेर धरणारे वारकरी रिंगणात मनसोक्त नाचतात. तसे केल्याने त्यांचा सगळा...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ बाबा रामदेवांचे 'योग'पर्व सुरू झाल्यापासून गल्लीबोळात `योगा'वर्गाचे पेव फुटले. 'पॉवर योगा', 'मॉडर्न योगा' अशा अनेकविध नावांखाली योगविद्येचा चक्क बाजार भरू लागला. मात्र, लोकांना...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ 'टॉयलेट' ह्या अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच फेसबुकवर झळकला. प्रेमकथेतून एका सामाजिक प्रश्नाला हात घालणारा हा चित्रपट असल्याचे बघता क्षणी लक्षात...\nकानामागून आली, ‘मुरांबा’ झाली\n>> ज्योत्स्ना गाडगीळ `सहजता' हे जिच्या अभिनयाचे बलस्थान आहे, `गोडवा' हा जिच्या सौंदर्याचा एक भाग आहे, जिचा `आत्मविश्वास' ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला विशिष्ट उंचीपर्यंत नेतो,...\nज्योत्स्ना गाडगीळ `सुंदर हस्ताक्षर हे आपल्या सुंदर मनाचे प्रतिबिंब असतं म्हणे बालपणी कित्येकदा अक्षरपाट्या गिरवल्या, पण काही केल्या अक्षराला वळण लागले नाही बालपणी कित्येकदा अक्षरपाट्या गिरवल्या, पण काही केल्या अक्षराला वळण लागले नाही\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nदिल्ली डायरी : काँग्रेसमधील बोलभांड नेत्यांना आवरा\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nपावसाळ्यात तब्येत सांभाळायची आहे मग हे पदार्थ आवर्जून खा\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली...\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nअक्षयच ‘ब्लॉकबस्टर खिलाडी’, ‘मिशन मंगल’ वर्षातला दुसरा वीकेण्ड ओपनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ind-vs-eng-test-live-update-day-four/", "date_download": "2019-08-20T22:39:54Z", "digest": "sha1:WBB7EJLBENXDVVOTUOXQYNLBXFRXUOPD", "length": 20197, "nlines": 234, "source_domain": "www.saamana.com", "title": "IND VS ENG TEST : चौथ्या दिवसअखेर टीम इंडिया 3 बाद 58 धावा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादा��िरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nIND VS ENG TEST : चौथ्या दिवसअखेर टीम इंडिया 3 बाद 58 धावा\nओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने दुसरा डाव 8 बाद 423 धावांवर घोषित करत हिंदुस्थानसमोर विजयासाठी 464 धावांचे मोठे आव्हान ठेवले ��हे. इंग्लंडने दिलेल्या बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. धवन, पुजारा आणि कोहली अवघ्या 2 धावा फलकावर असताना बाद झाले. धवनने 1, तर पुजारा आणि कोहली शून्यावर बाद झाले. त्यानंतर राहुल आणि रहाणे या जोडीने आणखी पडझड होऊ न दिली नाही. दिवसअखेर हिंदुस्थानने 3 बाद 58 धावा केल्या असून विजयासाठी आणखी 406 धावांची आवश्यकता आहे.\nतत्पूर्वी इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुकने आपल्या अखेरच्या डावात शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या आणि अखेरच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत कुकने स्थान मिळवले आहे. कुकसह इंग्लंडचा कर्णधार जो रूटने देखील शतक झळकावले. शतकानंतर कुक आणि रुट विहारीच्या गोलंदाजीवर बाद झाले. कुकने 147 तर रुटने 125 धावा केल्या.\nपाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 406 धावांची आवश्यकता\nदिवसअखेर हिंंदुस्थानच्या 3 बाद 58 धावा\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला\nहिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण\nविराट कोहली शून्यावर बाद\nपुजारा शून्यावर बाद, अँडरनने घेतला दुसरा बळी\nशिखर धवन एका धावेवर बाद, अँडरसनने घेतला बळी\nलोकेश राहुल आणि शिखर धवन सलामीला\nहिंदुस्थानचा दुसरा डाव सुरू\nहिंदुस्थानसमोर विजयासाठी 463 धावांचे आव्हान\nपहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारे फक्त 5 खेळाडू, वाचा सविस्तर…\nइंग्लंडचा दुसरा डाव 8 बाद 423 धावांवर घोषित\nकरन 21 धावांवर बाद\nविहारीची पहिल्या डावात हॅटट्रीक, घेतला तिसरा बळी\nइंग्लंडच्या 400 धावा पूर्ण\nजाडेजाचा तिसरा बळी, स्टोक्स 37 धावांवर बाद\nबेन स्टोक्स 13 आणि करन 7 धावांवर नाबाद\nचहापानापर्यंत इंग्लंड 6 बाद 364\nइंग्लंडची आघाडी पोहोचली 400 पार\nबटलर जाडेजाच्या गोलंदावीर शून्यावर बाद\nशमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो 18 धावांवर बाद\nइंग्लंडच्या 350 धावा पूर्ण\nअखेरच्या डावात कुक 147 धावांवर बाद, विहारीचा दुसरा बळी\nइंग्लंडला सलग दोन धक्के\nहनुमा विहारीने घेतला कारकीर्दीतील पहिला बळी\nशतकवीर कर्णदार जो रूट 125 धावांवर बाद\nइंग्लंडच्या 300 धावा पूर्ण, आघाडी 350 पार\nइंग्लंडची आघाडी पोहोचली 300 पार\nकर्णधार रुटचे दमदार शतक\nइंग्लंडच्या 250 धावा पूर्ण\nलंचपर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 243 धावा\nकुकचे कसोटी शतक, अखेरच्या डावात झळकावले शतक\nइंग्लंडच्या दोनशे धावा पूर्ण\nइंग्लंडच्या दीडशे धावा पूर्ण\nकुक आणि रुट मैदानात\n���ौथ्या दिवसाचा खेळ सुरू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=chief%20secretary&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Achief%2520secretary", "date_download": "2019-08-20T23:30:56Z", "digest": "sha1:U6Y6TD2M5LTG3IR5JZ2UTLRVDNJGIY5Z", "length": 3330, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक%20आयोग (1) Apply निवडणूक%20आयोग filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nअजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी; अधिकृत आदेश आल्यानंतर सचिवपदाचा कार्यभार स्विकारणार\nमुंबई: मुं���ई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा अधिकृत आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/aaj-ka-photo", "date_download": "2019-08-20T23:16:39Z", "digest": "sha1:JJOSALEVF3IMYSEHVBZWSXACI76ASLJU", "length": 18743, "nlines": 287, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nरसशोषक किडीचा मिरची पिकांवर होत असलेला प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव - श्री. एम.डी.सलीम राज्य - तेलंगणा उपाय - स्पिनोसॅड ४५%@७ मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व चांगली वाढ असलेली भात शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री. कमलदीप राज्य - पंजाब सल्ला -२५ किलो युरिया , ५० किलो१०:२६:२६, ८ किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति एकर द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nरसशोषक किडीचा भुईमुग पिकावर होत असलेला प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव - श्री. पुंडलिक खंबाट राज्य - महाराष्ट्र उपाय-क्लोरोपायरीफॉस५०%+सायपरमेथ्रीन ५%@३० मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी कपाशी पिकाच्या वाढीसाठी शिफारस केलेले खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. संजय कुमार राज्य -राजस्थान सल्ला - २५ किलो युरिया , ५० किलो १०:२६:२६, ८ किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति एकर द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nबुरशीच्या प्रादुर्भावामुळे अद्रक पिकाच्या वाढीवर होत असलेला परिणाम\nशेतकऱ्याचे नाव - श्री. शुभम जाधव राज्य -महाराष्ट्र उपाय - मेटालेक्झील४%+मॅन्कोझेब ६४%@३० ग्रॅम आणि कासुगामायसीन २५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमका पिकाची जोमदार आणि निरोगी वाढ.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. गुंडाप्पा राज्य: कर्नाटक टीप: ५० किलो युरिया जमिनीमार्फत द्यावा.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपपई पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा देणे.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. मंजुनाथ रा���्य: कर्नाटक टीप: १३:००:४५ @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभेंडी पिकावरील रसशोषक किडींमुळे, पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. सतीश राज्य: महाराष्ट्र उपाय: क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @३० मिली प्रति पंप फवारणी कारवी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक भुईमूग पीक.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. ललित राज्य: गुजरात टीप: सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकेळी पिकाच्या योग्य वाढीसाठी शिफारशीनुसार योग्य खतमात्रा आणि बुरशीनाशकाचा वापर करावा.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. सुरेश बाबू राज्य: आंध्र प्रदेश उपाय: झायनेब ६८%+ हेक्झाकोनॅझोल ४% डब्लूपी @३० ग्रॅम + कासुगामायसिन ३% @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी. त्याचबरोबर...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतणविरहित आणि निरोगी कापूस पीक.\nशेतकऱ्याचे नाव: विजय सिंग झाला राज्य: गुजरात टीप: युरिया @२५ किलो, १०:२६:२६ @५० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट @८ किलो प्रति एकर सर्व एकत्रमिसळून जमिनीद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकाच्या एकसारख्या वाढीसाठी पोषक घटकांचे योग्य व्यवस्थापन.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. संतोष राज्य: महाराष्ट्र टीपः १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकाकडी पिकावरील रसशोषक किडींमुळे, पिकाच्या वाढीवर झालेला परिणाम.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. निलेश राज्य: मध्य प्रदेश उपाय: फ्लोनिकामाईड ५० डब्ल्यूजी @८ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटमाटरपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा\nशेतकऱ्याचे नावं - श्री. तिप्पेश राज्य - कर्नाटक सल्ला - १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे, त्यानंतर ४ दिवसांनी कॅल्शिअम नायट्रेट @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्��ीलेंस\nचिकूपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nचिकू पिकामध्ये फळाच्या उत्तम गुणवत्तेसाठी योग्य अन्नद्रव्यांचे नियोजन\nशेतकऱ्याचे नावं - श्री. किशन प्रभात मकवान राज्य - गुजरात सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकॉलीफ्लॉवरपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nफुलकोबी पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नावं - श्री. शरीफ मोंडल राज्य - पश्चिम बंगाल सल्ला - मेटॅलॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी @४० ग्रॅम/ पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊस पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खतमात्रा\nशेतकऱ्याचे नावं - श्री. राहुल सूर्यवंशी राज्य - महाराष्ट्र सल्ला - युरिया ५० किलो, डीएपी @५० किलो, पोटॅश @५० किलो, सल्फर ९०%@ १० किलो प्रति एकर एकत्र मिसळून खतमात्रा...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nबाजरी पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी योग्य खतांचे नियोजन.\nशेतकऱ्याचे नावं - श्री. खेमाजीभाई पटेल राज्य - गुजरात सल्ला - युरिया @५० किलो प्रति एकर खतमात्रा द्यावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकापूस पिकांमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नावं - श्री. अनिल शिंदे राज्य - महाराष्ट्र सल्ला - थायमेथॉक्साम २०% डब्ल्यूजी @१० ग्रॅम/ पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नावं - श्री. सिद्दलिंगेश राज्य - कर्नाटक सल्ला - क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% @७५ मिली प्रति एकर फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-of-nikhilesh-soman-on-gst/", "date_download": "2019-08-20T22:36:25Z", "digest": "sha1:KP2KQ6Q2Y3NUA2KDQT4IDJJ56XNI3FTT", "length": 31571, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "जीएसटी आणि यंदाची दिवाळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्��्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nजीएसटी आणि यंदाची दिवाळी\nजीएसटी म्हणजेच गुडस् आणि सर्व्हिस टॅक्स किंवा वस्तू आणि सेवाकर हा या वर्षी १ जुलै २०१७ पासून अमलात आला आहे. त्यानंतर आजपर्यंत काय काय घडा‘मोडी घडल्या आणि त्याचा परिणाम काय झाला किंवा आता दिवाळीत काय होईल व्यापारीवर्गावर आणि सर्वसामान्य माणसावर जो दिवाळीची फार आतुरतेने वाट पाहत असतो त्याचा हा वेध…\nआपण थोडेसे मागे जाऊ. मागील दिवाळीला सर्वांमध्ये म्हणजे व्यापारीवर्गात, संपूर्ण उद्योग जगतामध्ये आणि जनमानसामध्ये सालाबादप्रमाणे उत्साहाचे वातावरण होते. शिवाय आपल्याकडे दिवाळी हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. अगदी सामान्यातील सामान्य माणूस काहीतरी नवीन खरेदी करतो. खिशाला झेपेल तेवढी खरेदी करत असतो. मग त्या वस्तू काहीही असोत. पण दिवाळी म्हटली की, खरेदी ही ओघाने आलीच. मागील वर्षापर्यंत दिवाळीमध्ये अगदी जंगी खरेदी विक्री झाली, बाजारात आणि उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.\nदिवाळीनंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा निर्णय जाहीर केला तो म्हणजे ५०० आणि हजाराच्या जुन्या चलनातील नोटा बंद केल्या. त्याला विमुद्रीकरण असे नाव दिले गेले. जीएसटीपेक्षादेखील जबरदस्त असा जणू अणुबॉम्बच होता हा निर्णय. म्हणजे पुढे ३१ डिसेंबरपर्यंत लोकांना बँकेत त्या नोटा भरायला परवानगी दिली. याचदरम्यान जीएसटी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनेदेखील सरकारचे प्रयत्न चालू होते. त्यांना प्रत्येक राज्य सरकारबरोबर बसून तिकडे हा कायदा कसा अमलात आणता येईल याचे कामकाज सुरू होते. खरे म्हणाल तर त्या तीन महिन्यांत व्यवसाय आणि उद्योगधंद्यावर नोटाबंदीचा खऱ्या अर्थाने परिणाम झाला होताच. कारण आपल्या देशात लोकांना जास्तीत जास्त रोखीत व्यवहार आणि व्यवसाय करायला आवडते. त्यामुळे काही क्षेत्रांत नोटाबंदीनंतर थोडी मंदी सुरू झाली.\nपूर्वी आपल्याकडे अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये अनेक प्रकारचे कर होते. जसे अबकारी कर, मूल्यवर्धित कर इत्यादी. जीएसटी आणण्यामागे मुख्य हेतू असा होता की, बाकी सर्व कर जाऊन फक्त एक कर राहील. म्हणजे लोकांना आणि व्यापारी वर्गाला तसेच कंपनीला सर्व व्यवहार सुरळीतपणे, सहजपणे आणि सोप्या पद्धतीने आणि अधिक पारदर्शक पद्धतीने करता येतील आणि त्यांचा अधिक वेळ करविषयक डोकेफोडीमध्ये घालवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येईल.\nजसे दिवाळीमध्ये फराळात बरेच वेगवेगळे पदार्थ असतात तसेच अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर अगोदर होते आणि जीएसटीमुळे हे सारे सोपे होणार होते. ‘एक देश एक कर’ हे ब्रीदवाक्य घेऊन १ जुलै रोजी हा कायदा अमलात आणला गेला.\nजीएसटीमुळे होणारे काही फायद��� म्हणजे ज्या व्यापाऱ्यांना एकापेक्षा अधिक राज्यांतून खरेदी-विक्री करायची असते त्यांना पूर्वी त्या त्या राज्याच्या कर तरतुदीनुसार वेगवेगळे कर भरावे लागत. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या नोंदण्या कराव्या लागत असत. त्या आता सर्व राज्यांतून कर प्रणाली सारखी असल्यामुळे फक्त एकदा नोंदणी केली की, मग त्यांना व्यवसाय करणे सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे आता कराचे दरदेखील निश्चित झाले असल्यामुळे कुठल्याही राज्यांत गेलात तरी वस्तूच्या भावामध्ये फारसा फरक आढळणार नाही. त्यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. प्रवेश करदेखील रद्द झाल्यामुळे साहजिकच खर्चातदेखील बचत होणार आहे. जकातदेखील जीएसटीमुळे जाणार आहे. जीएसटीच्या नवीन नियमानुसार नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या अथवा अगदी लहान व्यापाऱ्यांनादेखील किमान २० लाखांच्या खाली त्यांची उलाढाल असल्यास नोंदणी करणे आवश्यक असणार नाही. पूर्वी पाच लाखांच्या वर मूल्यवर्धित कर कायद्याखाली अशा लहान व्यापाऱ्याला नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यामुळे थोडा दिलासा अशा लोकांना नक्कीच मिळाला आहे.\nआपल्याकडे पूर्वी बऱ्यापैकी व्यापारीवर्गात कच्च्यात म्हणजे रोखीत व्यवहार करण्याची सवय होती. नोटाबंदीनंतर त्यावर निश्चित परिणाम झाला, पण आता जीएसटी आल्यावर हे सर्व काम जवळपास हळूहळू कमी होईल. कारण आता प्रत्येक व्यवहाराची नोंद ऑनलाइन करायची असल्यामुळे प्रत्येकाला बिल घेणे आणि देणे बंधनकारक होईल. त्यातून सरकारने इनपुट क्रेडिट देताना प्रथम सर्व कर संकलन झाले की नाही याची खातरजमा करून मगच ते देण्याची सोय केली असल्यामुळे व्यापाऱ्याला काही काळ थोडा त्रास सहन करावा लागेल असे वाटते, परंतु यातून सरकारची इच्छा आहे की, जास्तीत जास्त व्यापारी कराच्या कक्षेत आणणे आणि वस्तूंचे आणि सेवांचे दर कमी करणे.\nअर्थात, हे सगळे ठीक असले तरी जीएसटी आल्यापासून गेल्या काही दिवसांतच जवळपास ३०० पेक्षा अधिक नोटिफिकेशन आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी संभ्रम आहेच. लहानसहान व्यापाऱ्यांना तर अजून हा कायदा नीटसा समजलेला नाही. त्यात नवनवीन परिपत्रकांची भर पडत आहे. अगदी कालपरवापर्यंत पुन्हा सरकारने काही नवीन तरतुदी लागू केल्या आणि काही कर दरांमध्ये कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दे���्याचा प्रयत्न केला. मुळात जीएसटीमध्ये सर्वच नोंदी या ऑनलाइन करायच्या असल्यामुळे करता येईल. म्हणजे त्याचे विवरणपत्र जे पूर्वी तीन महिन्यांनी भरायला लागायचे ते आता महिन्यातून एकवेळ भरता येईल. त्यातही प्रथम आपले खरेदी-विक्रीचे आकडे त्या त्या व्यापाऱ्याच्या नोंदीसहित online दाखल करायचे आहेत. त्यानंतर हे आकडे जुळले तर पुढे जायचे, अन्यथा पुन्हा डोकेफोड करून आपल्याला पुरवठा करणाऱया व्यक्तीनेदेखील त्याच्या नोंदी केल्या आहेत की नाही याची खातरजमा करून मग विवरणपत्र दाखल करायचे आहे. यातदेखील काही विशिष्ट वर्गाला नुकतीच पुन्हा तीन महिन्यांत एकदा विवरणपत्र दाखल करायची सूट देण्यात आली आहे. सरकार प्रयत्नशील आहे की, जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील, परंतु आपल्याला काही गोष्टी विसरून चालणार नाही त्या म्हणजे मुळात हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. हिंदुस्थानभर अशी कित्येक गावे आपणांस सापडतील की, जिकडे अजून साधी वीजदेखील पोचली नाही, इंटरनेट अथवा कॉम्प्युटर या फारच लांबच्या गोष्टी. त्यामुळे अशा गावातून चालणारा व्यापार, तिथला व्यापारी कसे काय काम करणार, कशा नोंदी करणार त्यामुळे अशा गावातून जीएसटीचे काय होणार हा आजच्या घडीला तरी एक अनुत्तरीत प्रश्न आहे.\nअजून एक छोटी अडचण म्हणजे सर्व नोंदी ऑनलाइन करायच्या असल्यामुळे व्यापाऱ्यांना कॉम्प्युटर शिकावा लागेल. ऑनलाइन व्यवहार आणि नोंदी कशा कराव्यात याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. सर्वसाधारणपणे आजपर्यंत या सर्व कामासाठी कर्मचारी ठेवलेले असायचे, पण आता जादा कर्मचारी ठेवावे लागतील. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांच्या खर्चात भर पडेल असे वाटतेय.\nअर्थात या सर्व गोष्टींवर मात करणे शक्य आहे. त्यासाठी हवीय इच्छाशक्ती. सरकारची तर आहेच, आता व्यापाऱ्यांची, जनमानसाची आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचीदेखील हवी आहे. या सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर त्यातूनही मार्ग निघेल. आपण जेव्हा नवीन चष्मा लावतो तेव्हा पहिले काही वेळ आपणास नीटसे दिसत नाही, परंतु कालांतराने सर्व स्वच्छ दिसायला लागते, त्याप्रमाणेच हळूहळू सर्वांना सवय झाली की, जीएसटीचे फायदे सर्वांना समजतील आणि मिळतीलदेखील.\nशेअर बाजारावरूनदेखील देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती लक्षात येते. आपण जर पाहिले तर मागील दिवाळीनंतर या दिवाळीपर्यंत शेअर बाजार नव्या उंचीवर आला आहे. अर्थात याला इतर बरीच कारणे आहेत, पण सरकार प्रगतीच्या दिशेने उचलत असलेली योग्य पावले, आर्थिक सुधारणा आणि मुख्य जीएसटी यामुळे शेअर बाजारातदेखील उत्साहाचे वातावरण आहे. शेअर बाजार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\nजीएसटीमुळे बाकीच्या उद्योगधंद्यावर त्याचा फारसा सकारात्मक फरक आता दिसून आला नसला तरी येणाऱ्या पुढील काही महिन्यांतच तो दिसून येईल. जीएसटीमुळे हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील किंवा झाले आहेत असे काही जाणकारांचे मत असले तरी मी या मताशी अजिबात सहमत नाही. माझ्या मते या सरकारने हिंदुस्थानचा आर्थिक विकास, विकासाचा दर आणि उद्योगधंद्याची वाढ होण्यासाठी जीएसटी अमलात आणून देशहिताच्या दृष्टीने एक उपयुक्त पाऊल टाकले आहे. येणाऱ्या आगामी काळात त्याचे आपणांस नक्कीच सकारात्मक परिणाम बघावयास मिळतील यात शंका नाही.\nसाधारणपणे दिवाळी म्हटली की, लोक अगदी प्रेशर कुकरपासून थेट आलिशान गाडीपर्यंत काहीना काही खरेदी करतातच. जीएसटीमुळे यात काही फरक पडलाय असे वाटत नाही. गेल्या वर्षी नोटाबंदीनंतरदेखील आपणांस अशीच भीती वाटली होती, परंतु प्रत्येक कंपनीच्या तिमाही निकालात फारसा बदल झालेला दिसून आला नाही. म्हणजे मागणी कमी झाली, विक्री कमी झाली असे काही जाणवले नाही.\nआता जीएसटीनंतर सर्व कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल घोषित होतील त्यावरून आपणांस उद्योग-व्यवसायांवरील अंदाज येईल, पण जीएसटीमुळे कंपन्यांची विक्री कमी होईल असे वाटत नाही. अर्थात येणारा काळ हे ठरवील. जीएसटी कायदा चांगलाच आहे, त्याचे चांगले परिणाम दिसायला काही कालावधी निश्चितपणे लागेल. त्याचप्रमाणे हा कायदा आणि त्याच्या अंमलबजावणीची सवय व्यापारी आणि इतर घटकांना व्हायलाही वेळ लागेलच. त्यामुळे जीएसटीचा खऱ्या अर्थाने परिणाम दिसायला पुढच्या दिवाळीची वाट पाहावी लागेल.\n(लेखक शेअर बाजार अभ्यासक आहेत)\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लड��खमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/homemade-scrub/", "date_download": "2019-08-20T22:45:56Z", "digest": "sha1:MKB64G2TTOK2FUD45VDRI5H6JJW5KRES", "length": 9658, "nlines": 118, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "स्क्रब वापरा आणि त्वचा बनवा हेल्दी", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nस्क्रब वापरा आणि त्वचा बनवा हेल्दी\nत्वचेची काळजी घेणे स्त्रियांप्रमाणेच पुरुषांसाठीही आवश्यक आहे. पण रोजच्या धावपळीत आपल्याकडून त्वचेला क्लिनजिंग, टोनिंग, मॉईश्चरायझिंग करायला वेळच मिळत नाही किंबहुना असं काही असतं आपल्यापैकी कित्येकांना ठाऊकही नसेल. तुमच्या या समस्यवर उपाय म्हणजे खाली आम्ही दिलेले स्क्रब वापरून तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता…\n_*केळी स्क्रब*_ – दोन पिकलेली केळी कुस्करून त्यात पीठीसाखर टाका. पीठीसाखरेने स्क्रब खडबडीत होईल. यात एक चमचा मध टाका. हा पल्प 5 मिनिटे चेहऱ्यावर लावून चेहरा धुवून घ्या.\n_*लिंबू स्क्रब*_ – हात व पायांसाठी हे स्क्रब उत्तम आहे. हा स्क्रब बनवण्यासाठी दोन तुकडे केलेले एक लिंबू घ्या. एक तुकडा पिठीसाखरेत बुडवून नंतर त्या तुकड्याने हात व पायांना मसाज करा. 5 ते 7 मिनिटे मसाज केल्यावर कोमट पाण्याने हातपाय धुवून घ्या.\n_*दही व पपई स्क्रब*_ – हा स्क्रब बनवण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. ती चांगली कुस्करून घ्या. नंतर त्यात 2 चमचे घट्ट दही घाला. 4 थेंब लिंबाचा रस व 1 चमचा मध घाला. या पेस्टने 5 ते 7 मिनिटे मसाज करा.\n_*मध व संत्री स्क्रब*_ – प्रत्येकी 2 चमचे संत्र्याचा गर व ओट्स घ्या. हे मधात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट 5 मिनिटे वर्तुळाकार दिशेने आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.\nअमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या\n…..म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून मदत करण्यास…\n_*ओट्स व टोमॅटो स्क्रब*_ – यासाठी तुम्हाला ओट्स, पीठीसाखर व पिकलेला टोमॅटो लागेल. टोमॅटोचे 2 मोठे काप करा. त्यात बारीक केलेले ओट्स व साखर घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर घासून 3 ते 4 मिनिटांनी चेहरा धुवा.\n_*अशी बनवा होममेड टूथपेस्ट…*_\nआपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात दात साफ करण्याने होते. दात साफ करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे केमिकल असलेल्या टूथपेस्ट मिळतात. या टूथपेस्टमुळे दात स्वच्छ होत असले तरी दात मजबूत होण्याऐवजी अधिकच कमजोर होतात. यावर उपाय म्हणून तुम्ही आपल्या घरच्या घरी टूथपेस्ट बनवू शकता. यामुळे कुठलेही नुकसान न होता दात चमकदार बनतील. यामुळे दाढ मजबूत होते….\n_*साहित्य*_ : खोबरेल तेल – 2 चमचे, खाण्याचा सोडा – 2 चमचे, हळद – 1 चमचा, पुदिन्याच्या पानांचा रस – 10 ते 15 थेंब (पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट)\n_*कृती*_ : सर्वप्रथम एका भांड्यात खोबरेल तेल व बेकिंग सोडा घेऊन चांगले मिसळा. यामध्ये पेपरमिंट एक्स्ट्रॅक्ट व हळद मिसळवून एकत्र करा. हे मिश्रण चांगले फेटून त्याची क्रीम बनवा. एका डब्यात ही क्रीम ठेवून दररोज वापरा.\nअमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या\n…..म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून मदत करण्यास मुख्यंमंत्री असमर्थ\nबेरोजगारीपाठोपाठ पाण्याअभावी मेळघाटकरांचे स्थलांतर\nनितीन गडकरींची नागपूरात योगसाधना\nयोगपालन जीवनभर करावं- नरेंद्र मोदी\nमेंदूज्वर आजाराने बिहार त्रस्त; मुख्यमंत्र्याच्या विरोधात केली जनहित याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धास���ठी तयार होते –…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nशिवस्वराज्य यात्रा सुरू होताच अमोल कोल्हेंची…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:31:49Z", "digest": "sha1:SLHS6USFO52X7BGN6VMXEQRPOP3SMWWR", "length": 9627, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← महादेव विनायक गोखले\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०४:०१, २१ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nधोंडो केशव कर्वे‎; १२:०७ +६७३‎ ‎Morer.adt चर्चा योगदान‎ खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.\nपुणे‎; ०८:२२ +१२४‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎शिक्षण खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२३ +६३३‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२० +९२‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १८:४३ +७७७‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२६ +१०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: '���ुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:२४ ०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२१ +६६‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुणे रेल्वे स्थानक खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१७ -४३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:१४ +३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎खवय्येगिरी खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१० +८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०८ -१३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०६ -१९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पूल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:०२ -८‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५६ -१‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५४ -९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nलोकमान्य टिळक‎; २२:२९ -३‎ ‎Mahendra.adt चर्चा योगदान‎ →‎बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा खूणपताका: दृश्य संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल.\nपुणे‎; १४:३५ +१६‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १४:२५ +६३‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎गणेशोत्सव खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १३:५८ +४५‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १३:५६ +१८७‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1256", "date_download": "2019-08-20T23:46:38Z", "digest": "sha1:TL6KXZKTRWJWSMMZF4EYHGVKWLJKBBUK", "length": 15553, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये या ओळींची प्रासंगिकता तपासून पाहण्याची गरज वाटते. मागील 50 वर्षांत महाराष्ट्राने काय काय पाहिले-अनुभवले आहे याचा लेखाजोखा यानिमित्ताने अनेक जाणकार मंडळी घेतीलच खरेतर 50 वर्षं हा काळ एखाद्या राज्य-राष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाचा मैलाचा दगड ठरु शकतो. अर्थात त्यासाठी उत्सवी मोड मधून आत्मपरिक्षण मोड मध्ये यावे लागेल. नाहीतर आजकाल बहुतेक कार्यक्रम हे सांकेतिक व उत्सवी स्वरुपाचे होतात. त्यात सिंहावलोकनाचा भाग कमीच असतो. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पण असे होऊ नये यासाठी आढावा, पुढची वाटचाल व दिशादिग्दर्शन यासंदर्भात विचारमंथन होणे गरजेचे वाटते. प्रांतिक दुराभिंमान टाळून, पण मराठी भाषा व महाराष्ट्राचे मोठेपण जपण्यासाठी नेमकेपणाने काय करायला हवे याचा शोध घेण्याची प्रक्रिया या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुरु व्हावी. आजच्या महाराष्ट्रापुढील विविध सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांची पण आवश्यकता आहे.\nप्रांत, भाषा, संस्कृती, अस्मिता असे जे काही म्हणतात त्या सर्वांची प्रासंगिकता वरचेवर तपासून पाहण्यासाची गरज वाटते. नाहीतर त्यांचे ओझे व्हायला लागते व ते झुगारुन देण्याकडे माणसाचा कल होतो. असे होऊ नये यासाठी, बदल हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे व त्याला अनूसरून सर्व काही नव्याने मांडणी करुन घेण्याची तयारी ठेवावी लागणार.\nमाझा जन्म महाराष्ट्रातच झाला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या पुढच्याच वर्षी मे महिन्यातच मी जन्मलो. आणखी एक संयोग म्हणजे, हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, मातोश्री जिजाबाईंचे सिंदखेड राजा हेच माझे जन्मगाव. थोडक्यात महाराष्ट्र राज्याचा व माझा जीवनप्रवास काळाच्या मोजमापात समांतर सुरु आहे. शीतावरुन भाताची परिक्षा म्हणतात तसे या काळात माझ्या वैयक्तिक अनुभवाच्या औंजळीत सापडलेल्या क्षणांच्या आधारे, महाराष्ट्रात झालेले बदल मी पहातो व अनुभवतो आहे जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्याख्याने-शिबिरांच्या निर्मित्ताने फिरुन झालाय. सिंधुदुर्ग ते गोंदिया व भामरागड ते नवापूर अशा उभ्या-आडव्या महाराष्ट्रात हक्काची शेकडो घरे बांधता आलीत एकीकडे स्वत:ची स्वतंत्र अस्मिता व वैशिष्टे जपण्याची धडपड; तर दुसरीकडे शहरीकरण व जीवनाच्या वाढत्या वेगाने पायाखालची वाळू सरकण्याचा अनुभव व बरेच काही हातातून निसटून जात असल्याने हृदयात खोलवर कुठेतरी गलबलल्यासारखे होणे असे चित्र सर्वत्र दिसते. माझे स्वत: जन्मगाव सुद्धा आता न ओळखण्याइतपत बदललेले जाणवते. आकाराने तर विस्तारलेलेच आहे. पण मनाने मात्र, आक्रसलेले दिसते आहे याचा मनाला त्रास होतोय, काळचक्रामध्ये असे होणे हे स्वाभाविक आहे हे समजूनही स्विकारणे अवघड जाते.\nएकूणच माणसे, मग त्यात मराठी माणसे पण एक दुस-यांपासून दूर होत चालली आहेत असे जाणवते नविन पिढीला माणसांची ओढ कमी होत असल्याचे पण दिसते आहे. ‘श्यामची आई’ आताच्या पिढीला समजेल व वाचतांना डोळ्यात अश्रू उभे राहतील अशी परिस्थिती दिसत नाही ते जग केंव्हाच बदलते आहे. महाराष्ट्रीयन/मराठी असल्याचा अभिमान, जागतिकीकरण व जगण्याच्या वेगात धुतला गेल्याचे जाणवते. मात्र त्याचवेळी ‘सारेगमपा’ सारख्या रिअँलिटी शो द्वारे, सामान्यांपर्यंत पोहचणारे मराठी गीत-संगीतामधील सौंदर्य व त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद असा विरोधाभास पण आढळतो. एक बाजूला राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक क्षेत्रात उत्तुंग उंचीची मराठी माणसे दिसतात. मात्र सामान्य मराठी माणसांचे प्रश्न अजूनही भेडसावणा-या प्रकारांचे व भयावह प्रमाणात आहेत. मागील 50 वर्षांत दारुची दुकाने सर्वदूर पोहचविण्याचा पराक्रम आम्ही केलाय. मात्र विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे मात्र शक्य नाही झाले. आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्नही अजून तसाच आहे शिक्षणाच्या दुकानदा-या फोफावतच आहेत. शेतक-यांची मुले शेती करण्यास तयार नाहीत. केवळ आकड्यांचा घोळ घालून व पोकळ चर्चा करुन आम्ही कसे प्रगतीपथावर आहेत हे दाखविण्याचे केलेले प्रयत्न म्हणजे आत्मवंचनाच होय.\nप्रगतीची परिमाणेच चुकीची वापरल्यास सर्व काही चुकणारच, साधनांचा अतिरेकी वापर टाळण्यामध्ये प्रगती मोजायला हवी. काटकसरीची ही वृत्ती दृढ करण्यासाठी या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रयत्न करायला हवेत. माणसामधील माणूसपण जपण्यासाठी खासकरुन प्रवृत्ती बदलासाठी शोध व प्रयोग व्हायला हवेत. हे सर्व करण्यासाठी तरुण मराठी मनांना चेतविण्याचे काम पुन्हा एकदा हाती घेऊ या. त्यासाठी आपसातील अहंकार बाजूला ठेऊन पुन्हा एकदा एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करु या सदिच्छेसह\nटेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून\nकेजचे पहिले साहित्य संमेलन\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nपुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता\nकनाशी - शाकाहा�� जपणारे गाव\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसंयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/brahman-can-give-reservation-to-marathas-vinayak-mete/", "date_download": "2019-08-20T22:26:25Z", "digest": "sha1:XPXCC6G4HABFMBQFQE4Y3DJI7PF3BNG3", "length": 7535, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "ब्राम्हण मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो - विनायक मेटे", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nब्राम्हण मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो – विनायक मेटे\nआजवर राज्यात झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांना समाजाला आरक्षण देता आलं नाही, याच एक कारण म्हणजे इतर समाजाचा असलेला प्रभाव हे असू शकत. पण आता एक ब्राह्मण मुख्यमंत्रीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, अस वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी केलं आहे.\nपुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारणीचे आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते.\nमराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन झालं पाहिजे, हिंसा हा मार्ग असू शकत नाही. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी शिवाय न्यायालयात हे आरक्षण टिकू शकत नसल्याचं यावेळी मेटे म्हणाले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nमुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं .\nआगामी काळात सरकारसोबत रहायची की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठांच्या विरोधात असल्य��चं अजिबात वाटत नाही. महायुतीममध्ये शिवसंग्रामवरच अन्याय झाला आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सरकार सोबत असल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nदेशात हिंसाचाराच्या घटनात वाढ – माजी…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-department-create-awareness-humni-control-satara-maharashtra", "date_download": "2019-08-20T23:42:58Z", "digest": "sha1:KKRNWIT4PRGBQMFKZJAYBRPHDF7YPTQE", "length": 13689, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agriculture department create awareness for humni control, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहुमणी नियंत्रणासाठी सातारा कृषी विभागाने कसली कंबर\nहुमणी नियंत्रणासाठी सातारा कृषी विभागाने कसली कंबर\nसोमवार, 20 मे 2019\nसातारा : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कंबर कसली असून, गावागावांत जाऊन कृषी विभागाचे अधिकारी व सहायक हुमणी हद्दपार करण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. हुमणीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील कृषी सहायकाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी केले आहे.\nसातारा : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने आता कंबर कसली असून, गावागावांत जाऊन कृषी विभागा���े अधिकारी व सहायक हुमणी हद्दपार करण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. हुमणीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील कृषी सहायकाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी केले आहे.\nश्री. बोरकर म्हणाले, \"हुमणीमुळे ऊस, आले या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही नुकसानी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांत हुमणीबाबत जागृती करण्यासाठी कृषी विभागाने गावागावांत जाऊन कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जागृती करण्यावर भर दिला आहे. एकात्मिक किड व्यवस्थापनतंर्गत हुमणी व अमेरिकन आळीचे नियंत्रण करण्यावर भर दिला आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असलेल्या भागात अशा कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना हुमणीवर नियंत्रण कसे मिळवायचे याचे प्रात्यक्षिकही दाखविले जात आहे.''\nहुमणी कृषी विभाग ऊस सातारा\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/211?page=90", "date_download": "2019-08-20T22:45:18Z", "digest": "sha1:FDUET2G5VXUGSI67YPQCPD5M7XKD4RUH", "length": 19442, "nlines": 213, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तत्त्वज्ञान : शब्दखूण | Page 91 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तत्त्वज्ञान\nताक फुंकून पिणार्याचा किस्सा \nमानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो \nकाहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.\nताक फुंकून पिणार्याचा किस्सा \nRead more about ताक फुंकून पिणार्याचा किस्सा \nपुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....\nपुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....\nआचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१च्या सुमारास. त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला \"गीता प्रवचने\" पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके हे....\nझालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती कायमचीच..\nमग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.\nRead more about पुन्हा एकदा विनोबा - विचार-पोथीच्या निमित्ताने .....\nतुम्ही किती व्यवस्थित आहात\nआजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.\nखालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर \"अ\" असेल तर प्रत्येकी १००० गुण, \"ब\" असेल तर प्रत्येकी १०० गुण व \"क\" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.\nवधु वर सूचक मंडळ\nRead more about तुम्ही किती व्यवस्थित आहात\nभ्रश्टाचार बन्द करायचा असेल तर कुनीच लाच देउ नका. एक दिवसात बन्द होईल.\nRead more about भ्रश्टाचार बंद करण्यासाठी\n असा प्रश्न एका पोरानं आमच्या कंपनीच्या आतल्या ब्लॉग-साईट वर टाकला. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचणं उद्बोधक होतं.\nअगदी ज्ञान मिळवणं, दुसऱ्यांची सेवा करणं, मन:शांती मिळवणं पासून ते भरपूर कमवून लाईफ एन्जॉय करणं, हॅपीनेस मिळवणं पर्यंत आपापली मते व्यक्त केली होती. सगळं पटत होतं पण तरीही काहीतरी सुटत होतं नक्की. या प्रश्नाचं उत्तर सापडणं दूरच, पण असा प्रश्नच कुणी विचारला की क्षणभर एकदम रस्त्यात स्पीड-ब्रेकर आल्यासारखं वाटतं आणि आपली गाडीही नकळत मनातल्या मनात डेड-स्लो होते.\nज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा\nज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- ��क परिचय : अध्याय दुसरा\n१. शोकमग्न अर्जुनाची श्रीकृष्णांनी केलेली कानउघाडणी\nशस्त्र त्यागून रथाखाली उडी मारून अश्रूपात करणारा महाधनुर्धर .. दुसर्‍या अध्यायात ज्ञानेश्वरांना ऐन युद्धभूमीवर घडणारं एक नाट्यपूर्ण विचारमंथन,जे थेट व्यक्ती अन समष्टीच्या अस्तित्वविषयक गूढ गाभ्यापर्यंत जाते, ते कवीच्या कुंचल्याने चितारायचे आहे.\n'जैसे *लवण जळे झळंबले | ना तरी अभ्र वाते हाले |\nतैसे सधीर परि विरमले | हृदय तयाचे || '\nRead more about ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा\n(१) एका अमेरीकन माणसाने मुहम्मदवर एक चित्रपट काढला. त्यात मुसलमानांच्या दृष्टीने अतिशय हीन प्रकारे मुहम्मदचे चित्र उभे केले गेले.\n(२) गुगलने यु ट्युब वरील त्या चित्रपटाचे भाग काढुन टाकण्यास नकार दिला.\n(३) त्या चित्रपटामुळे अनेक मुस्लीम देशांमधे निदर्शने झाली. काश्मीरमधे पण. या निदर्शनांमधुन, खासकरुन त्यात जेंव्हा जाळपोळादि प्रकार होतात, तेंव्हा ती नेमकी कुणाविरुद्ध असतात आणि ते नुकसान त्यांच्यापर्यंत कसं पोचतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो.\nRead more about धार्मीक स्टिरीओटायपींगचा भस्मासुर\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला\nज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला\n१. गीताटीकेच्या प्रारंभी श्रीज्ञानदेवांनी केलेली वंदने आणि वर्णने-\nॐ या परब्रह्मवाचक शुभाक्षराने श्रीज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेच्या -भावार्थदीपिकेच्या- प्रारंभीच्या वंदनांना सुरुवात केली आहे. ॐ काराने कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करावयाचा या हेतूबरोबरच ज्याला वंदन करायचे तो आत्म्यातच सामावलेला परमेश्वर ही या मंगलाक्षरातच सामावला असल्याची जाणीवही ज्ञानदेवांनी श्रोत्यांना करून दिली आहे .\nॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |\nजय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||\nRead more about ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला\nविज्ञान: काय आहे आणि कशाला म्हणायचे हे जाणण्याचा प्रयत्न\nआपण नित्य व्यावहारांत विज्ञान, शास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असे शब्द सहजपणे वापरतो. तर विज्ञान म्हणजे नक्की काय कशाला म्हणायचा वैज्ञानिक दृष्टिकोन कशाला म्हणायचा वैज्ञानिक दृष्टिकोन हे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. प्रयत्नातील त्रुटी मनमोकळे पणाने समोर आणल्यास स्वागत आहे.\nविज्ञान आणि वैज्ञानिक शाखा:\nक्रमबद्ध आणि तर्कशुद्धरितीने, आपल्या आणि सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान एकत्र करुन, त्या ज्ञानाला (माहितीला) पडताळुन बघता येतील अशा नियम आणि सिद्धांतात बद्ध करण्याच्या प्रक्रियेला विज्ञान (Science) असे म्हणतात. Science हा शब्द मुळ लॅटिन scientia (म्हणजे ज्ञान, कौशल्य) पासुन तयार झालेला आहे. [१-२]\nRead more about विज्ञान: काय आहे आणि कशाला म्हणायचे हे जाणण्याचा प्रयत्न\nविचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा\nखूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले गुड. पुस्तक कुठाय अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस हा.. गुड ओल्ड डेज हा.. गुड ओल्ड डेज काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा\nRead more about विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T22:19:23Z", "digest": "sha1:CCK7INY6A4ERL5Z5JINH3OSON5GREWPJ", "length": 9704, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "क्रशर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nक्रशर मशीनमध्ये चिरडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू\nपालघर : पोलीसनामा ऑनलाईन - पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळील गुंदले गावात क्रशरच्या मशीनमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे. संजय गणेशकर (वय-४५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संजय क्रशर मशीनजवळ सफाईचे काम करत…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nरिलायन्स आणि बीपीच्या पेट्रोल पंपवर मिळणार ‘इलेक्ट्रिक’…\nफक्त 3 दिवसात अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ 100 कोटीच्या…\n‘महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ बॅनरवर भडकले…\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\nबाबरी मस्जिदच्या स्लॅबवर काहीतरी संस्कृतमध्ये लिहीलं होतं, SC मध्ये रामललांच्या वकिलांचा दावा\n‘व्हाट्सअप’, ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’साठी लागणार आधार कार्ड SC नं मागितलं सोशल…\nSBI करणार डेबिट कार्ड बंद, पैसे काढण्यासाठी आता वापरली जाणार ‘ही’ प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/police-caught-thief-205312", "date_download": "2019-08-20T22:54:38Z", "digest": "sha1:3LJKNVTAZIVI7CDAQKZEA4M5475WDXCR", "length": 15211, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "police caught thief चारवेळा पळून गेलेला चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nचारवेळा पळून गेलेला चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात\nमंगळवार, 6 ऑगस्ट 2019\nलातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत घरफोड्या केलेल्या, चाकूचा धाक दाखवून सोने-पैसे लुटणाऱ्या आणि पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी-नातेपुते भागातून ताब्यात घेतले. हसन जमीर शेख उर्फ समीर बाबू शेख उर्फ मुक्तार (रा. नळेगाव, ता. चाकूर) असे चोराचे नाव आहे. त्यास मंगळवारी (ता. सहा) शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.\nलातूर : लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत घरफोड्या केलेल्या, चाकूचा धाक दाखवून सोने-पैसे लुटणाऱ्या आणि पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या अट्टल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील तांबेवाडी-नातेपुते भागातून ताब्यात घेतले. हसन जमीर शेख उर्फ समीर बाबू शेख उर्फ मुक्तार (रा. नळेगाव, ता. चाकूर) असे चोराचे नाव आहे. त्यास मंगळवारी (ता. सहा) शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.\nघरफोड्या, चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी वेगवेगळी पथके स्थापन केली आहेत. यापैकीच एका पथकाला पोलिसांच्या ताब्यातून चारवेळा पळून गेलेल्या ��सन जमीर शेख याची माहिती समजली. तो तांबेवाडी-नातेपुते येथे राहत असल्याची खात्रीशिर माहिती समजल्यानंतर पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले. या पथकाने मंगळवारी पहाटे शेखला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे शेख हा तेथे नाव बदलून राहत होता. हसन जमीर शेख ऐवजी तो आपले नाव समीर बाबू शेख उर्फ मुक्तार असे सांगायचा.\nचाकूर तालुक्‍यातील दापकाळ येथे राहणारे जावेद शेख आणि त्यांच्या पत्नीला बुकनवाडी पाटीजवळ अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, दागिने आणि दुचाकी असा 73 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची हसन शेख याने कबुली दिली आहे. ही चोरी 29 एप्रिल रोजी केली होती.\nया गुन्ह्यातील दुचाकी आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे. तर, इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना 2018 मध्ये लातूर जिल्हा कारागृहातून हसन शेख यास जिल्हा न्यायालयात आणले असता तो पोलिसांची नजर चुकवून तिथून पळून गेला होता. याशिवाय, लातूर शहर आणि जिल्ह्यातील 20 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यादृष्टीनेही त्याची चौकशी केली जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सहायक पोलिस निरिक्षक सुधीर सूर्यवंशी, अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले, खुर्रम काझी, प्रकाश भोसले, सचिन मुंडे यांचा समावेश होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nव्हॉटसअपवरुन निरोप फिरताच झाला आदिवासी मुलाचा प्रवेश निश्‍चित\nऔरंगाबाद : गुणवत्ता असूनही केवळ अर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळूनही पैशाअभावी प्रवेश रद्द होतो की काय अशी आदिवासी...\nलातूरसाठी पुन्हा `वॉटर ट्रेन` पर्याय\nलातूर : लातूर जिल्हयात २०१५ पेक्षा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहराला यावेळी अधिक झळा पोहचणार आहेत. पाणी पुरवठा...\nपावसाअभावी मासेमारी व्यवसाय आला धोक्यात\nअहमदपूर(जि.लातूर) ः तालुक्‍यातील काही साठवण आणि लघू पाझर तलाव कोरडे आहेत, तर बरेच तलाव मृतसाठ्यात असून पाणीसाठा नसल्याने तालुक���‍यातील मासेमारी...\nकापडी पिशव्यांतून 200 महिलांना रोजगार\nलातूर ः राज्य शासनाने राज्यात प्लॅस्टिक पिशव्याला बंदी घातली असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. यासंदर्भात प्रबोधन आणि पर्याय उपलब्ध करून...\nनिवृत्त शिक्षकाने हातपंपाच्या पाण्यावर फुलवली आंब्याची बाग\nबेलकुंड, (जि. लातूर) ः औसा तालुक्‍यातील बेलकुंड येथील विठ्ठल पंढरीनाथ पांढरे या 82 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ratnagiri-bjp-on-nanar/", "date_download": "2019-08-20T22:58:47Z", "digest": "sha1:D2ZGSYZRHSB2MF5YTLJAE4DIORNNOYB3", "length": 14118, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाणार प्रकरणी भाजपचा अडेलतट्टूपणा कायम | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nनाणार प्रकरणी भाजपचा अडेलतट्टूपणा कायम\nस्थानिकांचा विरोध असतानाही नाणार प्रकरणी भाजपचा अडेलतट्टूपणा कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाणार रिफायनरी होणारच असे भाजपचे रत्नागिरी प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी रिफायनरी होणारच असे म्हटले. लाड यांच्या या वक्तव्यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nयावेळी पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी भाजपने २०१९ च्या निवडणूकांची तयारी सुरू केल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी भाजप आमदार राम कदम यांच्या अश्लाघ्य वक्तव्यावर बोलताना “महिलांच्या बाबतीत कुणी वाईट बोलू नये आमदार राम कदम यांच्या वक्तव्याची चित्रफिती पक्षाची मुंबई समितीने ताब्यात घेतली आहे. त्यावर योग्य ती भूमिका मुंबई समिती घेईल. मला वाटतं की भाजपच्या कोणत्याही कार्यकत्याने महिलांच्या बाबतीत वाईट बोलू नये. असे त्यांनी सांगितले.\nनाणार प्रकल्पामुळे कोकणी जनता देशोधडीला लागणार आहे. यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध आहे. शिवसेनेचाही या प��रकल्पास विरोध असून नाणारमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना कायम स्थानिकांच्या मागे असल्याचे प्रतिपादन शिवसेना आमदार राजन साळवी यांनी यासंदर्भात बोलताना ठामपणे केले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:59:58Z", "digest": "sha1:PIXPOI6IXUA4QN672DS5DEYM3ML4PI6C", "length": 3353, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंजी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख बेळगांव जिल्ह्यातील गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गुंजी (निःसंदिग्धीकरण).\nगुंजी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ४अवर आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१६ रोजी १०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/supreme-court-maharashtra/", "date_download": "2019-08-20T22:35:57Z", "digest": "sha1:TB5QYDCEZHZWDGWPRIBDD5353PUABURI", "length": 16871, "nlines": 231, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्राइम /सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nसर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.\n0 508 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम लोया यांच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणात याचिकाकर्त्याला सर्व तथ्ये समजली पाहिजेत. मेडिकल रिपोर्टसह सर्व कागदपत्रे तपासायला मिळाली पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला सांगितले.\nहे असे प्रकरण आहे ज्यात याचिकाकर्त्याला सर्व समजले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बीएम लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी सुरु होती. त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. याचिकाकर्त्यांनी लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.\nया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. एक याचिका पत्रकार बंधुराज संभाजी आणि दुसरी याचिका राजकीय कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनी दाखल केली आहे. वरिष्ठ वकिल हरीश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. याचिकाकर्त्याला कागदपत्रे द्यायला आमची काहीही हरकत नाही. पण एकच विनंती आहे ती कागदपत्रे सार्वजनिक करु नये असे हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या मागच्या आठवडयातील आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने बंद पाकिटातून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाला सादर केली. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला अतिरिक्त कागदपत्रे दाखल करायची असल्यास आणखी आठवडयाभराची मुदत दिली आहे. लोया यांच्या कुटुंबाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या मुद्यावरुन राजकारण न करण्याची विनंती केली आहे. आपला कुणावरही संशय नसल्याचे त्यांनी सांगितले.\nनागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी इस्पितळातील नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. ते ज्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nन्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्याननंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.\nपोलीस माझा एन्काउंटर करणार होतेः प्रवीण तोगडियांचा आरोप\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविका���ामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1106", "date_download": "2019-08-20T23:48:15Z", "digest": "sha1:FITSCLFLYVPUGFNFEMHXAZCBECOTHYRS", "length": 11215, "nlines": 84, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "केजचे पहिले साहित्य संमेलन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकेजचे पहिले साहित्य संमेलन\nमोठ्या साहित्य संमेलनांत बहुसंख्य श्रोते वक्त्याला नावाने ओळखत असतात. गावागावातल्या साहित्य संमेलनांत मात्र बहुसंख्य श्रोते वक्त्याला व्यक्त्तीश: ओळखत असतात आणि वक्‍ताही बहुसंख्य श्रोत्यांना ओळखत असतो. परिस्थितीच्या या बदलामुळे तेथील संवादाचे स्वरूपही बदलत असते. समोर बसलेल्या ओळखीच्या श्रोत्यांसमोर थापा मारता येत नाहीत. उक्‍ती आणि कृती यांमध्ये संतुलन ठेवावे लागते. म्हणून गावपातळीवर होणारे उपक्रम अधिक महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच केज येथे एप्रिलमध्ये झालेले साहित्य संमेलन वेगळ्या मोलाचे ठरले.\nबीड जिल्ह् यातले केज गाव हे तालुक्याचे ठिकाण असले तरी बहुतेक लोक शेती करतात आणि कालपर्यंत तेथे ग्रामपंचायतच गावकारभार पाहत होती. अलिकडच्या काळात महाविद्यालय सुरू झाले. गावाला भूषण वाटावे अशी एकच गोष्ट, ती म्हणजे विधानसभा मतदारसंघाचे नाव या गावाच्या नावावर आहे. केज विधानसभा मतदार संघ; गावचा माणूस महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री झाला त्याला दशके लोटली मात्र गावात, सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायला एप्रिल 2011 उजाडावे लागले.\nगावच्या काही संवेदनशील लोकांनी मिळून मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा स्थापना केली. ईश्वर मुंडे यांनी पुढाकार घेतला. प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव कळंबला राहतात. केज आणि कळंब ही शेजार-शेजारची गावे. मध्ये आडवी मांजरा नदी. चंदंशिव यांचा अध्यक्षपदासाठी होकार मिळाला. त्यांच्या होकारामुळेच केजचे साहित्य संमेलन आकाराला आले. संमेलन साजरे करायला खर्च लागतो. गाव छोटे, व्यापारपेठ नाही, साहित्य चळवळीला पोषक वातावरण नाही, दानशूर लोक नाहीत, तरीही एकजिवाचे लोक एकत्र आले आणि त्यांनी साहित्य संमेलन यशस्वी रीत्या पार पाडले.\nपहिल्या पिढीतील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक त्र्यंबक असरडोहकर हे केज तालुक्यातले. त्यांचे नाव नगरीला देण्यात आले. प्रख्यात पखवाजवादक पद्मश्री कै. शंकरराव बापू आपेगावकर हेही याच तालुक्यातले. त्यांचे नाव मंचाला देण्यात आले.\nमराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि संत सहित्याचे अभ्यासक डॉ. दादा गोरे यांनी संमेलनाचे उदघाटन केले. त्यांनी त्यांच्या भाषणात आजच्या खेड्याचे विदारक चित्र मांडले. शहरात वृद्धाश्रम आहेत. खेड्यातील वृद्धांची स्थिती भीषण आहे असे सांगून त्यांनी ग्रामीण वृद्धांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव यांनी त्यांच्या भाषणात ग्रामीण साहित्याची भूमिका विस्ताराने विषद केली. त्याच्या पुष्ट्यर्थ ते म्हणाले, मराठीचा जन्मच मुळी बीड-उस्मानाबाद परिसरातील आद्यकवी मुकुंदराज, स्वामी चक्रधर, दासोपंत यांचे दाखले देत त्यांनी साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे असे प्रतिपादन केले.\nस्वागताध्यक्ष ईश्वर मुंडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. मुनीरभाईने स्वागत गीत सादर केले. उदघाटन सोहळ्यात ‘शब्दांकुर’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन बी.जे.हिरवे ��ांनी केले. सय्यद वसियोद्दीन यांच्या ‘रानपाखरा’ व जनार्दन सोनवणे यांच्या ‘ग्लोबल वार्मिंग’ या कवितासंग्राहांचे प्रकाशनही संमेलनात पार पडले.\n(या लेखामध्‍येआद्यकवी मुकुंदराज यांच्‍याबद्दलची लिंक द्यायची आहे. वाचकांकडे यांसदर्भातील माहिती उपलब्‍ध असल्‍यास त्‍यांनी thinkm2010@gmail.com या पत्‍त्‍यावर संपर्क साधावा.)\nसंदर्भ: पैठण तालुका, महानुभाव पंथ, नाशिक, हेमाडपंती वास्‍तुशैली, महाराष्‍ट्रातील मंदिरे, वेरुळ\n‘थिंक महाराष्ट्र’साठी तालुका प्रतिनिधी\nसंदर्भ: जिल्‍हावार मोहिमा, माहिती संकलन\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nध्यानधारणा किंवा मेडिटेशन : वास्तव काय आहे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jindunlaobao.com/mr/thicken-nylon-shell-pvc-dots-coated-gloves.html", "date_download": "2019-08-20T23:17:22Z", "digest": "sha1:TTZ7BEG44HJYGDWKEIQ4RX2SH5F3UUMI", "length": 10660, "nlines": 231, "source_domain": "www.jindunlaobao.com", "title": "", "raw_content": "नायलॉन शेल पीव्हीसी ठिपके गरजेचे हातमोजे, गोठणे - चीन Gaomi JunYi कामगार सुरक्षा उत्पादने\nआपण आपले स्वागत आहे Gaomi सिटी JunYi कामगार सुरक्षा उत्पादने कं., लि.\nकच्चे रबर गरजेचे सुरकुत्या हातमोजे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकच्चे रबर गरजेचे सुरकुत्या हातमोजे\nकच्चे रबर गरजेचे सुरकुत्या हातमोजे\nराखाडी नायलॉन हिरव्या पीव्हीसी गरजेचे पीव्हीसी फेस समाप्त हातमोजे\nकाळा पॉलिस्टर शेल काळा PU गरजेचे हातमोजे\nकाळा शेल काळा PU गरजेचे हातमोजे\nपांढरा शेल पांढरा PU गरजेचे हातमोजे\nराखाडी शेल राखाडी PU गरजेचे हातमोजे\n42g काळा शेल काळा nitrile गरजेचे हातमोजे\nनायलॉन शेल पीव्हीसी ठिपके गरजेचे हातमोजे, गोठणे\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nJunyi 13G नायलॉन शेल पीव्हीसी ठिपके गरजेचे हातमोजे, गोठणे\nआयटम नाव नायलॉन शेल पीव्हीसी ठिपके गरजेचे हातमोजे, गोठणे\nलेपन पोत पीव्हीसी ठिपके\nजहाज नायलॉन शेल घट्ट\nमालिका पीव्हीसी ठिपके मालिका\nवजन जोडी दर 30-35g\nलांबी दोरीवर 25 से.मी.,\nपॅकिंग डझन प्रति 12pairs, पुठ्ठा प्रति 120pairs\nमूळ Gaomi सिटी शॅन्डाँग प्रांत चीन\nकार्य बोलता-प्रतिरोधक, गाडीचे बाजूला घसरणे-प्रतिरोधक\nवापर व्याप्ती कार देखभाल, यंत्रसामग्री, पुजा, ड्राइव्हर\nमागील: टी / सी शेल पीव्हीसी ठिपके गरजेचे हातमोजे\nपुढील: राखाडी शेल राखाडी PU गरजेचे हातमोजे\n5kv उच्च व्होल्टेज insulating हातमोजे\nविरोधी कट यांत्रिक परिणाम सुरक्षात्मक Hppe हातमोजे\nब्लॅक औद्योगिक रबर हातमोजा\nवर्ग 0 उच्च व्होल्टेज insulating हातमोजे\nडबल बाजू पीव्हीसी बिंदू\nविद्युत शॅन्डाँग रबर हाताचा हातमोजे\nउष्णता प्रतिरोधक BBQ हातमोजे\nहेवी ड्यूटी कार्य हातमोजे पीव्हीसी बिंदू\nउच्च गुणवत्ता उच्च परिणाम संरक्षक हातमोजे\nहातमोजे Insulating उच्च गुणवत्ता\nउच्च गुणवत्ता व्हाइट हातमोजे कापूस पीव्हीसी बिंदू\nलांब पीव्हीसी एकही हातमोजे\nSilicone हाताचा मायक्रोवेव्ह ओव्हन वापर हातमोजे\nअसे पू ग्लोव्ह आणि पीव्हीसी ठिपके पाम ग्लोव्ह\nपीव्हीसी Doteed कापूस कॅनव्हास तर्ाचे\nपीव्हीसी Doteed कापूस कॅनव्हास तर्ाचे सुरक्षितता कार्य हातमोजे\nपीव्हीसी बिंदू कापूस हातमोजे\nपीव्हीसी बिंदू कापूस सुरक्षितता हातमोजे\nपीव्हीसी बिंदू, असे पू लेपन हातमोजे\nपीव्हीसी बिंदू सुरक्षितता हातमोजे\nपीव्हीसी बिंदू सुरक्षितता कार्य हातमोजे\nपीव्हीसी बिंदू कार्य हातमोजे\nपीव्हीसी बिंदू कार्यरत हातमोजे\nपीव्हीसी डॉटने सुरक्षितता हातमोजे\nस्ट्रिंग विणकाम पीव्हीसी एकही कार्य हातमोजे\nव्हाइट कार्यरत पीव्हीसी बिंदू हातमोजे\nकार्यरत आहे हिवाळी हातमोजे\nलाल शेल काळा कच्चे रबर बनवतात सळसळ असा आवाज समाप्त हातमोजे\nकच्चे रबर गरजेचे सुरकुत्या हातमोजे\nकच्चे रबर गरजेचे सुरकुत्या हातमोजे\nटी / सी शेल पीव्हीसी ठिपके गरजेचे हातमोजे\nकच्चे रबर गरजेचे सुरकुत्या हातमोजे\nपत्ता: NO.2182, Shuguang रस्ता (दक्षिण), Chaoyang रस्त्यावर, Gaomi शहर, वेईफांग शहर, शानदोंग प्रांत, चीन.\nसोम - शुक्र: ते 05 पंतप्रधान 08AM\nशनि - रवि: ते 04 पंतप्रधान 09AM\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/vidhan-bhavan-nagpur/", "date_download": "2019-08-20T23:33:00Z", "digest": "sha1:I4WZWJOJHGPXGH2CQ5HM5A64ATWRYAHV", "length": 14023, "nlines": 232, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपूर हिवाळी अधिवेशन ,पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक सत्ताधाऱ्यांचा गदारोळ . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/नागपूर हिवाळी अधिवेशन ,पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक सत्ताधाऱ्यांचा गदारोळ .\nनागपूर हिवाळी अधिवेशन ,पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक सत्ताधाऱ्यांचा गदारोळ .\nदुसरीकडे, विरोधक उद्या विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत.\n0 612 एका मिनिटापेक्षा कमी\nनागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांच्यासह खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारासाररख्या विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन तापण्याची चिन्ह आहेत.\nदुसरीकडे, विरोधक उद्या विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत.\nअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.\nनागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरातला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.\nओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.\nदरम्यान, ओखी वादळामुळे जेवढं नुकसान झालं नसेल तेवढं युती सरकारच���या काळात झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.\nआपल्याकडे ‘डल्लाबोल’ पुरावे : मुख्यमंत्री\nज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी असेल याची झलक दिली आहे.\nनागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. इतकंच नाही, तर विरोधकांची गाडी ही अजूनही सैराटवरच अडकली असून, त्यातून बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.\nपुण्याजवळ कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात ४ ठार.\nकडाक्याच्या थंडीत 1600 ते 1800 चिनी सैनिकांनी ठोकला तळ .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:31:47Z", "digest": "sha1:APZKCP4HK4P5BWUA2QREVV2HYIOC3PWF", "length": 4111, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nसोशल%20मीडिया (1) Apply सोशल%20मीडिया filter\nएखाद्या ब्रिटीशरला भेळ विकताना तुम्ही पाहिलंय का \nआपल्याकडे कुठेही जा.. पेटपुजा करण्यासाठी कुठेतरी वडापावची गाडी तरी असते नाही तर समोसा तरी खायला मिळतो. शेवपुरी, पाणीपुरी,...\nपंजाबमधून ‘बाबाजी बर्गरवाले’ आणि ‘चाचा मॅगीवाला’ निवडणुकीच्या रिंगणात\nचंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/venues/426269/", "date_download": "2019-08-20T22:44:12Z", "digest": "sha1:USVNEOHSFGDJVKMYOGZQUDDGVLHYPVBB", "length": 3464, "nlines": 54, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Hotel Silver Oak, ग्वाल्हेर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 350 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 550 पासून\n1 अंतर्गत जागा 120 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nठिकाणाचा प्रकार बॅन्क्वेट हॉल, करमणूक केंद्र, हॉटेल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nबाहेरील केटरिंग आणण्यास परवानगी नाही\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, स्वत: चे सजावटकार आणण्यास परवानगी\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 2,400 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\nआसन क्षमता 120 व्यक्ती\nकिंमत प्रती व���यक्ती, शाकाहारी ₹ 350/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:22:08Z", "digest": "sha1:5FHDTEE27G7UBMESFHVEDPOJBJXIEE37", "length": 3218, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८६६ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८६६ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८६६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८६६ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८६६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saakava.com/ecology.aspx", "date_download": "2019-08-20T23:38:10Z", "digest": "sha1:2WZPNWHHVYHISE4EPYFXIUT3WVA2NE2P", "length": 3576, "nlines": 36, "source_domain": "saakava.com", "title": "पर्यावरणविषयक शब्द (ecology and environmental sciences)", "raw_content": "\nशब्दातील शब्द (Words in word)\nस्वयंपाकघरातील शब्द(words in kitchen)\nप्राण्यांसाठी शब्द(words for animals )\nचुकीच्या शब्दप्रयोगांना योग्य पर्याय\nनेहमी शुध्दलेखनात गल्लत होणारे शब्द\nइंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.\nतसेच मराठीविषयी इतर बरेच.\nनिसर्ग-अभ्यास, पारिस्थितिकी विज्ञान या शास्त्रांत उपयोगी पडेल असा एक पारिभाषिक शब्दांचा कोश येथे दिला आहे. हा कोश श्री. संतोष शिंत्रे यांनी तयार केला असून ह्या संकेतस्थळात त्याचा समावेश करण्याची अनुमती दिल्याबद्दल आम्ही श्री. शि��त्रे यांचे आभारी आहोत. श्री. शिंत्रे यांच्या “ ओळख-भारतीय निसर्ग – पर्यावरण पत्रकारितेची” ह्या पुस्तकाचा परिचय येथे दिला आहे. श्री. केशव साठ्ये यांनी तो लिहिला आहे.\nओळख-भारतीय निसर्ग – पर्यावरण पत्रकारितेची- पुस्तक परिचय.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/146?page=9", "date_download": "2019-08-20T22:38:37Z", "digest": "sha1:2UEREDEX46W2CVQHL5ZGMHUVUCPIJLGY", "length": 10860, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास : शब्दखूण | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास\nकलिंग युद्ध, एक कारण मीमांसा\nRead more about कलिंग युद्ध, एक कारण मीमांसा\nपानिपतची (न झालेली) ४थी लढाईइ\n१.कायदे आझम- आनंद हर्डीकर\nRead more about पानिपतची (न झालेली) ४थी लढाईइ\nचारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध\nचारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध\nRead more about चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध\nउज्जैन, मध्यप्रदेशात आत्ता कालिदास समारोह चालू आहे. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे , मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती . इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्या ची माहिती मिळाली .\nRead more about महाकवी कालीदास\nमानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना मानवाने बराच काळ हा आत्ता आणि आज जगण्यात घालवला. अन्न संकलक आणि शिकारी मानव समूहांचा बराच काळ हा खायचे काय हा प्रश्न सोडवण्यात जात होता. सर्व काही आज आणि आत्ता. पु लंच्या तुझे आहे तुझ्यापाशी मधला काकाजी म्हणतो तश्या दोनच वेळा. सकाळ झाली, दिसू लागले कि अन्न मिळवून जेवायची वेळ. रात्र झाली कि झोपायचं. कार्पे दिएम हे वेगळं सांगायची गरजच नव्हती.\nभारतीय पंचांग हे अनंत कालापासून चालत आलेले शास्त्रीय आणि गणितावर आधारित शास्त्र आहे. पंचांग म्हणजे जोतिष (ऍस्ट्रोलॉजि) असा गैरसमज आहे. पंचांग हे जोतिर्विद्या (ऍस्ट्रॉनॉमी) चे शास्त्र आहे. पंचांगात तिथी, नक्षत्र, राशी, योग आणि करण अशी पाच अंग असतात. भारतीय महिने हे सुरवातीपासून बारा च आहेत. चैत्र ते फाल्गुन ही कालगणना अबाधित आहे. पंचांग हे चान्द्रिय कालमापन असून सूर्याच्या भ्रमणाशी जुळवण्याकरिता अधिक महिना येतो. गृह स्तिथी माहिती असल्यास तिथी आणि नक���षत्र अचूक रित्या काढता येते.\nRead more about इंग्रजी महिन्यांचे घोळ\nभारत चीन युद्ध – १९६२\n२०व्या शतकाच्या सुरुवातीला चीन मध्ये घडलेल्या घटना (थोडक्यात)\nशेवटच्या घटका मोजत असलेले मांचू साम्राज्य:\nRead more about भारत चीन युद्ध – १९६२\nभारत चीन युद्ध – १९६२\n२०व्या शतकाच्या सुरुवातीला चीन मध्ये घडलेल्या घटना (थोडक्यात)\nशेवटच्या घटका मोजत असलेले मांचू साम्राज्य:\nRead more about भारत चीन युद्ध – १९६२\nगडदुर्गा - भवानीमाता, माणिकपुंज (९)\nRead more about गडदुर्गा - भवानीमाता, माणिकपुंज (९)\nगडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)\nRead more about गडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/uncategorized/", "date_download": "2019-08-20T22:35:36Z", "digest": "sha1:CU2CIFEUANCJR5BP5ZQLJACYVXMQISOC", "length": 11481, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Uncategorized | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nपुणे- शिवाजीनगर भागातील दळवी हॉस्पिटलसमोरील गोदाम व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मुत्यू झाला. लक्ष्मण…\nउच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nश्रीनगर- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशत���ादी संघटनेत…\nबिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.\nबिहारमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. येथील मसूदन रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हल्ला करून रेल्वेस्थानकाला आग लावली. त्यानंतर या…\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nपुणे – परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केलेल्या खोचक टिकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक…\nआता विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\nनवी दिल्ली: मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत जोडण्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एक गोष्ट तुम्हाला आधार कार्डसोबत जोडावी लागणार आहे.…\nबल्लारशाह-गोंदिया दरम्यान विद्युत वाहिनीचा खांब गाडीवर पडला; जिवीतहानी नाही\nगोंदिया- बल्लारशहा-गोंदिया दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाडीवर विद्युत वाहिनीचा खांब पडल्याने काही काळ ही गाडी येथे अडकून पडली. या मार्गावर असलेल्या…\nअंध विद्यालय के विधार्थीयो ने पंतप्रधान मोदी जी को दि मन की आंखो से जन्म दिन की शुभ कामनाये\nअंध विद्यालय के विधार्थीयो द्वारा पंतप्रधान मोदी जी को अंध विधार्थीयो ने दि मन की आंखो से जन्म दिन की…\nवर्धा बोरधरण मधील नर भक्षी वाघीनीचा मृत्यू \n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/yashwant-sinha-on-aaps-20members-suspended/", "date_download": "2019-08-20T23:30:31Z", "digest": "sha1:VNIKQY67PX7M67UWKTHOETBJMOIQXDFT", "length": 12488, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आप'च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Political/आप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा\nआप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा\n‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले.\n0 303 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली – ‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. यावरुन माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सिन्हा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला आहे.\n”राष्ट्रपतींकडून आपच्या 20 आमदारांचे दिल्ली विधानसभेतील सदस्यत्व रद्द करणं म्हणजे पूर्णतः न्यायाची भ्रूण हत्या करण्यासारखं आहे. कोणतीही सुनावणी झाली नाही, हायकोर्टाच्या आदेशाची प्रतिक्षादेखील करण्यात आली नाही. ही वाईट पद्धतीची तुघलकशाही आहे”, असे ट्विट करत सिन्हा यांनी राष्ट्रपतींवर हल्लाबोल चढवला ��हे.\nकेवळ यशवंत सिन्हा यांनीच नाही तर आपल्या पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं सांत्वन करणारे ट्विट केले आहे. ”आप आए, आप छाए, आप ही आप चर्चा का विषय, घर घर में, हर घर में, तो फिर किस बात की फिक्र है आपको”, असे ट्विट करत शुत्रघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधी भूमिका जाहीरपणे मांडली आहे.\nभारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत\n‘ऑस्कर’साठी प्रियांका चोप्राची तयारी\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/two-policemen-killed-in-kashmir/", "date_download": "2019-08-20T22:54:50Z", "digest": "sha1:6PZ53OCCB5UTWXTQSSJJOXUE3LMKI3ZO", "length": 13060, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "कश्मीरात दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकश्मीरात दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद\nजम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यात न्यायालयाच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्य��त दोन पोलीस शहीद झाले असून दहा जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.\nपुलवामात न्यायालयाच्या परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. घटनेनंतर परिसरात सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी अनंतनागच्या जंगलात गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड फेकले. त्यात १० जवान जखमी झाले आहेत. रमजानच्या शेवटच्या पाच दिवसांत मोठे हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुलवामातील कानजीगंज येथे दहशतवाद्यांनी पेरलेले आयईडी स्फोटके सुरक्षा दलाने निकामी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/corporator-baburao-chanderes-house-tax-on-the-income-tax-department/", "date_download": "2019-08-20T22:47:14Z", "digest": "sha1:WZUGXTXJRXQINISHB5YBQM2XSH5PJGFK", "length": 13144, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /पुणे/नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .\nनगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाड .\n0 504 एका मिनिटापेक्षा कमी\nमनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या बाणेर येथील विरभद्र नगरमधील निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही धाड टाकण्यात आली आहे. साध्या वेषात व खासगी गाड्यातून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी व पोलिसांनी ताबडतोब घराचा ताबा घेऊन सुरक्षाव्यवस्थेत तपासणीला सुरूवात केली. जवळपास बारा जणांच्या चमूने ही तपासणी सुरू केल्याचे कळते आहे. सकाळपासून सुरू असलेली तपासणी अजूनही सुरू आहे.\nबाबुराव चांदोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत. ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. बाबुराव चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसां��े पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे. मात्र, या कारवाईमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.\nपु. ल. देशपांडे यांचा घरात चोर घुसले ,निवासस्थानी चोरीचा प्रयत्न .\nकेसगळती रोखा ‘ 7’ घरगुती उपाय नक्की करुन पहा .\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nपुण्यात कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nजिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\nमिठाईच्या दुकानात घुसला टॅंकर तरुणीचा मृत्यू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:59:31Z", "digest": "sha1:7FW7BZZDNOHCGTCLEVEDKSQZFEHQCUZB", "length": 2811, "nlines": 85, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nअमिताभ%20बच्चन (1) Apply अमिताभ%20बच्चन filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nतापसी%20पन्नू (1) Apply तापसी%20पन्नू filter\nअमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा येणार एकत्र\nपिंक चित्रपटातून तापसी पन्नू प्रेक्षकांना माहित झाली. त्या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी तिला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=cabinet%20minister&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Acabinet%2520minister", "date_download": "2019-08-20T22:25:54Z", "digest": "sha1:YDVFCCRUKS2V5GS67XMPUHGGGP7MA6ZB", "length": 3762, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश%20बापट (1) Apply गिरीश%20बापट filter\nपांडुरंग%20फुंडकर (1) Apply पांडुरंग%20फुंडकर filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमंत्रिमंडळ (1) Apply मंत्रिमंडळ filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nविलासराव%20देशमुख (1) Apply विलासराव%20देशमुख filter\nकॅबिनेट मंत्री मंत्रालयात तर राज्यमंत्री विधानभवनात\nमुंबई - नवीन मंत्र्यांपैकी कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रालयात, तर राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने देण्यात येणार आहेत. सामान्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5541", "date_download": "2019-08-20T23:50:34Z", "digest": "sha1:URSJK2NIFAHRJPJDD275WVS5453RVPYB", "length": 4437, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात\nठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात\nमेट्रो ५च्या कामास येत्या पावसाळ्यान��तर सुरूवात केली जाणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण असा मेट्रो ५चा मार्ग असून साडेचोविस किलोमीटरच्या या मार्गासाठी साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर १७ स्थानकं प्रस्तावित करण्यात आली आहेत. ॲबकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे या मेट्रो ५च्या मार्गाचं काम केलं जाणार आहे. हा मार्ग अर्धा उन्नत आणि अर्धा भूमिगत असणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ साठी कल्याण, एपीएमसी, कल्याण रेल्वे स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव, एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळनगर, भिवंडी, धामणकर नाका, आंजूरफाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकूम आणि कापुरबावडी अशी स्थानकं प्रस्तावित करण्यात आली आहेत.\nशिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना\nनारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीचं नियोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/6-people-arrested-youth-murder-case-crime-196843", "date_download": "2019-08-20T23:30:55Z", "digest": "sha1:ZSSPF6DE5PIVFMMLVCODW3UAWC4FNFIR", "length": 14331, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "6 people arrested in youth murder case crime पुण्यातून सहा मारेकऱ्यांच्या आवळल्या मुसक्‍या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपुण्यातून सहा मारेकऱ्यांच्या आवळल्या मुसक्‍या\nसोमवार, 1 जुलै 2019\nअटकेतील संशयित पोलिस कोठडीत\nयाप्रकरणी शनिवारीच पोलिसांनी इच्छाराम पुंडलिक वाघुळदे याला ताब्यात घेतले होते. त्यास तपासाधिकारी सचिन बेंद्रे यांच्यासह पोलिस पथकाने काळा बुरखा टाकून जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात कामकाज होऊन संशयितास न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.\nजळगाव - येथील मू. जे. महाविद्यालयातील वाहनतळावर शनिवारी (ता. २९) किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी फरार झालेल्या मारेकऱ्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून मुसक्‍या आवळल्या आहेत. पुण्यास गेलेले तपास पथक मारेकऱ्यांना घेऊन रात्रीपर्यंत जळगावात पोचेल, असे सांगण्यात आले; तर दुसरीकडे शनिवारी रात्री ताब्यात घेतलेला इच्छाराम पुंडलिक वाघुळदे (वय २०, रा. मोहाडी रोड, जळगाव) याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने संशयिताला पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले ���हेत.\nशनिवारी (ता. २९) मू. जे. महाविद्यालयाच्या वाहनतळावर धक्का लागण्याच्या कारणाने तरुणांच्या गटाने मुकेश सपकाळे याच्यावर चाकूने हल्ला चढविला. त्यात मुकेशचा मृत्यू झाल्याने शिक्षण वर्तुळात तसेच शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी एकाला अटक केली होती.\nगुन्ह्यातील अन्य सहा संशयितांना शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, डॉ. निलाभ रोहन यांनी उपविभागातील सर्व ‘डीबी’च्या कर्मचाऱ्यांना संशयितांच्या शोधार्थ रवाना केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे संशयितांच्या अटकेसाठी विशेष तीन पथके तयार करण्यात येऊन पुणे, मुंबई आणि सुरतकडे ती रवाना करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी, विजयसिंग पाटील यांच्यासह पथकाने संशयिताचा माग काढत सकाळीच पुणे गाठले होते. पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयितांचा अचूक शोध घेत गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये किरण हटकर (नेहरूनगर, मोहाडी रोड, जळगाव), तुषार नारखेडे ऊर्फ नाऱ्या (रामानंदनगर, जळगाव), समीर सोनार, अरुण बळिराम सोनवणे (समतानगर, जळगाव) यांचा समावेश आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाढती अतिक्रमणे रोखणे हा एक ‘टास्क’\nनागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांपासून थेट जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनाही साताऱ्यातील अतिक्रमणांची विशेषतः रस्त्यांवरील व पदपथांवरील टपऱ्या...\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/marathi-cinema/marathi-movie-anandi-gopal-cast-bhagyashree-milind-and-sameer-vidwans-visits-anandibais-school/", "date_download": "2019-08-21T00:33:32Z", "digest": "sha1:XYXRRQDZBBASIAX73Q7E4UO62MPYKDPF", "length": 22837, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Marathi Movie 'Anandi Gopal' Cast Bhagyashree Milind And Sameer Vidwans Visits Anandibai'S School | आनंदीबाईंच्या पहिल्या शाळेत पोहोचले 'आनंदी गोपाळ'चे कलाकार आणि लोकमतशी मारल्या मनमुराद गप्पा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्य��� आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nआनंदीबाईंच्या पहिल्या शाळेत पोहोचले 'आनंदी गोपाळ'चे कलाकार आणि लोकमतशी मारल्या मनमुराद गप्पा\nआनंदीबाईंच्या पहिल्या शाळेत पोहोचले 'आनंदी गोपाळ'चे कलाकार आणि लोकमतशी मारल्या मनमुराद गप्पा\nआनंदीबाईंच्या पहिल्या शाळेत पोहोचले ' आनंदी गोपाळ'चे कलाकार आणि लोकमतशी मारल्या मनमुर���द गप्पा\nआनंदी गोपाळललित प्रभाकरसमीर विध्वंसभाग्यश्री मिलिंद\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nजाणून घ्या कसा आहे जॉनचा बाटला हाऊस\nभागो मोहन प्यारेच्या सेटवर भेटा सुंदर चेटकिणीला\nIndia vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nIndia Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा\nICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले\nICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज\nICC World Cup 2019 : भारताविरुद्धची मॅच म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी - रशीद खान\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय\nअस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांविषयी जाणून घ्या तज्ञांकडून...\nयोगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी\nInternational Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी\nअमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई अन् फटाक्यांची आतषबाजी\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22782", "date_download": "2019-08-20T22:47:13Z", "digest": "sha1:T4JQA5LHY46CQUMBBZ4POV6T65365UNV", "length": 4315, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "महागठबंधन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /महागठबंधन\nबिहारमध्ये जद(यु), राजद आणि काँग्रेस यांचे महागठबंधन नितिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर तुटलेल आहे. ताज्या बातम्यांनुसार बिहारमध्ये पुन्हा भाजपा आणि जद(यु)चे आघाडी सरकार येईल असे दिसते.\nकाँग्रेस पक्षासाठी हा अजून एक पराभव आहे. आता त्यांचे राज्य असलेले कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल वगळता बाकी महत्त्वाचे मोठे राज्य नाही. यामध्येदेखील राज्यसभा, लोकसभा जागांच्या वजनानुसार कर्नाटक महत्त्वाचे, पंजाब/हिमाचल तुलनेने लहान आहेत.\nमा. राहुल गांधींनी स्वतः प्रयत्न करून जोडलेल्या महागठबंधनाची हार कुणामुळे झाली हा प्रश्न उभा राहील. लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेतच.\nRead more about बिहारमधील राजकीय उलथापालथ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/monsoon-will-be-arriving-on-june-14-in-south-konkan/", "date_download": "2019-08-20T22:41:35Z", "digest": "sha1:HWHCKNXKAPJVARW34DWGK2KO24RM54XK", "length": 7806, "nlines": 78, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दक्षिण कोकणात 14 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदक्षिण कोकणात 14 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल\nमुंबई: मान्सूनचे आगमन 8 जून रोजी केरळात झाले आहे आणि 14 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो. 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल आणि काही भागांमध्ये दुपारनंतर मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. राज्यातील बहुतांश भागात किमान 15 जूनपर्यंत तरी मान्सूनचे आगमन अपेक्षित नसल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.\nमान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस हा सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shiv-sena-uddhav-thackeray-slam-congress-president-on-manifesto/", "date_download": "2019-08-20T22:19:54Z", "digest": "sha1:J6RUQMMWURRATZK2A5BQQZD6PGCPMFUW", "length": 16226, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "'काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की देशप्रेमींचा ?' : उद्धव ठाकरे - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर���गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की देशप्रेमींचा ’ : उद्धव ठाकरे\n‘काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की देशप्रेमींचा ’ : उद्धव ठाकरे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसने आज (मंगळवार दि २ एप्रिल) हम निभाऐंगे या घोषणेसह आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावर भाजपापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की, देशप्रेमींचा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यावर टीका केली आहे. देशद्रोहाचे कलम रद्द करण्याबाबत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.\nउद्धव ठाकरे म्हणाले की, “काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की देशप्रेमींचा देशद्रोह हा मुद्दा बाजूला करा असे म्हणणारा कोणी पक्ष असेल त्या पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार नसावा. असे आश्वासन देणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे” असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\n‘जाहीरनाम्यातून काँग्रेसच्या पोटातली भूमिका ओठावर आली’\nकाँग्रेसच्या जाहीरनाम्यातून पोटातली भूमिका ओठावर आली अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला नाही, परंतु आतापर्यंत जे वृत्त समोर आले त्यावरून असं म्हणेल की, जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी काँग्रेसने त्याचं सरकार होतं त्यावेळी काय केलं ते पहावं.” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.\n‘राहुल गांधी यांच्या आजीने पण सांगितलं होतं की गरिबी हटाव किती गरिबी हटली \nपुढे बोलताना ते म्हणाले की, “काश्मीरचा दर्जा आणि महत्व कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र संपूर्ण देशात एक कायदा असला पाहिजे, काश्मीरमध्ये जो दहशतवाद उफळलेला आहे त्याची पाळेमुळे उखडून फेकली पाहिजेत. निवडणूक आली की थापा मारायच्या. राहुल गांधी यांच्या आजीने पण सांगितलं होतं की गरिबी हटाव किती गरिबी हटली असा सवाल करत काँग्र���सने मुद्दा गमावला” असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nमोदीच काय तर देशातील कोणतीही ताकद आरक्षणाला धक्का लावू शकणार नाही : पंतप्रधान\nराहुल कुल यांनी दौंड तालुक्याची वाट लावली : रमेश थोरात\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा ���ाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nफक्त 5-10 हजार रूपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल चांगली…\nZomato च्या महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ\n ‘या’ योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे कर्ज माफ…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’…\n PAK ची ‘केविलवाणी’ धडपड सुरूच, आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडणार ‘काश्मीर’चा मुद्दा\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/4-killed-in-building-collapse-in-mumbais-zaveri-market/", "date_download": "2019-08-20T22:52:28Z", "digest": "sha1:3FM6KS3YUSCVUX2WWRXVBI4MBABAWVBP", "length": 11149, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबईतील झवेरी बाजारात इमारत कोसळून 4 मृत्यू . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Mumbai/मुंबईतील झवेरी बाजारात इमारत कोसळून 4 मृत्यू .\nमुंबईतील झवेरी बाजारात इमारत कोसळून 4 मृत्यू .\nअतिशय जुन्या असलेल्या या इमारतीचे म्हाडामार्फत पुनर्बांधणीचे कामही सुरु होतं.\n0 560 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : मुंबईतील झवेरी बाजारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्वात जुना परिसर म्हणून झवेरी बाजारची ओळख आहे.\nचिप्पी नावाच्या पाच मजली इमारतीचा स्लॅब काल (15 डिसेंबर) दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. अतिशय जुन्या असलेल्या या इमारतीचे म्हाडामार्फत पुनर्बांधणीचे कामही सुरु होतं.दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु होतं. परंतु चिंचोगी गल्ली असल्याने आणि कमी जागा असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.\nफिरोज खान (वय 23 वर्ष), सपाई शेख (वय 24 वर्ष), मोहम्मद शेख (वय 19 वर्ष) आणि बरकतुल्ला खान (वय 50 वर्ष) अशी दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत.\nकोळसा खाण घोटाळा माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना तीन वर्षांची तुरुंगवास.\nटोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लि��ा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5544", "date_download": "2019-08-20T23:48:11Z", "digest": "sha1:P6LIKTTLDPSJGFYU7ICFMNVZXVFKTB2Y", "length": 4254, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीचं नियोजन - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nनारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीचं नियोजन\nनारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीचं नियोजन\nनारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक विभागातर्फे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. उद्या नारळी पौर्णिमा असून कळवा पूलावर नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामुळं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवी मुंबईकडून कळव्याकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नवी मुंबईतून येणारी सर्व वाहनं पटणी येथून ऐरोली, मुलुंड चेकनाका मार्गे इच्छीत स्थळी जाऊ शकतील. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत ही प्रवेश बंदी लागू राहणार आहे.\nठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात\nसमता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये वाचन आणि गायन कट्टा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/about/", "date_download": "2019-08-20T23:05:46Z", "digest": "sha1:HYBDILNBWZFACFDF5IAKCF7LQB27MAXT", "length": 4999, "nlines": 31, "source_domain": "kher.org", "title": "About – ओळख – Aditya Kher", "raw_content": "\nनमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य खेर. मी मुळचा पुण्याचा. परमाणु अभियंता म्हणुन शिक्षण घेतल्यानंतर चिप डिझाईनच्या क्षेत्रात नोकरी करतो आहे. सध्या सहकुटुंब सहपरिवार मुपो. – सोल, द, कोरियाची राजधानी बे एरिया, कॅलिफोर्नियामधे आहे.\nलंपनच्या भाषेत सांगायचं तर मी “एक जाम म्याड मुलगा आहे”. ह्या म्याडपणाच्या यादीत नेहेमीच अनेक गोष्टींची भर पडत असते पण त्यातल्या त्यात, देशोदेशी किंवा डोंगर-दऱ्��ांमधली भटकंती, आंतरजालावर मुशाफिरी आणि वाचन यांचा नंबर कायम वरचा असतो. ह्या संकेतस्थळाबद्दल अथवा माझ्याबद्दल काही प्रश्न असतील किंव्हा निवांत गप्पा मारायच्या असतील तर बिनघोर हा फॉर्म वापरा आणि हाळी द्या. मी इथे सुद्धा असतो – Github: https://github.com/appa-k/ https://github.com/appa-k/\nहे संकेत स्थळ मी “किडे” करायला आणि केलेल्या किड्यांबद्दलची माहिती अनुदिनीतून जगजाहिर करण्यासाठी चालवितो. माझं मुक्तस्त्रोत प्रणाल्यांवर, त्यांच्या दर्जावर आणि मुळात त्या संकल्पनेवर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे बहुतेक वेळा माझे “किडे” अशा प्रणाल्यांशी संबंधित असतात.\nह्या संकेतस्थळाची जडणघडण सुद्धा मुक्तस्त्रोत प्रणाल्या वापरूनच केली आहे. काही उदाहरणे द्यायची झालीतर, लिनक्सवर चालणारा सेवादाता, विदा साठविण्यासाठी माय-एसक्युलचा वापर, आणि टंकलेखनासाठी जी-व्हिम अशी काही नावे घेता येतील. ह्या संकेत स्थळावर मी मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषा वापरून लिहितो. ही नोदींमधली सरमिसळ तुम्ही गोड मानून घ्याल अशी आशा आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/sequence-2-sadguru-aniruddha/", "date_download": "2019-08-20T22:56:23Z", "digest": "sha1:MJYFZRMFXYY6QW2A24FKTT44RQ5WQAXD", "length": 9634, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2) - Sadguru Shree Aniruddha", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ याबाबत सांगितले.\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ याबाबत सांगितले.\nब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैचि ब्रह्माण्डी पाहता नसे तयासी तुळणा कैचि ब्रह्माण्डी पाहता नसे’ की ब्रह्मांडामध्ये हनुमंताला तुलना कोणाशी देता येत नाही. कारण हा महाप्राण असल्यामुळे हा प्रत्येक गोष्टीतला क्रम हाच डिसाईड करतो, हाच निश्चित क्रम.\nमहाप्राणाच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. महाप्राण निर्जीव वस्तूंमध्ये काय काम करतो महाप्राण निर्जीव वस्तूमध्ये पण आहे, दगडामध्ये पण आहे, लाकडामध्ये पण आहे त्यांची स्थिती मेंटेन करण्याच, जसं आहे तसं आहेपणा मेंटेन करण्याचं. प्रोटॉन इलेक्ट्रॉन मधला फोर्स कायम ठेवण्याचं, इलेक्ट्रॉनला कायम फिरत ठेवण्याचं बरोबर, ते महाप्राणाच काम आहे. तर मनुष्य मात्र कसं काम करतो. त्याचा अभ्युदय घडवण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्याच त्याला बळ पुरवण्याच, बरोबर महाप्राण निर्जीव वस्तूमध्ये पण आहे, दगडामध्ये पण आहे, लाकडामध्ये पण आहे त्यांची स्थिती मेंटेन करण्याच, जसं आहे तसं आहेपणा मेंटेन करण्याचं. प्रोटॉन इलेक्ट्रॉन मधला फोर्स कायम ठेवण्याचं, इलेक्ट्रॉनला कायम फिरत ठेवण्याचं बरोबर, ते महाप्राणाच काम आहे. तर मनुष्य मात्र कसं काम करतो. त्याचा अभ्युदय घडवण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्याच त्याला बळ पुरवण्याच, बरोबर आणि विकास हा मनुष्याचा काय आहे आणि विकास हा मनुष्याचा काय आहे\nअसं झालय का आईच्या पोटामध्ये बाळ पहिल्या दिवशी नऊ महिन्याच होत, दुसर्‍या दिवशी नऊ महिने आठ महिने, एकोणतीस दिवसाच होतं असा उलटा प्रवास कधी बघितलाय का नाही. क्रम ठरलेला आहे बरोबर, पटतय. रक्त आधी हृदयातून फुफ्फुसामध्ये जाणार, शुद्ध होऊन मगच पुढे जाणार हा क्रम ठेरलेला आहे, पटतय.\nजेवायच तोंडानेच दुसरी कडून जेवता येईल का नाही, पटतय. लाजायच कारण नाही सत्य आहे वास्तच आहे आपला अभ्यास करायचा आहे, बरोबर. हा क्रम सगळा कोणाकडून ठरवला जातो नाही, पटतय. लाजायच कारण नाही सत्य आहे वास्तच आहे आपला अभ्यास करायचा आहे, बरोबर. हा क्रम सगळा कोणाकडून ठरवला जातो महाप्राणाकडून ठरवला जातो सृष्टीच्या. मग हा काय आहे महाप्राणाकडून ठरवला जातो सृष्टीच्या. मग हा काय आहे हा क्रमनियंता आहे. हा कोण आहे हा क्रमनियंता आहे. हा कोण आहे महाप्राणतेचा क्रमनियंता आहे, क्रमनियंता. त्यामुळे ह्या एका महाप्राणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत महाप्राणतेचा क्रमनियंता आहे, क्रमनियंता. त्यामुळे ह्या एका महाप्राणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत समानपणे आहेत, प्राणतत्त्व आणि क्रमनियंता.\nमग हे त्याचे दोन्ही गुणधर्म त्याचं सूर्यत्व आणि त्याचं चंद्रत्व म्हणून तो एकमेव असा आहे जो सूर्य ही आहे आणि जो चंद्र ही आहे, जो सूर्य ही आहे आणि चंद्र ही आहे ओ.के. त्याला म्हणतात हठयोग, हठयोग, काय म्हणतात राजयोग, आणि हठयोग दोन शब्द आपण वापरतो ह आणि ठ. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. ह्या दोघांच बॅलन्स शरीरामध्ये उत्पन्न करणं, मनामध्ये उत्पन्न करणं, प्राणतत्त्वामध्ये उत्पन्न करणं म्हणजे हठयोग. पण आपण काय समजतो की हठ म्हणजे हट्टीलोकाचा योग. म्हणजे अतिशय कडक साधना करायची, काय ती वाटेल ती आसन करायची आणि शरीरावर अत्याचार करायचे म्हणजे हठयोग नाही. हठयोग म्हणजे सूर्य-चंद्रांच एकरुपत्व, आलं ल़क्षामध्ये.\nसद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘क्रमबध्दता – भाग २ (Sequence – Part 2)’ बाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु...\nइस्रायल से जुडी खबरें...\nईरान से जुडी घटनाएँ\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T23:43:59Z", "digest": "sha1:5ENXI5LNRCQLBFSOXGKRA424K3WRPGOY", "length": 9700, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "मतदार ओळखपत्र Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n..म्हणून राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच वाटत आहेत मतदान ओळखपत्र\nरामटेक : पोलीसनामा ऑनलाईन - मतदानासाठी नवीन मतदारांना ओळखपत्र देण्याचे काम प्रत्येक निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र घरोघर नेवून…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांन�� फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nवंचितकडून काँग्रेसला ’50 – 50′ ची ऑफर \n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ बॅनरवर भडकले…\nआगामी ३ वर्ष पाकिस्तानचे आर्मी चीफ बनुन राहणार कमर जावेद बाजवा, इम्रान…\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील दिलं महत्वाचं स्थान\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nकलम 370 वरून इम्रान खानच्या पुर्वाश्रमी पत्नीचे गंभीर आरोप ; म्हणाली, PM मोदींसोबत केलं ‘डील’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/rani-mukherjee-releases-release-date-mardani-1-film-release-be-done-date/", "date_download": "2019-08-21T00:32:45Z", "digest": "sha1:XYA7NVO34RL5QPVWN2I3AVKFZ6ZTQNFR", "length": 31684, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rani Mukherjee Starrer Mardaani Movie'S Releasing Date | राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज! | Lokmat", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारा��चे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमध��न पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nराणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज\nRani Mukherjee Starrer Mardaani Movie's Releasing Date | राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज\nराणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज\nराणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा पुढचा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे.\nराणी मुखर्जीच्या ‘मर्दानी २’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; ‘या’ तारखेला होणार रिलीज\nबॉलिवूडची मर्दानी गर्ल अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा पुढचा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, मर्दानी २ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे.\nयशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता तर दुसरा भाग गोपी पुथरान हे दिग्दर्शित करतील. मर्दानी २ची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करणार आहे. राणी मुखर्ज��ने ‘मर्दानी’ चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय हिची भूमिका साकारली होती. एका तरूण मुलीच्या शोधात तिने एक सापळा रचलेला असतो यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n १४ वर्षांत इतकी बदलली ही अभिनेत्री, 'ब्लॅक'मध्ये साकारली होती राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका\nशाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर... या चित्रपटाद्वारे करणार कमबॅक\n राणीच्या टी-शर्टची आणि पायजम्याची किंमत वाचून पळेल तुमच्या तोंडचं पाणी\nराणी मुखर्जीने सोडले सासऱ्यांचे घर, हे आहे कारण\nआदित्य पांचोलीवर बॉलिवूडमधील अभिनेत्रीने केले आहेत हे गंभीर आरोप, वाचून तुम्हाला बसेल धक्का\nकुछ कुछ होता है या चित्रपटात काम करण्यास तब्बल या सात अभिनेत्रींनी दिला होता नकार\nकुछ कुछ होता है या चित्रपटात होती मोठी चूक, करण जोहरनेच केले मान्य\nऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nराखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो\n‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत\nसेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी ड��'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:34:41Z", "digest": "sha1:OWXC7IX3523LVCBLRTBB7SWHTAER2Y7O", "length": 3139, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदू नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमदू नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मदू नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्धा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील नद्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5547", "date_download": "2019-08-20T23:50:22Z", "digest": "sha1:6VPBT22XXZUPPNZEIEOQLVBF5G5QILN6", "length": 5755, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये वाचन आणि गायन कट्टा - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nसमता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये वाचन आणि गायन कट्टा\nसमता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये वाचन आणि गायन कट्टा\nप्रतिकुल परिस्थितीशी झगडणा-या जिद्दी एकलव्यांच्या माध्यमातून वस्ती पातळीवर वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर अधिक समृध्द जीवन विकसित करण्याच्या उद्देशानं ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये समता विचार प्रसारक संस्थेतर्फे वाचन आणि गायन कट्टा सुरू केला जाणार आहे. संस्थेच्या २७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. वंचिताचा रंगमंच प्रकल्प यशस्वीपणे राबवल्यानंतर आता वस्तीतील बाल, किशोर, युवा आणि प्रौढांमध्ये असणारी वाचनाची भूक भागवण्याकरिता आणि त्यांच्यात वैचारिक समृध्दता निर्माण होण्याकरिता मनोरमानगर, महात्मा फुले नगर, खारटन रोड, कोपरी, सावरकरनगर, रमाबाई आंबेडकर नगर, चिरागनगर, मानपाडा आणि कळव्यातील महापालिका शाळा अशा ८ ठिकाणी स्वातंत्र्यदिनापासून क्रमाक्रमाने फिरती वाचनालयं सुरू केली जाणार आहेत. गायन कट्टा म्हणजे दिवसभराचं काम आटपून घरी आल्यावर संगीताची आवड जोपासण्याचा सामुहिक प्रयत्न असल्याचं लतिका सु.मो. यांनी सांगितलं. गायन कट्ट्यावर भजन, अभंग, वारकरी संप्रदायातील गाण्यांपासून फिल्मी, शाहिरी आणि चळवळीच्या गाण्यांपर्यंतची गाणी गायली जाऊ शकतील. यामुळं व्यसनात अडकण्याचे रस्ते बंद होतील असं लतिका सु.मो. यांनी सांगितले.\nनारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीचं नियोजन\nनंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-turmeric-polishing-grading-important-15903?tid=148", "date_download": "2019-08-20T23:45:01Z", "digest": "sha1:IFD6TJXAD3IDBOVRU473GPR4PNPZK5KD", "length": 18634, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, turmeric polishing & grading is important | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाची\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाची\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाची\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाची\nडॉ. मनोज माळी, डॉ. दिलीप कठमाळे\nमंगळवार, 22 जानेवारी 2019\nलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी पसरविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. परिणामी हळकुंडाची तूट होत नाही.हळद शिजविल्यानंतर साल काळपट दिसते अथवा चिरते. ही साल पॉलीश करून काढल्यावर हळद आकर्षक दिसते.\nलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी पसरविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. परिणामी हळकुंडाची तूट होत नाही.हळद शिजविल्यानंतर साल काळपट दिसते अथवा चिरते. ही साल पॉलीश करून काढल्यावर हळद आकर्षक दिसते.\nशिजवलेली हळद १२ ते १५ दिवस उन्हात चांगली वाळवावी. हळद वाळत घालताना पहिले चार दिवस दोन इंचांपेक्षा जाड थर देऊ नये.\nओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू नये. लोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी पसरविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. परिणामी हळकुंडाची तूट होत नाही.\nहळद वाळत घालताना कठीण जागेवर किंवा ताडपत्रीवर वाळवावी. काळ्या मातीत जमीन सपाट करून पसरु नये, शिवाय मालाची प्रत खराब होते.\nहळद वाळू घातल्यानंतर आवश्यकतेनुसार एक दोन वेळा हलवून घ्यावी. माती, काडीकचरा, चुकून आलेले बगल गड्डे वेळोवेळी बाहेर काढून टाकावेत.\nशिजवलेली हळद ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळविल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत पाणी अथवा पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.\nपूर्ण वाळलेली हळद व अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळू देऊ नये. अधून मधून हात देताना कमी शिजलेली, जास्त फुगीर हळकुंडे त्वरीत वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमान चार वेळा जास्त ऊन द्यावे लागते.\nहळद शिजविताना काहीलीतील पाण्यातील मातीचा थर हळदीवर बसलेला असतो. तसेच जातीपरत्वे हळदीची साल कमी जास्त जाडीची असते. ही साल हळद शिजविल्यानंतर काळपट दिसते अथवा चिरते. ही साल पॉलीश करून काढल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. परिणामी हळदीला बाजारभाव चांगला मिळत नाही, म्हणून हळद पॉलीश करणे गरजेचे असते.\nहळद पॉलीश करण्यासाठी तेलाचा लोखंडी पिंप वापरावा. हा पिंप एका स्टॅडवर ठेवावा. हळद भरण्यासाठी पिंपाला ६ बाय ९ इंचाचे तोंड ठेवावे.\nया पिंपावर १० ते १५ सें.मी. अंतरावर ३ ते ६ सें. मी. लांबीची व १ ते १.५ सें.मी. रुंदीचे छिद्र छन्नीने पाडून घ्यावीत.\nछिद्र पाडलेला आतील भाग खडबडीत होतो.\nपिंपाच्या मधून एक लोखंडी दांडा बसवून त्याला पिंपाच्या बाहेर गेल्यानंतर दोन्ही बाजूला हॅन्डलसारखा आकार दिल्यावर दोन व्यक्तींना ड्रम स्टॅडवर ठेवल्यावर गोलाकार फिरविता येतो.\nअशा पिंपात पॉलिश करावयाची हळद टाकून त्यामध्ये घर्षणासाठी अणुकुचीदार ५ ते ७ दगड टाकून ड्रम फिरविल्यास आतील हळद जलद गतीने पॉलिश होते. या पद्धतीत दोन मजूर एका तासात २५ ते ३० किलो हळद पॉलिश करतात. याच तत्त्वाचा वापर करून इलेक्ट्रिक मोटारीवर चालणारे २ ते १० क्विंटल क्षमतेपर्यंतचे हळद पॉलिश ड्रम बाजारामध्ये उपलब्ध आहेत.\nवाळलेल्या हळदीचे उत्पादन ओल्या हळदीच्या २० ते २५ टक्के इतके मिळते.\nहळद पॉलिश केल्यानंतर चार प्रकारामध्ये प्रतवारी करावी.\nजाड लांब हळकुंडे (३ ते ५ से.मी. लांबी)\nमध्यम जाड हळकुंडे (२ ते ३ से.मी. लांबी)\nलहान आकाराची हळकुंडे (२ से.मी. पेक्षा कमी लांबी)\nलहान माती व खडेविरहीत कणी\nअशा वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी करून चांग��्या बारदानामध्ये पॅकिंग करावे, यामध्ये सोरेगड्डे व शिजवलेले गड्डे हे वेगवेगळ्या ठिकाणी पॅकिंग करावे.\nहळदीची विक्री करताना दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात, त्यानुसार प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\n: डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४\n(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना,\nकसबे डिग्रज, जि. सांगली)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nउसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...\nकरटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...\nकापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...\nमिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...\nजांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम परिपक्व जांभळाची फळे निवडून...\nनाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...\nव्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...\nआरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...\nऔषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...\nबेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...\nआरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...\nआरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...\nकेळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...\nउभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...\nप्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nप्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....\nAGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...\nप्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...\nआहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/category/news/", "date_download": "2019-08-20T22:19:49Z", "digest": "sha1:BGOJXWL7X3GKOAAJHAMEZAOCMUOTYLD3", "length": 10764, "nlines": 120, "source_domain": "kisanputra.in", "title": "News Archives - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n5 विधान सभांच्या निकालांनी गदगद झालेले आणि बदाबदा पडलेले आता नव्या उत्साहाने शेतकऱयांच्या बाजूने गळा काढू लागले आहेत. शेतकऱयांच्या नावाने आपण किती जोरात ओरडतो याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्...\tRead more\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n|| स्मरण || 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही अलीकडच्या काळातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या मानली जाते. तेंव्हाप...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nनाव नोंदणी सुरु उदघाटक: डॉ.विनय कोरे अध्यक्ष, वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समू��, प्रमुख पाहुणे: डॉ.उमाकांत दांगट माजी विभागीय आयुक्त: महसूल गेली काही वर्ष आपण बघतो की, शेतकऱ्यांचे प्रश्न जट...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nखरे तर कोण कोठे काय करतोय हे मला सगळे माहीत नसते. तसे माहीत असण्याचे कारणही नाही. जो तो आपल्याला जमेल तसे करीत राहतो.जसे मी माझ्या परीने करतो. हेच किसानपुत्र आंदोलनाचे वैशिष्ट्य आहे. तिकडे उ...\tRead more\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\nदिनांक २० आणि २१ ऑक्टोबरला अंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या किसानपुत्र आंदोलनाच्या महाराष्ट्र पातळीवरच्या निमंत्रितांसाठी असलेल्या शिबिराला उपस्थित होतो. किसानपुत्र आंदोलनाच्या आजवरच्या वाटचाल...\tRead more\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nसावध झालो सावध झालो तुमच्या आलो जागरणा॥ अज्ञानाचा अंधार वाढतो तेव्हा, गाफिलपणाची झोप लागते. शहरामध्ये विसावलेल्या शेतक-यांच्या पुत्रांना आपल्या शेतकरी बापांच्या हक्काबाबत अशीच झोप लागली आहे...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या पाच आघाड्या – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या आंबाजोगाई शिबिरात ‘शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी’ किसानपुत्रांच्या विविध आघाड्या करुन हे आंदोलन पुढे चालवण्याचा निर्णय करण्यात आला. गरजेनुसार या आघाड...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nअमर हबीब, बरुण मित्रा, संदीप कवडे, अंकुश काळदाते यांची प्रमुख उपस्थिती अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी परीसरात दोन दिवस चाललेल्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा समारोप अत्यंत यशस...\tRead more\nदेश बलवान करण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा – अमर हबीब\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फुर्त सुरुवात देशभरातील निवडक प्रतिनिधींचा उत्स्फुर्त सहभाग २० आणि २१ आँक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या कि...\tRead more\nकिसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीराचा शानदार समोरोप\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदो���न नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/foods-that-will-make-your-skin-whiter/", "date_download": "2019-08-20T22:27:05Z", "digest": "sha1:TRSXRKVQNXVZOP6KGJJAPXZIWLFOYHCJ", "length": 15326, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "गोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी, मग हे जरूर वाचा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nगोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी, मग हे जरूर वाचा\nगोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी, मग हे जरूर वाचा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – त्वचा गोरी करण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. ही उत्पादनं विकणारे अनेक दावे करतात. काहीजण म्हणतात आठवडाभरात रंग गोरा होईल. तर काही कंपन्या म्हणतात, पंधरा दिवसात निखळ, गोरी, सुंदर त्वचा आमच्या उत्पादनाच्या वापराने मिळू शकते. हे दावे किती खरे हे ग्राहकांना चांगलेच ठाऊक आहे. गोरी, नितळ, निरोगी त्वचा हवी असेल तर केमिकलयुक्त क्रिम्स वापरण्यापेक्षा काही घरगुती पद्धतीने ते शक्य आहे. यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.\nनियमित टोमॅटोचं सेवन करणं त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे कारण यात व्हिटॅमिन सी आणि लिकोपिन हा घटक असतो. दररोज बिटाचं रस प्यायल्यास शरीराला आवश्यक आयर्न मिळतं, ज्यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळत. यामुळे त्वचा चमकदार होते. बिटाचा रस चेहऱ्यावरही लावू शकता. हिरव्या पालेभाज्यांमधील फायबर शरीरातील अशुद्धता दूर करतं त्यामुळे आपोआपच तुमची त्वचा आतून निरोगी राहते. अशा भाज्यांचं नियमित सेवन करणं हे पूर्ण आरोग्यासाठी चांगलं आहे.\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nपपईतील व्हिटॅमिन ए, सी आणि ई यासारखे अँटिऑक्सिडंट त्वचा तरुण ठेवण्यास ममदत करतं. पपईमुळे त्वचेचा असमान पोतही दूर होतो. त्वचेसाठी आवश्यक असलेलं व्हिटॅमिन सी किवीमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि उजळण्यासाठी किवी खा किंवा त्याचा गर चेहऱ्यावर लावा. स्टड्ढॉबेरीजमध्येही व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे तुम्हाला हवं असलेलं सौंदर्य मिळतं.\nगाजरमधील व्हिटॅमिन सी आणि बिटा केरोटिन त्वचा निरोगी आणि उजळ बनवतं. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असतं जे पेशींचं संरक्षण करतं. त्वेचवर परिणाम करणाऱ्या फ्री रेडिकल डॅमेजपासून संरक्षण देतं.\nमहाराष्ट्राला निवडणुकीतच स्वाईन फ्लूचा विळखा; जाहीर सभांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका\n‘हे’ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nमाणसामध्ये देखील डुक्कराचे ‘हृदय’ लावलं जाऊ शकतं, लंडनमधील सुप्रिसध्द…\n‘या’ पद्धतीने व्यायाम केल्यास कमी होऊ शकतो ‘स्पर्म काउंट’,…\n हे वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधी मोमोजला हात लावणार नाही\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याच�� कारणे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभाजप प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा…\n ‘या’ योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे कर्ज माफ…\nदरोड्याच्या तयारीतील टोळी पिंपरी गुन्हे शाखेकडून जेरबंद\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेनेच्या वायकरांचे PM…\nINX प्रकरण : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोर्टानं जामीन फेटाळला\nमुंबईतील ‘या’ बड्या नेत्यांच्या राजकीय दहीहंड्या रद्द, पुरग्रस्तांना करणार मदत\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/sadguru-aniruddha-bapu-pravachan/marathi-sadguru-aniruddha-bapu-pravachan/page/6/", "date_download": "2019-08-20T23:34:49Z", "digest": "sha1:3XOGCOD4VIES6LOLP3XKKIDALQSQFHQG", "length": 25694, "nlines": 161, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Marathi Pravachan - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वांत मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच\nसर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे हे क्षितिजाला धरण्यासाठी धावण्याप्रमाणे आहे (Perfection is like chasing the horizon) – Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015\nसर्व���ृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे हे क्षितिजाला धरण्यासाठी धावण्याप्रमाणे आहे (Perfection is like chasing the horizon) सर्वदृष्ट्या अचूक असणे म्हणजेच पर्फेक्शन (Perfection) ही गोष्ट माणसाच्या शक्यतेबाहेरची आहे. सर्वदृष्ट्या अचूक असणे हे क्षितिज आहे, कल्पना आहे. श्रद्धावान काल होता त्यापेक्षा आज अधिक विकसित व्हावा यासाठी त्रिविक्रम श्रद्धावानाच्या जीवनात, त्रिविध देहात तीन पावले दररोज चालतच असतो. कालच्या पेक्षा आज मी अधिक कसा विकसित (progress) होईन याकडे लक्ष द्या कारण सर्वदृष्ट्या अचूक होण्यामागे लागणे\nत्रिविक्रम ज्ञान देतो (Trivikram Imparts Knowledge) ज्ञान हे नेहमी बुद्धी, मन आणि कृती या तीन पातळ्यांवर प्रवाहित होणे आवश्यक असते. एखादी गोष्ट बुद्धीला पटली, तरी मनाला पटणे आणि कृतीत उतरणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. या तीनही पातळ्यांवर एकत्रितपणे ज्ञान प्रवाहित करणारा त्रिविक्रम (Trivikram) आहे. ज्ञानाच्या तीन पातळ्यांवर त्रिविक्रम (Trivikram) ज्ञान कसे देतो याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि\nज्ञान म्हणजे काय (What Is Knowledge) प्रपंच-परमार्थ दोन्ही एकाच वेळेस सुन्दर रित्या संपन्न करण्यासंबंधी ऋषिसंस्थेने भारतीय समाजास सदैव मार्गदर्शन केले. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी चिन्तन करत असताना ब्रह्मर्षिंसमोर त्या आदिमाता चण्डिकेने जे ज्ञानभांडार खुले केले, तेच वेदरूपात प्रकटले. परमेश्वराने निर्माण केलेले जे जे काही जसे जसे आहे ते तसेच्या तसे जाणून घेऊन, तसेच त्यामागील परमेश्वरी हेतु जाणून घेऊन त्या माहितीचा पवित्र मार्गाने उपयोग अखिल विश्वाच्या कल्याणासाठी कसा करायचा याची परिपूर्ण जाणीव\nप्रेम बढाओ (Increase Love) सद्‍गुरुतत्त्व पर रहनेवाले विश्वास को दृढ करना यह २०१२ इस वर्ष का ध्येय था एक विश्वास संपूर्ण रूप में होना चाहिए कि मेरा कर्ता हर्ता मेरा सद्‍गुरुतत्त्व है एक विश्वास संपूर्ण रूप में होना चाहिए कि मेरा कर्ता हर्ता मेरा सद्‍गुरुतत्त्व है इस वर्ष का ध्येय है – प्यार बढाना इस वर्ष का ध्येय है – प्यार बढाना प्रेम यह परम-पवित्र भाव इस दुनिया में सर्वश्रेष्ठ है प्रेम यह परम-पवित्र भाव इस दुनिया में सर्वश्रेष्ठ है २०१५ इस वर्ष में प्रेम बढाने (Increase Love) का ध्येय रखिए इस के बारे में परमपूज्य सद्गुरू श्री अनिर��द्ध बापूनें अपने\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 13) भारतवासीयांच्या जीवनात सुवर्ण (gold) आणि रौप्य (silver) यांचे स्थान प्राचीन काळापासून अबाधित आहे आणि ऋषिसंस्थेने भारतीय समाजजीवन सुन्दर रित्या घडवले आहे. (Ramayan) रामायणकाळातील ऋषि हे राजसत्तेसमोर लाचार झालेले नाहीत, हे आम्ही पाहतो. या ऋषिसंस्थेने भारतीय समाजास प्रपंच-परमार्थ दोन्ही सुन्दर रित्या करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. जातवेद हा मूळ ऋषि आहे आणि पुरोहितही. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam-Part 12) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) ‘माझ्या जातवेदा माझ्या श्रीमातेला माझ्यासाठी माझ्या जीवनात, माझ्या क्षेत्रात घेऊन ये’, असे आवाहन जातवेदास म्हणजेच त्रिविक्रमास करण्याबाबत माता लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेद्वारे आम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी, संकटाचे रूपान्तर संधीत करण्यासाठी, हित करण्यासाठी जे मूलभूत सामर्थ्य लागते, ते सामर्थ्य सुवर्ण-रजत या मूलभूत तत्त्वांमध्ये आहे.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ११ (The Meaning Of The First Rucha Of Shreesooktam-Part 11) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) यांच्यापासून बनलेले अलंकार जिने धारण केलेले आहेत अशा सुवर्णरजतस्रजा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. येथे सोने आणि चांदी यांचा उल्लेख केला गेला आहे. सोने आणि चांदी यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण रंग असून त्या रंगांना क्रमश: सोनेरी आणि चंदेरी असे म्हटले जाते व या दोघांचे एकत्र असणे\nश्रीश्वासम् आणि श्वास (The Shreeshwasam And The Breathing) स्थूल दृष्ट्या जरी काही नात्यांमुळे माणसांचे जीवन एकमेकांशी जुळलेले दिसत असले, तरी प्रत्येक जीवात्मा हा स्वतन्त्र आहे आणि प्रत्येकाला स्वत:चा प्रवास, विकास स्वत:च करायचा आहे. श्रीश्वासम् उत्सवामध्ये आपण आपल्या श्वासाचे चारही भाग मूषक (mouse) चित्रित करून मूलाधारचक्राचा अधिष्ठाता असणार्‍या मूलार्कगणेशाच्या चरणी अर्पण केले. या उत्सवात सामील होऊ न शकलेले किंवा यानंतरच्या काळात श्रीश्वास घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी त्यांच्या त्रिविक्रम आणि आदिमातेवरील विश्वासाद्वारे हे\nगुह्यसूक्तम् आणि हीलिंग (The Guhyasuktam And The Healing) श्रीश्वासम् उत्सवाचा आनन्द मी स्वत: घेतला आणि तुम्हालाही तो आनन्द घेताना मी पहात होतो. सर्वांचाच या उत्सवात भावपूर्ण सहभाग होता. श्रीश्वासम् गुह्यसूक्तम् ऐकताना प्रत्येक जण तल्लीन होत होता. हे गुह्यसूक्तम् तुम्ही जेवढ्या प्रेमाने शान्तपणे बसून ऐकाल, तेव्हा त्याचा सर्वाधिक उपयोग होईल. ‘गुह्यसूक्तम्’चा अधिकाधिक लाभ आणि त्याद्वारे होणारे हीलिंग यासंबंधी मार्गदर्शन सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ मे २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 10) जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा हिरण्यवर्णा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. जिचा प्रभाव सदैव वाढतच राहतो अशा श्रीमातेच्या उपस्थितीमुळे माझे भलेच होणार आहे, हा श्रद्धावानाचा भाव असतो. लोपामुद्रेने म्हणूनच पहिला शब्द ‘हिरण्यवर्णा’ असा योजला आहे. सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्‍या आदिमाता चण्डिकेला\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ९ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 9) जातवेद अग्निला हिरण्यवर्णा श्रीमातेला घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. श्रीमाता सुवर्णाची कांती असणारी आहे. व्यक्तीच्या दिसण्यातून, वागण्यातून जे तेज प्रकट होते, त्याला कांती असे म्हणतात. जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा श्रीमातेला हिरण्यवर्णा म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ८ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 8) सुवर्णाची कांती असणारी या शब्दात श्रीमातेचे म्हणजेच आदिमाता चण्डिकेचे वर्णन श्रीसूक्तात केले आहे. सुवर्णाचे महत्त्व भारतवासीय प्राचीन काळापासून जाणतात. अनुनाकीय असोत की अन्य आक्रमक असोत, सुवर्ण हस्तगत करण्यासाठी हल्ले झाले आहेत. ज्ञानरूपी सुवर्ण आणि खरे सुवर्ण भारताकडे होते. हिरण्यवर्णा आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-143626", "date_download": "2019-08-20T22:54:57Z", "digest": "sha1:BB4KD7OMMETBK2K4ECLLWDMINB4E2J2Y", "length": 6745, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Famous Ganapati in Pune 2018 Ganesh Festival : पुण्यातील मानाचे पाच गणपती 2018 | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nGanesh Festival : पुण्यातील मानाचे पाच गणपती 2018\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nपुणे : पुण्यातील मानाचे पाच गणपती 2018 (गजेंद्र कळसकर)\nपुणे : पुण्यातील मानाचे पाच गणपती 2018 (गजेंद्र कळसकर)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/sadanand-bhange-write-article-muktapeeth-123781", "date_download": "2019-08-20T23:20:54Z", "digest": "sha1:XN3EQGBXF2JOGVZJHNE7K3YEVZGRC6EJ", "length": 18134, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "sadanand bhange write article in muktapeeth कथा हरविलेल्या वहीची..! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशुक्रवार, 15 जून 2018\nऐन परीक्षेच्या काळात वर्गातील एका गुंड मुलाने वही पळवली. ना पुस्तक, ना वही अशी विचित्र अवस्था माझी झाली. त्यावेळी मित्र \"ईश्‍वरा'सारखा धावून आला.\nऐन परीक्षेच्या काळात वर्गातील एका गुंड मुलाने वही पळवली. ना पुस्तक, ना वही अशी विचित्र अवस्था माझी झाली. त्यावेळी मित्र \"ईश्‍वरा'सारखा धावून आला.\nसुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. टेक्‍निकलसाठी माझी निवड झाली होती. थेअरीच्या विषयांची पुस्तके फारशी मिळत नव्हती. विषय समजायला पण जड होते. कोटस्थाने सर या विषयांचा क्‍लास घ्यायचे. सर त्याला सेंटर आणि क्‍लासची फीऐवजी सर्व्हिस चार्जेस म्हणायचे. माझी परिस्थितीत चांगली झाली तर तुमचे सर्व्हिस चार्जेस मी परत करीन असे सर सांगत. त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते.\nवार्षिक परीक्षा आठ-दहा दिवसांवर आलेली. तंत्रशास्त्राच्या वह्या वाचल्या की दुसरं काही वाचावं लागायचं नाही. मी वक्तशीरपणे सेंटरला जायचो. निळ्या, लाल पेनच्या साहाय्याने सुवाच्च अक्षरातली माझी वही सगळेजण पाहायचे. त्या विषयाचं पुस्तक अवघड भाषेत असल्याने आम्ही विकत घेतलं नव्हतं. सेंटर सुटलं की वह्या सायकलच्या कॅरिअरला लावून आठ-दहा मित्रांच्या घोळक्‍यात घरी यायचो. त्या दिवशी आम्ही निघालो. घरी पोचलो. सायकल वाड्याच्या ओट्यावर टेकवली. वही काढण्यासाठी कॅरिअरला हात घातला. पाहतो तो काय... वही गायब...पोटात धस्स झालं. परीक्षा आठ दिवसांवर आलेली, आता करायचं काय... घाम पुसला आणि ज्या मित्राबरोबर आलो त्याच्या घरी गेलो. त्याला विचारलं, माझी वही पाहिली का...तो नाही म्हणाला. सेंटरला जाऊन आलो. वही सापडली नाही. वर्गात कुणीच काही बोलेना. माझी परिस्थिती पाहून एक मित्र घाबरत-घाबरत म्हणाला, \"\"तुझी वही वर्गातल्या त्या गुंड विद्यार्थ्याने मारलीय.'' शाळा सुटल्यावर मी त्याच्या घराच्या शोधात निघालो. शाळेत तो यायचाच नाही. गल्लीबोळ शोधत त्याच्या घरी गेलो तेव्हा रात्र झाली होती. त्याला हाक मारली. बऱ्याच वेळाने तो बाहेर आला. त्याने मलाच दम भरला. \"काय रे इथं कशाला आलास. तुझ्या वहीशी मला काय घेणंय... तुला कोणी माझं नाव सांगितलं सांग. तंगडंच तोडतो त्याचं...परत माझ्या घरी फिरकायचं नाही..' गयावया करून सांगितलं, मी तुला अभ्यासात मदत करतो...वही दाखवतो...पण तो ऐकायलाच तयार नव्हता. निराश होऊन घरी परतलो.\nघरी आल्यावर काहीच सुचेना. सारखी वही, त्यातली अक्षरं दिसायला लागली. वही रस्त्यात पडणं शक्‍यच नव्हतं आणि तो गुंड मित्र सेंटरलाही रोज येत नव्हता. त्याने वही चोरली हे नक्की होतं...पण मी काहीच करू शकत नव्हतो. रडायची वेळ आली होती. कारण मला अशा वेळी कोणी त्याची वही देणं शक्‍यच नव्हतं. हातात पुस्तक, वही नसल्याने वर्षच वाया जाण्याची भीती. आजपर्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जाणारा मी केवळ अभ्यासाला काही नसल्याने नापास होणार होतो. एखाद्या मित्राची वही तासाभरासाठी घेऊन झेरॉक्‍स कॉपीज करून घेता आल्या असत्या, ती पण त्यावेळी सोय नव्हती. घरी सांगता पण येईना. निष्काळजीपणा म्हणून बोलणीच खावी लागली असती. मनाचा हिय्या करून वर्गातला ईश्‍वर मेहेरला म्हटलं, \"\"दोस्ता तुझी यंत्रशास्त्राची वही दोन दिवसांसाठी देतोस का प्लीज. जमेल तेवढं लिहून काढतो.'' तो हसला, \"\"वेडा आहेस का दोनशे पानं, आकृत्या कसं लिहिणार दोनशे पानं, आकृत्या कसं लिहिणार माझा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून तो म्हणाला, \"\"बरं देतो. पण दोनच दिवस. हरवलीस तर याद राख.'' मी अधाशासारखी वही घेतली. छातीशी धरून घरी आलो. नव्या वहीत पहिल्या पानापासून लिहायला सुरवात केली. दिवस-रात्र लिहिले. दुसऱ्या दिवशी शाळेला दांडी मारली. लिहून लिहून हात दुखायला लागले. हात सुजायला लागला. इलाज नव्हता...दोन दिवसांत संपूर्ण वही कशीबशी लिहून काढली. कुठे ती माझी सुवाच्च छान अक्षरातली वही आणि कुठे ही...जीवात जीव आला. ईश्‍वरला वही देत म्हटलं, \"\"मित्रा, तू ईश्‍वरासारखा धावून आलास. परीक्षेत सत्तर टक्के (तेव्हाचे माझा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून तो म्हणाला, \"\"बरं देतो. पण दोनच दिवस. हरवलीस तर याद राख.'' मी अधाशासारखी वही घेतली. छातीशी धरून घरी आलो. नव्या वहीत पहिल्या पानापासून लिहायला सुरवात केली. दिवस-रात्र लिहिले. दुसऱ्या दिवशी शाळेला दांडी मारली. लिहून लिहून हात दुखायला लागले. हात सुजायला लागला. इलाज नव्हता...दोन दिवसांत संपूर्ण वही कशीबशी लिहून काढली. कुठे ती माझी सुवाच्च छान अक्षरातली वही आणि कुठे ही...जीवात जीव आला. ईश्‍वरला वही देत म्हटलं, \"\"मित्रा, तू ईश्‍वरासारखा धावून आलास. परीक्षेत सत्तर टक्के (तेव्हाचे) मार्क मिळवून मी टेक्‍निकल विषयात पास झालो. नुकतेच आमच्या बॅचचे गेट टुगेदर झाले तेव्हा ईश्‍वर भेटला, त्याला ही घटना सांगितली. तो विसरून गेला होता. आमचा तो गुंड मित्र भेटला नाही...मी मात्र ही घटना कधीच विसरू शकत नाही\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउच्च शिक्षणाच्या बदलाची दिशा\nदेशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा महत्त्वपूर्ण शिफारशी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या समितीने केल्या आहेत. या...\nडॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nयूटीएस ऍपला भरघोस प्रतिसाद\nमुंबई : मध्य रेल्वेचे यूटीएस ऍप वापरणाऱ्यांची संख्या आठ लाखांच्या घरात गेली आहे. मुंबईतल्या स्थानकांमधील तिकीट खिडक्‍यांसमोरील वाढत्या...\nगतिमान कारभारासाठी समाज माध्यमांचा वापर\nमुंबई : मुंबई पालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. समाज माध्यमांद्वारे प्रत्येक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-3010", "date_download": "2019-08-20T23:43:34Z", "digest": "sha1:ZGWTRGZ6JRJINMRGYBI3KZ22A6RWCRLS", "length": 29125, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगांधी - आंबेडकर - सावरकर\nगांधी - आंबेडकर - सावरकर\nमंगळवार, 11 जून 2019\nपहिल्या महायुद्धामुळे जसे जगाच्या इतिहासाला अनपेक्षित असे वेगळे वळण मिळाले, तसेच वेगळे वळण दुसऱ्या महायुद्धामुळेसुद्धा मिळाले. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्यापूर्वी भारतात १९३५ च्या कायद्याप्रमाणे निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये काँग्रेसने वर्चस्व स्थापन केले होते. काँग्रेसचा पहिला प्रतिस्पर्धी म्हणजे मुस्लिम लीग. महाराष्ट्रात लीगचे प्रस्थ नव्हतेच आणि जेथे होते, तेथे विशेषतः उत्तरेकडील प्रदेशात काँग्रेसने लीगला खडे चारले. महाराष्ट्रातील काँग्रेसचा दुसरा प्रतिस्पर्धी म्हणजे टिळकांच्या काही गांधीविरोधी अनुयायांनी काढलेला लोकशाही स्वराज्य पक्ष. या पक्षाचे आव्हान काँग्रेसने मोडून काढले आणि एका अर्थाने टिळकांच्या नावाने चाललेल्या गांधीविरोधी राजकारणाचा अंत घडवून आणला. त्यानंतर या पक्षाने सावरकरांच्या नेतृत्वाखाली हिंदुमहासभेच्या रूपात स्वतःला नवे रूप द्यायचा प्रयत्न केला. पूर्वी ते प्रच्छन्न हिंदुत्ववादी म्हणून वावरत होते. आता ते उघडपणे हिंदुहिताच्या राजकारणाचा पुरस्कार करू लागले. पण अगोदरच्या लोकशाही स्वराज्य पक्षाची व नंतरच्या हिंदुमहासभेचीही काँग्रेसपुढे डाळ शिजली नाही.\nकाँग्रेसला आपल्या संख्याबळाच्या आधारे आव्हान देण्याचे सामर्थ्य ज्या बहुजन समाजात होते, त्याच्या ब्राह्मणेतर पार्टी या नावाने वावरणाऱ्या राजकीय रूपाचे एव्हाना विसर्जन झाले होते. कारण या पक्षाचे केशवराव जेधे, शंकरराव मोरे असे मातब्बर पुढारी काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले होते. येऊ घातलेल्या स्वराज्यातील सत्तेचा मोठा वाटा मिळवण्यासाठी ही मंडळी सिद्ध झाली होती. कम्युनिस्ट पक्षावर तर या काळात बंदीच होती. दरम्यान काही चाणाक्ष कम्युनिस्टांनी काँग्रेसमध्येच शिरून काँग्रेसचाच ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत.\nपूर्वी चर्चा केल्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्याच्या भारलेल्या वातावरणात सामाजिक प्रश्‍नांचे गांभीर्य दुर्लक्षित होत होते. ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये जाताना त्याची ‘सामाजिक धार’ कमी होऊन त्याने राजकीय सत्ता मिळवण्यावरच भर दिलेला दिसतो. त्यामुळे ब्राह्मणेतर आणि बाबासा���ेब यांच्यातील दरी आणखी वाढल्याचे दिसून येते.\nइकडे बाबासाहेबांनी १९३५ मध्ये येवले येथील परिषदेत आपण हिंदू धर्माचा त्याग करायला सिद्ध झालो असल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांचा इशारा कोणी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. शंकराचार्यांसारख्या पारंपरिक पीठाधिशांचे जाऊ द्या, पण एक पाय धर्मकारणात आणि दुसरा पाय राजकारणात ठेवलेल्या हिंदुमहासभेच्या धुरीणांनी तरी या इशाऱ्यापासून धडा घ्यायला हवा होता, पण तसे घडले नाही.\nइकडे बाबासाहेबांचे समाजकारणावर आधारित असलेले राजकारण सुरू होते. औद्योगिक क्षेत्रात अस्पृश्‍यांच्या स्वतंत्र कामगारसंघटनांना उत्तेजन देणारे आंबेडकर समतासंघाचे कार्य करीत होते. मात्र सामाजिक भेद राजकारणात आणू नये, या उद्देशाने त्यांनी आर्थिक व वर्गीय मुद्यांवर भर देत स्वतंत्र मजूर पक्ष काढला. निवडणुकीतही या पक्षाला अनपेक्षित व लक्षणीय यश मिळत असल्याचे म्हणावे लागते. तथापि, ते नेमके कोणाचे प्रतिनिधी असा प्रश्‍न साम्राज्याच्या पातळीवरच उभा राहिल्यामुळे त्यांना नाइलाजाने या निरपेक्ष भूमिकेला मुरड घालीत ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना करावी लागली. अर्थात हा राजकारणामधील एक अटल परंतु तत्कालीन टप्पा असल्याची खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यामुळेच १९५६ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार करताना त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करीत रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.\nशेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या नावामध्येच तो पक्ष कोणत्या तरी जातीचा कैवार घेणार असल्याचे सूचित होते. त्यामुळे त्याच्या विस्ताराला मर्यादा पडतात. बाबासाहेबांना हे ठाऊक असले, तरी अशी भूमिका घेतल्याशिवाय त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणे शक्‍य झाले नसते म्हणून त्यांनी ती घेतली. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा अशी म्हणजे जातींच्या पलीकडे जाऊन विशुद्ध राजकीय पक्ष स्थापण्याची संधी त्यांना मिळाली, तेव्हा त्यांनी ती साधण्याचे ठरवले. संकल्पित रिपब्लिकन पक्ष हा त्याच प्रवासाचा एक भाग होता.\nबाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अस्तित्व संपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच तुम्ही आता पुढे काय करणार आहात, अशी पृच्छा होऊ लागली. त्यावर बाबासाहेबांनी आपल्या भात्यात अनेक बाण असून, त्यातील कोणता बाण केव्हा वापर��यचा हे आपणास चांगले ठाऊक आहे, अशा अर्थाचे उत्तर दिले. रिपब्लिकन पक्ष हा या वेळचा बाण होता. रिपब्लिकन पक्ष हा कोणत्याही एका विशिष्ट जातीचा अथवा जातिसमूहाचा पक्ष नव्हता. तो विशिष्ट राजकीय भूमिका मान्य असलेल्या सर्व जाती-जमातींचा पक्ष होता.\nरिपब्लिकन पक्ष स्थापनेचा संकल्प आणि बौद्धधर्मात प्रवेश या जवळपास समांतर म्हणता येतील अशा घटना आहेत. त्यांची संगती लावली पाहिजे. एकीकडे सर्वांना खुला असलेला राजकीय पक्ष काढायचा व दुसरीकडे एका विशिष्ट धर्माचा स्वीकार करायचा याची व्यवस्था कशी लावणार\nत्यासाठी बाबासाहेबांचा धर्मांतराचा प्रवास समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. अस्पृश्‍य समाजाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नामांतर, देशांतर आणि धर्मांतर या तीन पर्यायांची चर्चा बाबासाहेबांनी १९२४ मध्ये बार्शी येथे भरलेल्या परिषदेत केली होती व त्यातील तिसऱ्या म्हणजे धर्मांतराच्या पर्यायाला अनुकूलता दाखवली होती, याचा उल्लेख यापूर्वी झालेला आहेच. तथापि, तोपर्यंत तरी बाबासाहेबांनी हिंदुधर्मियांकडून समंजसपणाची आणि योग्य प्रतिसादाची आशा सोडली नव्हती. तसेच, हा धर्म कोणता असू शकेल, याबद्दलही त्यांचा निश्‍चय झाला नव्हता, जरी त्यांचा कल व ओढा पहिल्यापासूनच बौद्ध धर्माकडे होता.\nत्या नंतरच्या काळात बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या मार्गाने हिंदूधर्माला जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन नेत्यांचा अपवाद वगळला तर त्यांच्या मागण्यांचे, प्रयत्नांचे व इशाऱ्यांचे महत्त्व कोणाला समजले असेल असे वाटत नाही. ते दोन नेते म्हणजे महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. अस्पृश्‍यतेच्या प्रश्‍नाकडे गांधींचे लक्ष १९२० पासून तरी गेले होते, असे आपण निश्‍चितपणे म्हणू शकतो. पहिल्या टप्प्यात विठ्ठल रामजी शिंदे यांना गांधी प्रतिसाद देत होते, तर दुसऱ्या टप्प्यात ते आता आंबेडकरांना प्रतिसाद देतात.\nअर्थात गांधींचे पहिले लक्ष्य स्वातंत्र्यप्राप्ती हे होते. दुसरे लक्ष्य होते, हिंदुमुसलमान ऐक्‍य. किंबहुना, दुसऱ्याशिवाय पहिले साध्य होणार नाही, याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. अस्पृश्‍यतानिवारण हे त्यांचे तिसरे लक्ष होते. यामुळे त्यांच्याकडून अस्पृश्‍यांना पुरेसा न्याय दिला जात नाही, अशी शिंदे यांची तक्रार होती. त्यावर गांधींनी शिंद्��ांपुढे अस्पृश्‍यतानिवारण हे एकमेव लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया नोंदवली होती. गांधींची ही प्रतिक्रिया खरे त्यांच्या वादपटुत्वाची खूण पटवते. त्यामुळे शिंद्यांचे समाधान होणार नव्हते. शिंद्यांचे एक अनुयायी पाताडे यांनी तर या संदर्भात गांधींच्या विरोधात चळवळ करायचा घाट घातला होता.\nआता जेथे शिंदे-पाताडे यांचे समाधान होत नव्हते, तिथे आंबेडकरांचे होईल हे शक्‍यच नव्हते. गांधींचा दृष्टिकोन आश्रमदात्याचा असल्याची बाबासाहेबांची भावना झाली होती. दुसरे असे, की गांधी शास्त्रप्रामाण्याची चौकट सोडायला तयार नव्हते. त्यांनी अस्पृश्‍यता हे हिंदू धर्माचे अंग नाही, असे प्रतिपादन करू शकणाऱ्या हिंदू शास्त्रिपंडितांची फौजच उभारली होती. बाबासाहेबांना अशा प्रकारच्या शास्त्रचर्चेत रस नव्हता. ते मानवी हक्कांची भाषा बोलत होते. गांधींनी १९२१ पासूनच काँग्रेसअंतर्गत हरिजन फंड नावाचा निधी उभारला होता व त्याचा उपयोग करून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अस्पृश्‍यतानिवारणाच्या कामात स्वतःला झोकून दिले होते. पण प्रश्‍न त्यांच्या प्रामाणिकपणाचा नसून, वैचारिक भूमिकेचा होता, की जो बाबासाहेबांसारख्या आधुनिक विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने विचार करणाऱ्याला पटणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘गांधी आणि काँग्रेस यांनी अस्पृश्‍यांसाठी काय केले’ असा प्रश्‍न उपस्थित करणारी पुस्तिका प्रकाशित केली, त्यात परत गोलमेज परिषदेच्या वेळी गांधींनी काँग्रेस ही सर्वच भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असल्याचा दावा केला, तोही आंबेडकरांना पटणारा नव्हताच. त्यांनी गांधींना विरोध करीत आपण स्वतःच अस्पृश्‍यांचे प्रतिनिधी आहोत, अशी भूमिका घेतली. हिंदूंमधील अशी दुफळी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना हवीच होती. त्यांनी या संदर्भात बाबासाहेबांचीच मते व मागण्या ग्राह्य मानल्या व अस्पृश्‍यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली. त्यावर गांधींनी उपोषणाचे अस्त्र उपसले. ते प्रभावी ठरले आणि बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला. त्यातून निष्पन्न झालेला ‘येरवडा करार’ अद्यापही वादाचा विषय ठरला आहे.\nवस्तुतः या प्रकारात कोणी कोणावर मात केली, याची चर्चा करणाऱ्यांना त्याचे मर्मच कळलेले दिसत नाही. गांधींनी मात केली, पण ती बाबासाहेबांवर नाही, तर ब्रिटिशांच्या भेदनीतीवर. करारात एकीकडे बाबासाहेबांनी गांधींच्या मागणीला मान्यता देत स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला असला, तरी दुसरीकडे त्यांनी गांधींकडून म्हणजेच काँग्रेसकडून अस्पृश्‍यांसाठी अधिक जागा मागून घेतल्या. या एकूण प्रक्रियेत आमच्या संबंधीचे निर्णय आम्ही घेऊ शकतो, असा संदेश दोघांनी मिळून ब्रिटिश सत्तेला दिला हे विसरता कामा नये.\nदुसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. अस्पृश्‍यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ धर्माने मान्यता दिलेल्या एका सामाजिक संस्थेला म्हणजे जातिव्यवस्थेला राजकीय अधिमान्यता मिळाली असा झाला असता. स्वतंत्र मतदारसंघ याचा राजकीय अर्थ स्वतंत्र राष्ट्र असा घेऊन मुस्लिम लीगने पाकिस्तान मिळवले हे विसरता कामा नये.\nशिवाय अस्पृश्‍यांच्या स्वतंत्र मतदारसंघाचा पायंडा म्हणून उपयोग करीत भारतातील अन्य काही समूहांनीही तशी मागणी केलीच नसती याची खात्री देता येत नाही.\nमहत्त्वाची बाब म्हणजे, स्वतः बाबासाहेबांनीसुद्धा भारताची घटना तयार करीत असताना कधी स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा काढला नाही. संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या धोरणांमध्येही तो मुद्दा समाविष्ट नव्हता, हे वेगळे सांगायला नकोच.\nअस्पृश्‍यतानिवारणासंबधी ठोस भूमिका घेणारे दुसरे नेते म्हणजे सावरकर. सावरकर हे कट्टर हिंदुराष्ट्रवादी होते आणि त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत अस्पृश्‍यांचा समावेश होतो, हे सर्वज्ञातच आहे. हिंदू धर्मातील अस्पृश्‍यतेच्या जाचक रुढीने त्रस्त झालेले अस्पृश्‍य हिंदू धर्माचा त्याग करतील ही भीती सावरकरांना होतीच. पण हा झाला परिणामांचा विचार आणि या बाबतीत सावरकर हे उपयुक्ततावादी होते हे सांगायची गरज नाही. तेव्हा ही भीती तर असणारच. पण एरवीसुद्धा सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ बुद्धिवादात अस्पृश्‍यता बसत नाही, हे मात्र सांगायला हवे. चांडाळ म्हणजे ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यांचे संकरण अपत्य असल्यामुळे त्याचा तिटकारा करणाऱ्या शास्त्रिपंडितांना त्यांच्याच शास्त्राच्या आधारे सावरकरांनी याच प्रकारची दुसरी बाजू सांगितली, ती म्हणजे - असे असेल तर चांडाळ हा ब्राह्मणाचा मावसभाऊ ठरतो. मग त्याला का जवळ करू नये\nअर्थात तरीही गांधी-आंबेडकरांप्रमाणे सावरकर-आंबेडकर भेद उरतोच. हे दोन मतभेद महाराष्ट्राच्या विचारविश्‍वातील महत्त्वाचे विषय आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-11/", "date_download": "2019-08-21T00:01:45Z", "digest": "sha1:TI6JJBRHMWHK6EEPDPJDUG5PRZLMV632", "length": 11755, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nजपानच्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीस बीकेसीतील भूखंडाचे देकारपत्र प्रदान\nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा बांद्रा कुर्ला संकुलातील सी ६५ हा भूखंड जपानच्या मे. गोईसू रियल्टी प्रा. लिमिटेड कंपनीला देण्यासंदर्भातील देकार पत्राचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष कोजून निशीमा यांच्याकडे करण्यात आले. यावेळी बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी मुंबई व देशातील आदर्श स्थान असून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या स्थापनेनंतर हे संकुल जागतिक घडामोडीचे केंद्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nसह्याद्री अतिथीगृहात झालेल्��ा कार्यक्रमात जपानचे भारतातील मुख्य कौन्सिल मासाहिडे सोतो, कंपनीचे संचालक हिसातोषी काटायामा, संपादन विभागाचे प्रमुख रायजू अमामिया, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यावेळी उपस्थित होते.\nगोईस रियल्टी ही जपानमधील बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. थेट परकीय गुंतवणूक अंतर्गत या कंपनीची उपकंपनी असलेली सुमोटोमो रियल्टी डेव्हपलमेंट कंपनी ही भारतात गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलातील सी-65 हा भूखंड गोईस रियल्टी कंपनीस 2 हजार 238 कोटी इतक्या रकमेस भाडेपट्टीने देण्यात आला आहे. यासंबंधीचे देकार पत्र आज कंपनीला देण्यात आले. 12 हजार 486 चौ.मी. भूखंडावर ही कंपनी इमारत उभी करणार आहे.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बांद्रा-कुर्ला संकुलात मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. गोईस रियल्टीच्या सुमोटोमो कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात गुंतवणूक केल्यामुळे येत्या पाच वर्षात तिची भरभराट होईल. सुमोटोमो व एमएमआरडी यांच्यातील सहकार्याचा हा क्षण भविष्यासाठी मोलाचा ठरणार आहे. बांधकाम क्षेत्रातील हा सर्वात मोठा सौदा असून या व्यवहारामुळे गुंतवणूकदारांसाठी नवीन मार्ग खुला झाला आहे.\nबांद्रा कुर्ला संकुलाची माहिती देऊन महानगर आयुक्त श्री. राजीव म्हणाले की, वेगाने विकसित होत असलेल्या बांद्रा-कुर्ला संकुलामध्ये अधिकाधिक जागतिक कंपन्या गुंतवणूक करीत आहेत.\nश्री. निशीमा म्हणाले की, गोईसू ही कंपनी जपानमधील बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहे. मुंबई हे ठिकाण व्यवसायासाठी उत्तम असल्यामुळे येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यापुढील काळातही कंपनी येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. त्यातून राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.\nमुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nजुन्नर येथे एटीएम फोडण्याच्या अयशस्वी प्रयत्न ,दरोड्याच्या प्रयत्नातील एकूण 7 आरोपींना अटक,\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/delhi-hindustan-band-turn-violent/", "date_download": "2019-08-20T23:45:22Z", "digest": "sha1:OXXH3BWM4VEFG6DZ6EQZKOLDU23XKQ2A", "length": 14320, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थान बंदला हिंसक वळण, शाळेच्या बसवर दगडफेक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजी���न बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nहिंदुस्थान बंदला हिंसक वळण, शाळेच्या बसवर दगडफेक\nमहागाई विरोधात काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी देशभरात सुरू केलेल्या हिंदुस्थान बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. पुण्यात आंदोलकांनी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेल्या बसवर दगडफेक केली. तर बिहारमध्ये आंदोलकांनी पेट्रोल पंपाची तोडफोड केली आहे.\nमुंबईतही काही भागात बंद दरम्यान तोडफोड झाली. बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. तसेच अंधेरी रेल्वे स्थानकात रेल रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिंडोशीत भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर गुजरातमधील भरुचमध्ये रस्त्यावर गाडीचे टायर जाळण्यात आले. मध्यप्रदेशमधील उज्जैन शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका पेट्रॉल पंपला लक्ष्य करत तोडफोड केली. यावेळी एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. बिहारमधील दरभंगा येथे कमला फास्ट पॅसेंजरला अडवण्यात आले व रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली.\nदरम्यान, कैलास मानसरोवर यात्रेहून आलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. बंदमध्ये सहभागी होण्याआधी राहुल यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर ते या बंदमध्ये सहभागी झाले. राहुल यांच्याबरोबरच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखील राम���ीला मैदानावर आंदोलनात सहभागी झाले. या हिंदुस्थान बंदमध्ये २१ पक्ष सहभागी झाले आहेत.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/loan-distribution-disability-corporation-195824", "date_download": "2019-08-20T22:52:56Z", "digest": "sha1:DZ34IYRXLOZJXNWKNGPWRH2SQYIZNNK2", "length": 14464, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loan Distribution by Disability Corporation मराठवाड्यावर खैरात | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nबुधवार, 26 जून 2019\nअपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव कर्जापासून वंचित असल्याचे चित्र आहे.\nअपंग महामंडळाचे नागपूर विभागात सर्वांत कमी कर्जवाटप\nमुंबई - अपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव कर्जापासून वंचित असल्याचे चित्र आहे.\nअपंग शेतकरीही कर्जाच्या प्रतीक्षेतच असून, कर्ज न मिळताच त्यांना कर्जाचा बोजा सहन करावा लागतो आहे, असे ‘सकाळ’ने दाखवून दिले. ‘सकाळ’ने अपंग महामंडळाचा कर्ज वाटपाचा भोंगळ कारभार उघड केल्यानंतर आता महामंडळ शेतकऱ्यांच्या सात बारावरून बोजा कमी करण्याच्या कामाला लागले आहे.\nसामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या अपंग व वित्त विकास महामंडळातील कर्ज वाटपासाठी मराठवाडा विभागावर खास नजर असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागात तब्बल ३३ कोटी ८३ लाख १२ हजार ४३ रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. या तुलनेत नागपूर विभागात मात्र फक्त पावणेआठ कोटींचे कर्जवाटप झाले आहे. राज्यात वर्ष २०१८ पर्यंत हजारो लाभार्थींनी महामंडळाकडे कर्जासाठी अर्ज केले असतानाही कर्जाचे वाटप न करता, मर्जीतील कर्जदारांनाच महामंडळाचा आशीर्वाद लाभल्याचे चित्र आहे.\nकेंद्रीय महांडळाकडून राज्य अपंग महामंडळाला १३५ कोटी रुपयांचा निधी कर्जवाटपासाठी दिला होता. त्यापैकी फक्त १० हजार ५४९ लाभार्थींना ११३ कोटींचे कर्जवाटप केले. मात्र, कर्ज मंजूर होऊनही कर्जाचा लाभ न घेणाऱ्या लाभार्थींचे २२ कोटी महामंडळाकडे शिल्लक होते. तरीही त्या रकमेतून अन्य लाभार्थींना कर्जाचा लाभ न देताच महामंडळाने केंद्रिय अपंग महामंडळाला शिल्लक २२ कोटी रुपये परत पाठवण्याचा कारभार केला आहे. त्यामुळे हजारो अपंग शेतकरी अद्यापही कर्जापासून वंचित असून, कर्जाच्या प्रतीक्षेत अपंग महामंडळाच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nराज यांची चौकशी कशासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\nकर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nसाकोली (जि. भंडारा) : तालुक्यातील उकारा येथील युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामेश्वर नीलकंठ तवाडे (वय 28) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे....\nऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत\nपंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे...\nमंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/5-injured-accident-near-aurangabad-between-car-and-st-202568", "date_download": "2019-08-20T23:44:37Z", "digest": "sha1:EGBL3PDYNQA65CQXU3AEZTBP5PIJQ6GF", "length": 12617, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "5 injured in accident near Aurangabad between car and ST औरंगाबादजवळ बस-कारच्या अपघातात पाचजण गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nऔरंगाबादजवळ बस-कारच्या अपघातात पाचजण गंभीर जखमी\nशनिवार, 27 जुलै 2019\nएसटी बस व कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता. पैठण, जि.औरंगाबाद) शिवारात शनिवारी (ता. 27) सकाळी आठच्या सुमारास घडली.\nआडुळ : एसटी बस व कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता. पैठण, जि.औरंगाबाद) शिवारात शनिवारी (ता. 27) सकाळी आठच्या सुमारास घडली. कार���धील जखमींना येथील 108 रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.\nअंबड आगाराची औरंगाबाद-अंबड ही बस (एमएच 20 बीएल 2869) औरंगाबादहुन आडुळमार्गे अंबडला जात असतांना आडुळ फाटा येथुन आडुळकडे गावात वळण घेत असताना अंबडहुन औरंगाबादकडे जाणार्या कारला (एमएच 21 एएक्स 9797) धडक दिली. यात कारमधील रमेश भोरे (वय 28), ज्योती शिकरी (वय 30), शुभांगी भोरे (वय 25), रमेश गायकवाड (वय 40 ) व आणखीन एक जण नाव समजु शकले नाही असे पाच जण, तर बसमधील गायञी तोर (वय 14, रा. घनसावंगी, जि. जालना), मखमलबाई जाधव (वय 65) व इतर तीन जण किरकोळ जखमी झाली असून त्यांची नावे कळू शकली नाही.\nअपघात होताच आडुळ येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉ. सय्यद अस्लम, सय्यद नासेर, तात्याराव वाघ यांनी जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे हे करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद शहरात चोरांचा हैदोस\nऔरंगाबाद - शहरात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असून, निवृत्त अधिकारी, डॉक्‍टरचे घर चोरांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. चोर एवढ्यावरच थांबले नाहीत,...\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nनिजामकालीन वास्तू बनली धोकादायक\nऔरंगाबाद : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निजामकालीन वास्तूला तब्बल 114 वर्षे झाली आहेत. वित्त विभागात गळत असल्याने छतावर...\nAMC : विहिरींच्या गाळात जाणार तब्बल 70 लाख रुपये\nऔरंगाबाद - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे महापालिकेने शहरातील 15 विसर्जन विहिरींची सफाई सुरू केली असून, त्यावर तब्बल 70 लाख रुपये खर्च केला...\nयंदा पूरग्रस्तांसाठी मदतीची हंडी\nमुंबई - दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतील जास्तीत जास्त भाग गोविंदा पथकांकडून सांगली,...\nAMC : कचऱ्याचा सुधारित डीपीआर आठवडाभरात शासनाकडे\nऔरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनाच्या सुधारित डीपीआरला (प्रकल्प अहवाल) जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेण्याच्या सूच���ा शासनाने महापालिकेला केल्या आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/all-passengers-safely-rescued-stranded-mahalaxmi-express-202605", "date_download": "2019-08-20T23:29:28Z", "digest": "sha1:A545PBMIMOMGLWXBXR4HUTPY77DG3LGC", "length": 26494, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "all passengers safely rescued from stranded Mahalaxmi Express #MahalaxmiExpress : 'मिशन महालक्ष्मी' फत्ते; प्रवाशांची 17 तासांनंतर सुटका (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n#MahalaxmiExpress : 'मिशन महालक्ष्मी' फत्ते; प्रवाशांची 17 तासांनंतर सुटका (व्हिडिओ)\nरविवार, 28 जुलै 2019\nमहालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधून नऊ गरोदर महिलांची सुटका करण्यात आली. 37 डॉक्‍टरांसह रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुढच्या प्रवासासाठी 14 बस आणि तीन टेम्पोंची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.\nबदलापूर (जि. ठाणे) : मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी स्थानकांदरम्यान रुळांवर आलेल्या पाण्यामुळे काल सायंकाळपासून लोहमार्गावरच अडकलेल्या मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील सर्व, म्हणजे 1,050 प्रवाशांची आज तब्बल बारा तासांनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), नौदल आणि स्थानिक प्रशासनाने ही कामगिरी केली. ग्रामस्थांनीही मदतीचा हात पुढे केला होता. गाडीच्या दोन्ही बाजूंना महापूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nया सर्व प्रवाशांना विशेष वाहतूक सेवेतून कल्याण येथे सोडण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाच्या बेफिकीर कारभारावर प्रवाशांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.\nरात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीने रौद्ररूप धारण केले होते. परिणामी, बदलापूर आणि वांगणीदरम्यान उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि रेल्वे सेवा ठप्प झाली. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून (17411 डाउन) मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुटली. कल्याण येथे साधारण तासाभरात पोहोचलेली ही गाडी नंतर मात्र अधिकच रखडली. बदलापूर येथे गाडीला पोहोचायला तब्बल तीन तास लागले. रात्री दोनच्या सुमारास ही गाडी चामटोली गावाजवळ थांबली; ती पुढे जाऊच शकली नाही. अडीचच्या सुमारास ही गाडी अडकली असून, येथे तातडीने मदतीची आवश्‍यकता असल्याचा संदेश प्रशासनाला कळविण्यात आला होता. रात्री अडीचच्या दरम्यान अडकलेल्या या गाडीतील प्रवाशांना काढण्यासाठी ग्रामस्थांबरोबर स्थानिक प्रशासन मदतीला लागले होते. बदलापूर, अंबरनाथ, ऑर्डनान्स फॅक्‍टरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात झाल्या होत्या. मात्र मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीमुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. अखेर \"एनडीआरएफ,' \"टीडीआरएफ' आणि नौदल यांना पाचारण करण्यात आले.\nसकाळी साडेनऊच्या दरम्यान एकेक पथक घटनास्थळी दाखल झाले. नौदलाची दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाली. आठ बोटी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. तब्बल 17 तासांनंतर प्रवाशांची गाडीना बाहेर काढण्यात आले.\nरेल्वे प्रशासनाला पाण्याच्या पातळीची कल्पना होती, तर त्यांनी गाडी अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकावरच थांबवायला हवी होती. अंबरनाथ स्थानकावर गाडी आधीच सुमारे दोन तास थांबवली होती. ती त्याच स्थानकावरच थांबवली असती तर हा त्रास झाला नसता. रेल्वेच्या बेफिकिरीचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया पहिल्याच तुकडीतून बाहेर आलेल्या सर्व प्रवाशांनी व्यक्त केली.\nटिटवाळा येथील ऋचा नीलिमा घायवट या कोल्हापूरला होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी या गाडीने निघाल्या होत्या. प्रतीक धनावडे, सुरेश व सुविधा जोशी हे दांपत्य डोंबिवली येथून निघाले होते. त्यांनीही रेल्वे प्रशासनाला दोष दिला. शोभा पवार (वय 61) महिलेला दम्याचा त्रास होत होता. त्यांना बोटीतून बाहेर आणले खरे; मात्र चामटोलीचा डोंगर चढून मुख्य रस्त्यावर येईपर्यंत प्रचंड त्रास सहन करावा लागला.\nचामटोली येथील ग्रामस्थांनी प्रवाशांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्यांसाठी चहा व बिस्किटांची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. गाडीतून बोटीने बाहेर आणताना प्रवाशांना चुकीच्या जागी आणण्यात आल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. गाडीपासून चामटोली डोंगराच्या पायथ्याशी आणण्यापेक्षा कर्जत महामार्गालगत जेथे पाणी साचले होते तेथे बोटीने नेले असते तर प्रवाशांना नाहक चार किलोमीटरची पायपीट करावी लागली नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गाडी थांबली होती तेथून कर्जत महामार्ग पन्नास मीटरवर होता. प्रवाशांना चामटोली येथून कल्याण येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महमंडळाच्या विशेष बसने सोडण्यात येत होते. रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, ग्रामीण व शहरी पोलिस घटनास्थळी मदतीसाठी तैनात होते. एकीकडे ग्रामस्थ अडकलेल्यांना सोडविण्यासाठी जवानांना मदत करीत होते, तर दुसरीकडे बघ्यांची गर्दी सतत वाढत होती. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना विशेष मेहनत घ्यावी लागत होती.\nसुटकेसाठी मदतकार्य सुरू होण्यापूर्वी सुमीत सायेकर, मेहबूब तांबोळी, आकाश दुबळे, गणेश पांडव, विशाल पांडव, संदीप शिंदे व सचिन रोकडे हे सात प्रवासी गाडीमधून उतरले आणि रेल्वे रुळांवरून चालत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज येत नव्हता. ग्रामस्थांनी त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र साडेनऊनंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः बोटीतून घटनास्थळी जाऊन मदतकार्याची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या बाबतीत जातीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्याने प्रशासन मदत कार्यात अधिक सज्ज झाले होते.\nमदतपथकांनी केलेल्या कामगिरीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशंसा केली आहे. या पथकांनी दाखविलेले धैर्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुनील उदासी यांनी दिली. \"महालक्ष्मी'तील प्रवाशांना कल्याणहून 19 डब्यांच्या विशेष गाडीने कोल्हापूरला रवाना केले जाईल, असे ते म्हणाले. केंद्र���य गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संपर्क साधून माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले.\nवांगणी येथे महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांना \"एनडीआरएफ'च्या चार पथकांनी आठ बोटींच्या साह्याने प्रवाशांना बाहेर काढले. नौदलाची सात पथके, हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर आणि लष्कराच्या चार तुकड्याही स्थानिक प्रशासनासह तैनात\nमहालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधून नऊ गरोदर महिलांची सुटका करण्यात आली. 37 डॉक्‍टरांसह रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. त्यात स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुढच्या प्रवासासाठी 14 बस आणि तीन टेम्पोंची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.\n- सकाळी 10 : रेल्वेकडून \"एनडीआरएफ'ला मदतकार्यासाठी बोलावणे.\n- दुपारी 11.45 : \"एनडीआरएफ'कडून मदतकार्य सुरू. उल्हास नदीच्या पुरामुळे वांगणी परिसर जलमय. रेल्वेमार्गावरील पाण्यात वाढ.\n- दुपारी 12.08 : \"एनडीआरएफ'कडून आठ प्रवाशांची सुटका.\n- दुपारी 12.10 : नौदलाचे पथक, मध्य रेल्वेचे कर्मचारी रवाना.\n- दुपारी 12:34 : नौदलाची दोन हेलिकॉप्टर वांगणीकडे रवाना.\n- दुपारी 1:37 : सुटका झालेले काही प्रवासी बदलापूर स्थानकात.\n- दुपारी 2:21 : खराब हवामानामुळे नौदल, हवाई दलाची हेलिकॉप्टर परत.\n- दुपारी 2:59 : गाडीतील 600 हून अधिक प्रवाशांची सुखरूप सुटका.\n- दुपारी 3:39 : सर्व प्रवासी सुरक्षित स्थळी.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफौजदारच पोलिसांच्या ताब्यातून पसार\nदौंड (पुणे) : दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करणारा फौजदार संतोष लोंढे हा पोलिसांच्या...\nयूटीएस ऍपला भरघोस प्रतिसाद\nमुंबई : मध्य रेल्वेचे यूटीएस ऍप वापरणाऱ्यांची संख्या आठ लाखांच्या घरात गेली आहे. मुंबईतल्या स्थानकांमधील तिकीट खिडक्‍यांसमोरील वाढत्या...\nमध्य रेल्वेवर फटका टोळीचा धुमाकूळ\nमुंबई : जानेवारी ते जूनपर्यंत मध्य रेल्वेवरील 281 प्रवाशांना फटका गॅंगचा फटका बसला आहे. अशा प्रकारचे 146 गुन्हे 2017 मध्ये दाखल झाले होते....\nगणेशोत्सव काळातही रेल्वेचे वेळापत्रक राहणार विस्कळीतच\nमुंबई : ���ध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाडी ते मनमाड या 600 किलोमीटर अंतरावर दुहेरीकरणाचे काम सूरु आहे. वडशिंगे ते भाळवणी दरम्यान 35 किलोमीटरचे...\nपनवेल-नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द\nनांदेड : पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द, तसेच कुर्ला- नांदेड-कुर्ला या गाडीच्याही दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी...\nबेळगाव - मिरज मार्गावर गाड्यांसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे\nमिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ncp-chief-sharad-pawar-clears-about-shivendraraje-sangram-jagtap-and-rahul-jagtap-202732", "date_download": "2019-08-20T22:58:48Z", "digest": "sha1:4L5W7KFC4QRGEHOSLXQRC44XK2FXTYNK", "length": 15795, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP chief Sharad Pawar clears about ShivendraRaje Sangram jagtap and Rahul Jagtap शिवेंद्रराजे, संग्राम व राहुल जगताप हे राष्ट्रवादीतच : पवार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nशिवेंद्रराजे, संग्राम व राहुल जगताप हे राष्ट्रवादीतच : पवार\nरविवार, 28 जुलै 2019\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा टोकाचा गैरवापर भाजप करत आहे. कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती कर्नाटक वेळी दिसली. यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली. संसदीय लोकशाहीला मोठा आघात करण्याची वृ्त्ती दिसते, असा घणाघात त्यांनी केला.\nपुणे : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले, त्यांनी मला सांगितलं, पक्षाच्या चौकटीबाहेर मी नाही. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोन आले, तेही पक्षासोबत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबत हेलिकाॅप्टरमध्ये होते. ��ाढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे मला भेटायला येत आहे, असेही त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादीेचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्यावर भाजप दबाव टाकत आहे. अडचणीत सापडलेल्या मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढविण्यासाठी दबाव टाकत आहे, असा आरोप त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांना भाजपत यावं असं निमंत्रण दिलं, मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर ED चा छापा पडला, असा दावा त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा टोकाचा गैरवापर भाजप करत आहे. कायद्याचे राज्य आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती कर्नाटक वेळी दिसली. यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली. संसदीय लोकशाहीला मोठा आघात करण्याची वृ्त्ती दिसते, असा घणाघात त्यांनी केला.\nरासपचे आमदार राहुल कुल यांना भीमा पाटसच्या बाबतीत मदत करुन इच्छा असो किंवा नसो मात्र त्यांना (कुल) लोकसभा निवडणूक लढवायला लावली, असे उदाहरण त्यांनी यासाठी दिले. सोलापूरचे कल्याणराव काळे यांचा कारखाना अडचणीत होता. आम्हाला मदत करणं शक्य नव्हतं. मात्र त्यांना राज्य सरकारने नियम सोडून मदत केली आणि त्यांना भाजपमध्ये घेतलं. इडी, सीबीआय, एसीबी यांचा वापर लोकप्रतिनिधी यांना धमकवण्यासाठी केला जातोय. राज्य सरकार हे राज्य बॅंकेच्या मार्फत नेत्यांना पक्षांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nराष्ट्रवादीचे दुसरे नेतेे छगन भुजबळ यांच्यावर खटला भरला, तुरुंगात टाकलं. त्यांच्यावर झोपडपट्टीच्या जागेवर TDR दिला आणि त्याऐवजी महाराष्ट्र सदन बांधून घेतलं हा आरोप होता. भुजबळ यांनी उत्तम महाराष्ट्र सदन बांधलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथं बैठका घेतात. उत्तम वास्तू. यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून एकही पैसा गेला नाही. तरीही त्यांनी तुरुंगात टाकलं, अशी टिका त्यांनी केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी तीनही राजेंना गमावणार; उदयनराजे भाजपच्या वाटेवर\nमुंबई: राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून आज (ता.20) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nपुरग्रस्त भागाच्या उपा��योजनांवर मुख्यमंत्री व शरद पवारांंमध्ये चर्चा\nमुंबई : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात पुराने थैमान घातल्यानंतर आता उपाययोजनांवर भर देण्यासाठी सरकार व इतर राजकिय पक्ष सरसावले आहेत. आपत्ती...\n'तुमच्या पक्षात कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत'; सामनातून पवारांवर टीका\nसध्या काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजप-शिवसेनेत येणाऱ्य़ांची रांगच लागली आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात 'उडाले ते कावळे'...\nराष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरु\nपैठण : महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे....\nकावळ्यांची नव्हे; मावळ्यांची चिंता करा : शरद पवार\nमुंबई : ''जे लोक खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्ष गळती होत आहे. पण, तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता...\nकावळ्यांची नव्हे; मावळ्यांची चिंता करा\nमुंबई : जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे काही पक्षांमध्ये गळती सुरू आहे; पण तुम्ही स्वच्छ असल्याने तुम्हाला चिंता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60176", "date_download": "2019-08-20T23:44:49Z", "digest": "sha1:NSYWNJUYD4J7G45CC2KDOGMZDW7UCK5K", "length": 40669, "nlines": 201, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१)\nमाझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१)\nगेल्या वर्षी त्या दिवशी मी जरा जास्तच उत्साहात होतो. माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होत होती. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होत असताना पाहून कोणाचा उत्साह वाढणार नाही, नाही का मागच्या वर्षी वाढदिवस दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आतून पाहायला जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीचा प्रवास जाता-येता मुंबईहून करण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन कारणे होती. एक तर पश्चिम एक्सप्रेस आणि दुसरी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस. मग त्याप्रमाणे नियोजन करून तीन महिने आधीच पाहिजे त्या गाड्यांचे आरक्षण करून ठेवले.\nआरक्षणे कन्फर्म होती तरी हा प्रवास होईल की, नाही हे काही सांगू शकत नव्हतो. कारण प्रवासासाठी राजधानीची निवड केलेली होती. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये असेच घडले होते की, ज्याज्यावेळी मी दिल्लीला जाताना किंवा येताना राजधानीचा पर्याय निवडला आणि आरक्षण केले, तेव्हातेव्हा शेवटच्या क्षणी माझा प्रवासाचा बेतच रद्द झाला. म्हणूनच त्यावेळच्या प्रवासाबद्दल जरा धाकधूक होतीच. पण २०१५मध्ये तसे काहीच झाले नाही. ठरल्याप्रमाणे अगदी प्रवास सुरू झाला. मी दिल्लीला पोहचलो आणि मनातल्या मनात म्हणालोही की, आता राजधानीच्या प्रवासापासून मला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळेच त्या दिवशी खूप उत्साह संचारला होता. 'ऑगस्ट क्रांती' निवडण्यामागेही एक कारण होते. २ ऑक्टोबर २०१६ला या गाडीला राजधानीचा दर्जा मिळून २५वे वर्ष लागणार होते, तर तिची पूर्वाश्रमीची मुंबई सेंट्रल-ह. निझामुद्दीन वातानुकुलित एक्सप्रेस सुरू होऊन २०१६मध्ये २५ वर्षे पूर्ण होणार होती. म्हणूनच ती गाडी निवडली.\nमग त्या दिवशी निजामुद्दीनवर दुपारी १२.४५ पर्यंत दाखल झालो. नेहमीच्या सवयीमुळे पुढच्या ४ तासांत स्टेशनवर सामानासकट इकडेतिकडे हिंडत राहिलो. कंटाळा येणार नव्हताच. 'ऑगस्ट क्रांती'ची वेळ होत आल्यावर सहा नंबरच्या फलाटावर गेलो. पण गाडी फलाटावर जेमतेम २० मिनिटे आधी आणल्यामुळे माझी तशी पंचाईतच झाली होती. साडेचार वाजता गाडी फलाटावर आल्यावर शेवटून दुसरा असलेल्या माझ्या डब्यात जाऊन जागेवर बसलो आणि खाली येऊन चार्ट पाहिला. हे मला नेहमी करावे लागते. कारण नेमके माझ्या आसपास महिला मंडळ किंवा ज्येष्ठ नागरिक असतात आणि मग माझ्या जागेवर ते डोळा ठेवून असतात. मग यावेळीही राजधानीच्या पहिल्या प्रवासातही तसे कोणी आहे माझ्याजवळ की मी सुरक्षित आहे हे चार्टमध्ये पाहिले. तर एक जण वयाने माझ्याबरोबरचाच होता मथुऱ्यापासून. हुश्श... बाहेर गेलो होतोच तर जरा राजधानीबरोबर सेल्फी काढून घेतला आणि ५ मिनिटे परत जागेवर येऊन बसलो. तोच रेल्वेचा कर्मचारी माझ्या म्हणजेच फलाटाच्या बाजूच्या खिडक्यांच्या काचा बाहेरून स्वच्छ करून गेला.\nहल्ली दिल्लीसारख्या ठिकाणी गाडी फलाटावर आणताना त्या-त्या गाडीचा कार्यअश्वच पिटलाईनपासून आपल्या गाडीला घेऊन येतो. पूर्वी त्यासाठी शंटर्सचा वापर व्हायचा. पण गाडी फलाटावर आली की, आधी पिटलाईनवरच्या गाडीला शंटर जोडा, फलाटावर आल्यावर शंटर काढा, त्याला बाजूला न्या, पुन्हा लोको शेडपासूनचा रुट सेट करा, मग मुख्य कार्यअश्वाला फलाटावर न्या, परत त्याला गाडीशी जोडा आणि या सगळ्यामध्ये गाडीचे ब्रेक लवकर चार्ज होण्यासाठी प्रत्येक डब्याचे ब्रेक रिलीज करत जा. असे सर्व प्रकार करायला लागू नयेत आणि वेळ वाया जाऊ नये यासाठी आता हा पिटलाईनवरून प्रत्येक कार्यअश्वाने आपापल्या गाडीला फलाटावर आणण्याची प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे आमची ऑगस्ट क्रांती फलाटावर आली ती बरीच तयारी करूनच. त्यामुळेच तिने फलाटावर वेळेच्या आधी २० मिनिटे येणे पुरेसे होते. 'ऑगस्ट क्रांती' फलाटावर आल्यावर बॉक्स बॉयने गार्ड आणि लोको पायलटचे बॉक्सेस त्यांच्या ताब्यात दिले. ड्युटीवर येण्याच्या आधी लोको पायलट लॉबी आणि गार्ड लॉबीतून येताना आमच्या गार्डला ब्रेथ लायझर चाचणी द्यावी लागली होतीच. त्यानंतर दोघांनीही आपापल्या लॉब्यांमध्ये ठेवलेली इंजिनिरिंग विभागाची फायईल चाळली होती. कारण त्यावरून त्यांना वाटेत मार्गावर काही काम चालू आहे का, काही अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यासाठी सांगितले आहे का याची माहिती होणार होती. आणि गरज लागली तर त्यांच्याजवळ वर्कींग टाईम टेबल होतेच की.\nगाडीची वेळ झाल्यावर निझामुद्दीनच्या असिस्टंट स्टेशन मास्तरने दिल्लीच्या सेक्शन कंट्रोलरकडून 'ऑगस्ट क्रांती'ला सोडण्यासाठी परवानगी घेतली. दरम्यानच्या काळात ब्रेक पॉवर सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रांवर लोको पायलट आणि गार्डच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही घेऊन झाल्या होत्या. येथून मथुऱ्यापर्यंतच्या मार्गावर ऑटोमटीक ब्लॉक सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. या सिस्टीममुळे पुढची गाडी जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसे मागच्या सिग्नलचे रंग बदलत जातात. पण निझामुद्दीनसारख्या मोठ्या किंवा मधल्या महत्त्वाच्या ब्लॉक स्टेशन्सवर सेमी-ऑटोमॅटीक यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे असिस्टंट स्टेशन मास्टरला आवश्यकतेनुसार सिग्नल बदलण्याची सोय उपलब्ध होते. आता सेक्शन कंट्रोलरनेही परवानगी दिलेली असल्यामुळे निझामुद्दीनच्या असिस्टंट स्टेशन मास्टरने फलाट क्र. ६ पासून निझामुद्दीनच्या मथुरेच्या दिशेने जाणाऱ्या लाईनपर्यंतचे सगळे पॉईंट्स केवळ दोन बटनांच्या मदतीने सेट करत स्टार्टर आणि निझामुद्दीनचा ॲडव्हान्स्ड स्टार्टर दोन्ही ऑफ (अनुक्रमे पिवळा आणि हिरवा) केले. स्टार्टर ऑफ मिळाल्याचे आमच्या गार्डलाही रिपिटरच्या मदतीने मागे दिसत होतेच. मग त्यानेही हिरवा बावटा दाखवल्यावर आमच्या लोको पायलटने हॉर्न वाजवला असणारच. या डब्ल्यूएपी-७ चे हॉर्न्स ऐकण्यासारखे असतात.\nठीक १६.५० झाले आणि गाझियाबादच्या कार्यअश्वाने (डब्ल्यूएपी-७ क्र. ३०२२०) माझ्या पहिल्या राजधानीच्या प्रवासाला सुरुवात केली. गाडी सुटताच सनईचे सूर गाडीत घुमू लागले आणि पाठोपाठ प्रवाशांना सूचनाही पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीमद्वारे केल्या गेल्या. निझामुद्दीन स्टेशनमधून गाडी बाहेर पडल्यावर जरा वेग घेत असल्यामुळे हलके जर्क्स बसू लागले होते. तेवढ्यात एक प्रवासी माझ्या शेजारून गेला. फोनवर पलीकडच्याला सांगत होता - इस गाड़ी में बहुत अच्छा खाना बना देते हैं\nओखला हे आमच्या प्रवासातले पहिले महत्त्वाचे ब्लॉक स्टेशन. तसे हे क्रॉस करण्याची वेळ १६.५३ ची आहे, पण ऑगस्ट क्रांती अजून जरा हळुहळूच जात असल्यामुळे आम्ही ते १६.५८ ला क्रॉस केले. इथून पुढेच दक्षिण, पश्चिम, मध्य भारताकडे जाणाऱ्या गाड्या खऱ्या अर्थाने वेग धरायला लागतात. आमच्या बाबतीतही तसेच झाले. अटेंडंट कामाला लागला होता आणि प्रत्येकाला सीट क्र. विचारत नॅपकीनचे वाटप करू लागला होता. तेव्हाच केटरिंगवालाही त्याच्यापाठोपाठ येऊन पाण्याची बाटली देऊन गेला. ते करत असतानाच प्रत्येकाला सीट क्र. विचारून जेवणासाठी शाकाहारी की मांसाहारी हेही विचारून खात्री करून गेला.\nआता इकडे 'ऑगस्ट क्रांती' आला वेग धरत होती. वेग इतका घेतला की, पुढच्या १७ किलोमीटरमध्ये आधीची वाया गेलेली ५ मिनिटं रिकव्हर केली होतीच, शिवाय पुढचे फरिदाबाद तर निर्धारित वेळेच्या ५ मिनिट आधीच क्रॉस केले. आता 'ऑगस्ट क्रांती' चांगलीच धावू लागली होती. दरम्यानच्या काळात पलीकडच्या खिडकीतून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या गाड्याही दिसत होत्या. आणि फरिदाबाद सोडत असतानाच पलवल निझामुद्दीन ईएमयू क्रॉस झाली. फरिदाबाद क्रॉस करतानाच दिल्लीच्या सेक्शन कंट्रोलरच्या सूचनेवरून तेथे पलवलच्या दिशेने जाणारी ईएमयू आणि पुढे फरिदाबाद न्यू टाऊनमध्ये मथुऱ्याच्या दिशेने जाणारी कंटेनर मालगाडी 'ऑगस्ट क्रांती'साठी डिटेन केलेल्या मला दिसल्या. पण फरिदाबाद न्यू टाऊन क्रॉस करताना 'ऑगस्ट क्रांती'चा वेग थोडा कमी झाला होता. पण लगेचच वेग वाढवत १७.१२ ला म्हणजे पुन्हा निर्धारित वेळेच्या १ मिनिट आधी बल्लभगड क्रॉस केले. तेथेही निझामुद्दीनच्या दिशेने जाणारी एक ईएमयू क्रॉस झाली. तिच्या मागोमाग मिनिट भराच्या अंतरावर निझामुद्दीनच्या दिशेने जाणारी बॉक्स-एन वाघिण्यांची लांबलचक मालगाडीही क्रॉस झाली. ऑटोमॅटीक ब्लॉक सिस्टीमचा हा फायदा. आता पियाला ब्लॉक हटपासून बहुतेक टेंपररी स्पीड रिस्ट्रिक्शनमुळे पलवलपर्यंत 'ऑगस्ट क्रांती' ६० च्याच वेगाने धावत राहिली. याची माहिती लोको पायलटला त्याच्या निझामुद्दीनच्या लॉबीतल्या इंजिनियरिंगविषयीच्या फाईलमध्ये मिळालेली असणारच.\nअसे असूनही परत पलवल निर्धारित वेळेच्या १ मिनिट आधी १७.२९ ला क्रॉस झाले होते. पलवल सोडताच झोन आणि विभाग बदलणार होता. त्यामुळे पलवलच्या थोड्याच पुढे - आग्रा मंडल आपका स्वागत करता है, उत्तर मध्य रेल्वे - हा बोर्ड खिडकीतून दिसला. आता 'ऑगस्ट क्रांती'वर नियंत्रण आग्र्याहून होणार होते. पण अजून वेग तसा कमीच होता. झोन/डिव्हीजन बदलत होते ना. अखेर १७.३२ ला मास्ट क्र. (इलेक्ट्रीक वायरचा खांब क्र) १४७७/१८ माझ्या डब्याने ओलांडला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. माझा डबा तो मास्ट ओलांडत असतानाच इंजिनानेही टी/पी चा फलक ओलांडला होता. म्हणूनच तर वेग वाढला. थंडीचे दिवस असल्यामुळे आता बाहेर अंधारू लागले होते. १७.३३ ला पलीकडच्या डाऊन लाईनवरून एक २४ डब्यांची एक्सप्रेस निझामुद्दीनच्या दिशेने जात असतानाच केटरिंगवाला चहा, थर्मासमध्ये पाणी घेऊन आला. तेवढ्यात आणखी एक कंटेनरची मालगाडी तुघलकाबादकडे निघून गेली. मी माझ्या निरीक्षणांमध्ये रमलेलो असताना गाडीत सगळीकडे गप्पाही रंगल्या होत्या. एक तरूण तर आमच्या डब्यापासून पुढच्या डब्यापर्यंत येरझऱ्या घालत मोबाईलवर कितीवेळ बोलत होता.\n१७.३८ ला निर्धारित वेळेत रुंधी ओलांडत असताना बोस्ट आणि बीआरएन वाघिण्यांची मालगाडी क्रॉस झाली. १७.५० ला कंटेनर मालगाडी जोरात हॉर्न वाजवत तुघलकाबादच्या दिशेने गेलेली दिसली. तोच आमच्या डब्यातला केटरिंगवाला थर्मास गोळा शोधत आला. चहा पिऊन झाल्यांचे थर्मास घेऊन गेल्यावर तिकडे त्याचे गणित जुळत नव्हते म्हणून तो बेचैन होता.\n१८.१२ ला अझई क्रॉस करून पुढे आलो होतो, तोच एक मालगाडी दिल्लीच्या दिशेने धडाडत क्रॉस झाली. त्यपाठोपाठ वृंदावन रोड आणि भुतेश्वर ओलांडले आणि मिनिटभरानंतर माझ्या बाजूने मला डबल यलो सिग्नल दिसला. तो होता मथुऱ्याचा डिस्टंट सिग्नल. त्यामुळे तो ओलांडल्यावर गाडीचा वेग कमी होऊ लागला. पुढे काही क्षणांमध्येच मथुऱ्याचा यलो असलेला होम सिग्नल क्रॉस करत 'ऑगस्ट क्रांती' हळूच फलाट क्र. ३ वर जाऊन थांबली. हा 'ऑगस्ट क्रांती'चा पहिला व्यावसायिक थांबा. घड्याळात पाहिलं आणि चक्रावलोच. १८.२६ झाले होते. मध्येमध्ये जरा रखडत पळणारी ऑगस्ट क्रांती नियोजित वेळेच्या १२ मिनिटं आधीच मथुऱ्यात दाखल झाली होती. खिडकीतून बाहेर नजर टाकली तर तिकडे २ नंबरच्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर १२७८१ हे आकडे झळकत असल्याचे दिसले. मनातल्या मनात म्हटलं, अरे सुवर्ण जयंती अजून गेलेली नाही. त्या दिवशी म्हैसुरूहून निजामुद्दीनला जाणारी ही गाडी पावणेचार तास लेट होती. पण मथुरा आले म्हटल्यावर मला गाडीच्या आतमध्येही जरा सावधपणे पाहणे गरजेचे वाटत होते. इथे बरीच गर्दी आत आली होती आणि माझ्या इथला एक जण इथेच येणार होता. तसा तो आला आणि क्षणाचाही विलंब न लावता मला त्यानं विचारलं, तुम्ही आमची तिकडची सीट घेता आम्ही दोघं आहोत आणि बरोबर लहान मुलही आहे. मग मी विचारलं, किती नंबर आम्ही दोघं आहोत आणि बरोबर लहान मुलही आहे. मग मी विचारलं, किती नंबर १५. हा नंबर ऐकल्यावर मग मला त्याच्या तिकडच्या सीटवर जायला काहीच हरकत नव्हती. पण मनातल्या मनात म्हटलं की, अगदी राजधानीतही माझ्या सीटवरून कोणाची नजर हटत नाहीए.\nतिकडच्या सीटवर बसल्यावर एक ज्येष्ठ बाई जरा घुश्शानच माझ्याकडे पाहत आहेत असे वाटले. म्हटलं आता जेवणानंतर पुन्हा या माझी सीट मागणार. पण गाडी सुटल्यावर काही वेळातच न जेवता त्या वरच्या बर्थवर जाऊन झोपल्याही.\nमथुरा जंक्शन असल्यामुळे इथून सहा वेगवेगळ्या दिशेने फाटे फुटतात. आम्हाला भरतपूरच्या दिशेने जायचे होते. त्यामुळे आता इथून पुढे झोन आणि डिव्हिजन दोन्ही बदलणार होते. त्यामुळे पुन्हा एकदा आग्र्याच्या सेक्शन कंट्रोलरने कोट्याच्या सेक्शन कंट्रोलरशी सांकेतिक देवाणघेवाण करून ऑगस्ट क्रांतीला त्याच्या झोन/डिव्हीजनमध्ये पाठवण्याची पूर्वतयारी करून ठेवली होतीच. तसे सांकेतिक निर्देशही त्याने मथुऱ्याच्या असिस्टंट स्टेशन मास्टरला देऊन ठेवले होते. पुढे नवीन झोन/डिव्हीजन असल्यामुळे जरी ऑगस्ट क्रांती १२ मिनिटं आधी मथुऱ्यात दाखल झाली असली तरी तिला तिच्या नियोजित वेळेपर्यंत (१८.४०) मथुऱ्यात थांबणे भाग होते. त्या दरम्यान लोको पायलट आणि गार्डला आग्र्याहून आलेल्या नव्या कॉशन ऑर्डर असतील, तर त्याही देऊन झाल्या होत्या. मथुऱ्यानंतर पुढे ॲब्सोल्यूट ब्लॉक सिस्टीम असल्यामुळे पुढे गाडीला आपोआप सिग्नल मिळणार नव्हते. त्यामुळे १८.४० पर्यंत मथुऱ्याच्या असिस्टंट स्टेशन मास्टरने मुरहेसी रामपूरच्या स्टेशन मास्टरकडून लाईन क्लिअर घेऊन आमच्या 'ऑगस्ट क्रांती'ला पुढच्या प्रवासासाठी निघण्याचे सिग्नल दिले होते.\nआता आम्ही पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात प्रवेश केला होता. पुढचा प्रवास सुरू झाला आणि थोड्या वेळाने संध्याकाळी १९.०० वाजता सर्वांना आकाशवाणी दिल्ली केंद्राच्या हिंदी आणि इंग्रजी बातम्या लाईव्ह ऐकवल्या गेल्या. दरम्यानच्या काळात शेजारच्या डाऊन लाईनवरून मथुऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दिसत होत्याच.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nमस्त चाललाय प्रवास. पुलेशु\nमस्त चाललाय प्रवास. पुलेशु\nरेल्वे प्रवास इतकासा आवडत\nरेल्वे प्रवास इतकासा आवडत नाही, पण तुमचे लिखाण फार आवडते.\n माझा राजधानीतला एकमेव प्रवास सतत दिल्या जाणार्‍या खाण्यासाठीच लक्षात राहिला आहे.\nमस्त वर्णन. माझ्या कित्येक\nमस्त वर्णन. माझ्या कित्येक फेर्‍या झाल्या आहेत ह्या गाडीने ... राजधानी पेक्षा ह्या गाडीचे टायमिंग सोयीचे होते ...\nसतत दिल्या जाणाऱ्या खाण्यापिण्याचा दर्जाही चांगला होता.\nबारीक सारीक तपशीलीसह तुमची\nबारीक सारीक तपशीलीसह तुमची लिहीण्याची शैली आवडते.\nमस्त वर्णन तुमचे लिखाण\nतुमचे लिखाण नेहेमीच आवडते\nधन्यवाद मंजुताई आणि हर्पेन\nधन्यवाद मंजुताई आणि हर्पेन\nतुम्ही प्रवास करत होता का\nतुम्ही प्रवास करत होता का गाडीकडे लक्ष ठेऊन होता. तुमचा मिनिटाचा मिनिटांचा हिशेब रेल्वे वाले पण करत नसतील.\nछान लिहिलंय नेहमी प्रमाणेच.\nमाझा एक मित्र होता अगदी मिनिटाग्णीक नोंदी करायचा, सी/फा, W/L अशा विविध सूचना फलकांचा अर्थ वगैरे सगळी माहिती असायचे त्याला, त्याची आठवण झाली.\nआशुचँप आणि मानव पृथ्वीकर\nआशुचँप आणि मानव पृथ्वीकर धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.\nमला देखील आता राजधानी ने\nमला देखील आता राजधानी ने प्रवास करावासा वातू लागला आहे .... बघूया कधी योग येतो ते\nतुमच्या सारख्या जाणकारांसोबत योग आला पाहिजे..\nमंदार कात्रे, एकदा राजधानीने\nमंदार कात्रे, एकदा राजधानीने प्रवास करून पाहा. पण आता भाडे वाढले आहे. त्यामुळे पहिल्या १० टक्क्यांमध्ये यायचा प्रयत्न करायला हवा.\nविवेक, तुमची मत आवडले.\nविवेक, तुमची मत आवडले.\nमस्त वर्णन तुमचे लिखाण\nमस्त वर्णन तुमचे लिखाण नेहेमीच आवडत\nरेल्वे प्रवास इतकासा आवडत\nरेल्वे प्रवास इतकासा आवडत नाही, पण तुमचे लिखाण फार आवडते.>>> +१\nविष्णू शेलार आणि मॅगी\nविष्णू शेलार आणि मॅगी धन्यवाद.\nमस्त लिहिलेय पाच सहा\nपाच सहा वर्षांपूर्वी मी केलेला राजधानीचा प्रवास आठवला\nछान लिहिलय. मी पण या गाडीने\nछान लिहिलय. मी पण या गाडीने बर्याचदा प्रवास केला आहे. पण ह्या गाडीला गुजरात मधे खुपच थांबे वाढवले आहेत. त्यामुळे खुप कंटाळा येतो. या बाबतीत राजधानी बेस्ट आहे. आता तर व्यवस्थीत प्लॅन केले तर विमानाचे तिकीट आणि २एसी तिकीटात फारसा फरक उरत नाही.\nधन्यवाद जाई. mandard २-एसी\nmandard २-एसी आणि विमानाच्या तिकिटात फारसा फरक राहिलेला नव्हताच, त्यातच आता फ्लेक्सी फेअर सिस्टीमने होता तो फरकही पार मिटवला आहे असे वाटते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/election-commission-and-ncp/", "date_download": "2019-08-20T23:49:08Z", "digest": "sha1:GVQ3SC6ZQNITIS53OTS5AVLZGBXF4ET2", "length": 13442, "nlines": 70, "source_domain": "mymarathi.net", "title": "राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची निवडणूक आयोगाकडून नोटीस - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्��दान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची निवडणूक आयोगाकडून नोटीस\nराष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची निवडणूक आयोगाकडून नोटीस\nपुणे(चंद्रकांत भुजबळ )-लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही राष्ट्रवादीसह इतर पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. मताधिक्यात घट झाल्याने राष्ट्रवादी प्रादेशिक पक्षच राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटपात त्याचा फटका बसणार आहे. निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटपात सर्वप्रथम राष्ट्रीय पक्षाना प्राधान्य देण्यात येते नंतर प्रादेशिक पक्ष व नंतर इतर पक्ष आणि अपक्ष अशाप्रकारे प्राधान्यक्रम असल्याने या निर्णयाचा काही प्रमाणात थेट मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असते. आधीच पराभवाने खच्चीकरण व आत्मविश्वास ढळल्याने इच्छुकांची संख्या कमी झालेली असून आता या निर्णयामुळे आणखीनच मनोधैर्य खचणार आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत बसपमुळे बहुतांश मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवारांना दुसरया व तिसऱ्या क्रमांकावर मतपत्रिकेवर (बॅलेंट पेपर) स्थान मिळाले होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला आज (गुरुवार) नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्याने देशाच्या राजधानीत असलेले शासकीय कार्यालय देखील काढून घेण्याची शक्यता आहे. आयोगाने राष्ट्रवादीला आज नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या फक्त 5 जागा आलेल्या आहेत यामध्ये काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक आयोगाने सध्या देशातल्या सात पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा दिला होता.राष्ट्रीय पक्षांचा दर्जा तपासण्यासाठी नव्या नियमांनुसार पाच ऐवजी 10 वर्षांच्या कामगिरीचा विचार केला जातो. राष्ट्रवादीचे चार खसादार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला शक्य नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा व देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.\nराष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आवश्यकता-\n* निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.\n* त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.\n* त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजे.\n* चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.\nसध्या हे आहेत सात राष्ट्रीय पक्ष-\nमहाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी\nमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबई भाजपचा पदभार लोढा यांच्या हाती\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%87/", "date_download": "2019-08-20T22:48:55Z", "digest": "sha1:BJVOXF63SS7N2VRPN5U7ZPJ7A45G5AAE", "length": 18805, "nlines": 52, "source_domain": "kher.org", "title": "अभंग – पंढरीचे भूत मोठे – Aditya Kher", "raw_content": "\nअभंग – पंढरीचे भूत मोठे\nकाही दिवसांपूर्वी गायत्री आणि रजनी ह्या भगिनीद्वयीचा चंद्रकौंस रागात गायलेला संत तुकोबांचा अभंग कानावर पडला.\nदोघींची गायकी निर्विवाद अव्वल दर्जाची आहे. कर्नाटकी ढंगात गायलेल्या हिंदुस्तानी रागाची मांडणी सुरुवातीपासून तुमची पकड घेते, शब्दोच्चार सुद्धा स्वछ आहेत. मूळ अभंगाबद्दल तर काय सांगू म्हराजा – कसे भुरळ पाडणारे शब्द, कशी ती भाषा – वा वा ..\nसुंदर गायनासोबत तितकेच सुंदर निरूपण असेल तर अभंगाची अगदी निरगाठ-उकल वगैरे तत्वाने दोन्ही अर्थ , एक बाह्यार्थ आणि दुसरा गूढार्थ, समजावणारे निरूपण श्री. श्रीकृष्ण वसंत पुराणिक ह्यांनी केले आहे.\nखाली अभंगाची लिंक दिली आहे तर तळाशी श्री. श्रीकृष्ण वसंत पुराणिक यांनी केलेले तितकेच सुंदर निरूपण सुद्धा देत आहे.\nपंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे || बहू खेचरीचे रान | जाता वेडे होय मन ||\nतेथे जाऊ नका कोणी | गेले, नाही आले परतोनी || तुका पंढरीस गेला | पुन्हा जन्मा नाही आला || (तुकाराम गाथा  २७३७)\n“पंढरीचे भूत मोठे” राग चंद्रकौंस, रजनी-गायत्री\n(१) बाह्यार्थ: वारीहून परतलेल्यांचं ओवाळणं वगैरे का होतं हे समजून घ्यायला हा अभंग पुरेसा आहे असं वाटतं. पंढरी म्हणजे झपाटून टाकणारं, स्वतःमध्ये, पांडुरंगामध्ये, भक्तांना विलीन करून घेणारं, असं हे सर्वश्रेष्ठ भूत आहे. स्वतः तुकाराम महाराजच म्हणतात, की मी गेलो ते परतलोच नाही. निंबलोणाबाबतही तुकारामांनी असंच विलक्षण भाष्य केलं आहे.\nआपले ऐसे म्हणावे | करितो जीवे निंबलोण ||\nनिंबलोण असं करायला हवं, की देव आणि भक्त यातलं अंतरच संपून जायला हवं. ते तेव्हाच संपतं, जेव्हा परमेश्‍वरावर आपण मुटका आणि भाकरीच्या तुकड्याऐवजी जीवच ओवाळून टाकतो. परतणाऱ्या दिंडीचं निंबलोण करण्यामागं कदाचित अशीच भावना असेल. आपण पंढरीला न जाताही गेलो आणि पांडुरंग होऊन आलो, असं वारीबाहेरच्या लोकांना वाटत असत. मुटका नि भाकरीने ओवाळताना तो भाव असतो आणि क्षणभर का होईना पण ते सुख मिळते. हे वाटणं, तसं समजून घेणं कठीण असतं. ज्याला वाटतं त्याला आणि ज्याला समजून घ्यायचं आहे त्याला देखील एक निकोप, निर्मळ आणि विशाल मन असावं लागतं, निरपेक्ष होऊन “विठ्ठल विठ्ठल‘ म्हणणारं. हा झाला बाह्यार्थ आता गुढार्थ बघू यात.\n(०२) गूढार्थ: आपल्या अंतरायात अर्थ शोधू गेलो तर तो पंढरीचा राया, सत-चित-आनंदघन परमात्मा याला भेटायला जाणे, किंवा भेटण्याची इच्छा होणे हे देखील एक पूर्व-सुकृत असते. ते देखील त्या भगवंताच्या मर्जीनुसारच होते. आणि ते कधी होते तर त्या जीवाची तशी अध्यात्मिक तयारी झाली असेल तर, त्या पायरीवर तो आला असेल तर. तो भाव, ती भक्ती, ते शुद्ध भावातले समर्पण, काहीही इच्छा न ठेवता ते प्रेम, आत आले असेल तर, असे भाव ठेवून नेत्राश्रु त्या भगवंताची वाट बघत असतील तर. एका योग्याची ती अवस्था आहे. ती अवस्था संतश्रेष्ठ तुकोबारायांची झाली होती म्हणून तर ते म्हणतात की, “तुका पंढरीस गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||”.\nतर अशा पायरीवर जो सद्भक्त, योगी आला, त्यालाच फक्त इथे “येणे” या शब्दाचा शब्दश: अर्थ गवसला आहे. आणि मग त्याच्यासाठी या ओव्या आहेत, “पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||”. त्या अशा योगियांचे हे पंढरीचे दैवत वाट बघत असते. त्यालाच हे पंढरीचे भूत म्हणजे पांडुरंग, भुतासारखी झडप घालते आणि आपल्या सारखे करते, आपल्यात सामावून घेते.\nइथे “खेचरीचे रान” हा शब्द योगिक क्रिया दर्शवितो. खेचरी मुद्रेचे ध्यान ही एक योगिक क्रिया आहे. खेचरी मुद्रा ही एक अति अंतिम, अति उत्कट अशी क्रिया आहे. ही खेचरी मुद्रा आपल्यासारखा कुणीही लावू शकत नाही, मुळात खेचरी मुद्रा अहं भाव ठेवून लागतच नाही, ज्याचा अहं सुटला, जो भगवंताला स्व-अर्पित, समर्पित झाला आहे, त्याचीच लागते. त्यामुळे “मी” खेचरी मुद्रेत ध्यान करतो इथे ���मी” आला म्हणजे संपलेच समजावे. हा भोंदूपणा आहे. असे भोंदू लोक आपल्याला पदोपदी भेटतात. आणि पुन्हा इथे खेचरी मुद्रा या नावाने आपण पुस्तकात जे वाचतो, नेटवर जे छायाचित्र बघतो ते अपेक्षित नाही.\nयोगिक खेचरी मुद्रेचे ध्यानाचे अति उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंताचे उड्डाण हे आहे. ध्यानामध्ये जेव्हा सगळे करून संपते, जेव्हा आपला अट्टाहास संपतो, अपेक्षा संपतात, तेव्हा आपण भगवंताला शरण जातो आणि सर्वस्व अर्पण करतो, नेत्राश्रु नयनी येतात. हनुमंतांनी सगळीकडे सीतामातेला मीपणाने शोधून संपल्यावर त्यांची शेवटची अवस्था येते, ते हार मानतात, आणि म्हणतात, “भगवंता, आता माझे प्रयत्न संपले, आता केवळ तूच मला मदत केली तर मला माता सापडू शकेल. आता माझा “मी” इथे संपला आहे.” या अंतिम अवस्थेत, असे भगवान श्रीरामांचे स्मरण करून त्यांनी खेचरी मुद्रा लावली आणि त्या मुद्रेत त्यांनी भगवंताला स्व अर्पित, समर्पित भावाने विनंती केली की हे श्रीरामा, हे माझ्या प्राणा, हे आत्मरुपा, हे सत चित आनंद घन परमेश्वरा, मला हा सागर पार करून सीतामातेकडे श्रीलंकेमध्ये पोचवं. अशी अवस्था झाल्यामुळेच, किंवा झाल्यावर त्यांना सीतामाता श्रीलन्कापुरीत आहे याचे अंतर्ज्ञान झाले. (बाह्य रामायण आणि अंतरायातले रामायण पुन: भिन्नच आहे.) आणि भगवंताने त्याची ती इच्छा पूर्ण केली.\nहा भाव अपेक्षित आहे, हे ध्यान अपेक्षित आहे, ही पायरी अपेक्षित आहे त्या साधकाची साधनावस्थेत. खेचरी मुद्रेमध्ये साधक योगी असे दैवी सामर्थ्य प्राप्त करतो, तो योगी साधनावस्थेत शरीर अंतराळात नेऊ शकतो. (ख = आकाश, चरी = चरणे किंवा विहरणे, घेवून जाणे, विचरण करणे) आणि त्यात देखील त्या योग्याची अवस्था, त्याचे मन कुठवर पोचू शकते त्यावर तो आपल्या शरीराला प्रत्यक्ष किती वर नेऊ शकतो ते अवलंबून असते. एखादा साधक एक इंचच शरीराला वर नेऊ शकतो तर एखादा एक वीत, एक हात, तर हनुमंतासारखे साधक जे साक्षात शिवस्वरूप आहेत ते शरीराला परदेशी, लंकेत घेऊन जाऊ शकतात. किंवा सूर्याला गिळण्यासाठी त्याच्यापर्यंत पोचण्याचे धारिष्ट्य करू शकतात. इथे हनुमंतांचा आपल्या सदगुरुप्रतीचा समर्पण भाव, आणि त्यांनी सदगुरूंना केलेली विनंती, शुद्ध भावातली, शुद्ध कार्यासाठी केलेली आळवणी महत्वाची आहे, आणि केवळ म्हणूनच ते हे उड्डाण करू शकले. “मी” आला तर प्रत्यक्ष भगवंतांचा ���्हणजे श्रीरामांचा दगड देखील तरंगला नाही हे उदाहरण आहेच.\nतर अशा विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंग नावाच्या भूताकडे जेव्हा एखादा साधक संपूर्ण समर्पित भावाने, प्रेमाने त्याचा होण्यासाठी येतो, तेव्हा ते भूत असे अंगात शिरते की आपल्यातील अहंकाराला, अभिमानाला, काम-क्रोधादि षड्रिपूंना क्षीण करते. साधकांच्या संचितावर कार्य करायला सुरुवात करते. चित्त वृत्ती शुचिता सुरु करते. आणि म्हणून संत तुकोबाराय म्हणतात की स्वतःला वेडे करवून घेण्यासाठी मी पंढरीला गेलो नि पुन्हा संसारात नाही परतलो, पांडुरंगमय झालो असे म्हणतात. हे गूढ अर्थातले ‘पंढरी’ आणि ‘पांडुरंग’ म्हणजे नेमके काय हे आपण एका लेखभागात बघितलेच आहे, त्यामुळे ते पुन्हा इथे देत नाही.\nआपण साधनेला बसतो, ध्यानाला बसतो, शांत बसण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपले मन कसे आणि कुठे कुठे भरकटते ते आपल्याला चांगलेच माहित आहे. त्याला आपण कसे खेचून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो ते देखील साधकांना माहित आहे. त्यासाठी नामाचा उपयोग करतो, भ्रूमध्य ध्यानाचा वापर करतो, सदगुरुंबरोबर घालवलेले, साठवलेले क्षण आठवतो. शेवटी त्यांनाच कृपा करायला विनंती करतो, तेव्हा कुठे ते मनाचे धावणे संपते. आणि म्हणून खेचरी मुद्रेतल्या ध्यानाचा उल्लेख इथे तुकोबारायांना करावासा वाटला असेल.\nअसे ध्यान लागले तर काय होते तर “जाता वेडे होय मन ||”, तर योगियाला योगिक क्रियेत, योगिक साधनेत अपेक्षित असलेले साध्य होऊन मन वेडे होते, म्हणजे आनंदातिशयाचा उद्रेक होतो, मन तद्रूप होते. आणि म्हणून तर तिथे इतर कुणी जाण्यात काही अर्थच नाही या भावाने तुकोबाराय म्हणतात की, ” तेथे जाऊ नका कोणी | गेले, नाही आले परतोनी ||” जे त्या भावातून गेले, ते परतून आले नाही. त्यांना जीव-शिवाच्या मिलनाचा आनंद मिळाला. महाराज म्हणतात, ते माझ्यासारखेच परतून आले नाही. ते तिथेच विसावले. अहो असा परमोच्च आत्मानंद एकदा का मिळाला तर साधक तिथून परतून कशाला येईल.\nही तुकाराम महाराजांची आणि पर्यायाने या स्थितीला पोचलेल्या साधकाची अवस्था सांगितली आहे पदाच्या गुढार्थामध्ये.\nअवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.\nमूळ लेख इथे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T23:47:31Z", "digest": "sha1:6RMMQP5YY2PGWOSXCEIKDW2IFQCZYKOF", "length": 11355, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना राज्याचं हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातमध्ये पाठवले, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना राज्याचं हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातमध्ये पाठवले, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप\nमहाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना राज्याचं हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातमध्ये पाठवले, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप\nमुंबई- महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ असतानाही राज्याने आपल्या हक्काचे 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असून त्यांच्याकडे याचे कोणतेही उत्तर नसल्याचे ते म्हणाले.\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला खोटी माहिती दिल्याचा आरोप भोसले यांनी केला. राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. पण या परिस्थितीतही आपल्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना कोणताही करार झाला नव्हता. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत आहेत, असा आरोपही नितीन भोसले यांनी केलाय.\nनितीन भोसले 13 दुष्काळी जिल्ह्यात पाणी यात्रा काढणार आहेत. गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत ते दुष्का��ग्रस्त जिल्ह्यांना देण्यात यावे असी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देऊन मोदी-शाह यांना खुश केले जात आहे. मुख्यमंत्र्यांशी अनेकदा याविषयी बोलणे झाले, पण आमच्याकडे पैसे नाहीत आणि केंद्रातून जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही पाण्याचा विचार करू अशी उत्तरे मुख्यमंत्र्यांकडून मिळतात, असे नितीन भोसले यांनी सांगितले.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर गुजरातला पाणी दिल्याचा आरोप केला होता. पण आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना झालेला पाणी देण्याचा करार मी स्वतः रद्द केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पण मुख्यमंत्र्यांनी भरसभेत खोटी माहिती दिली, असा आरोप नितीन भोसले यांनी केला आहे. यापूर्वी नितीन भोसले यांनी याविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली होती.\n”एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही” ही राज्य सरकारची फक्त वलग्ना आहे. 1 एप्रिललाच महाराष्ट्रातून गुजरातला पाणी सोडण्यात आल्याचे भोसले म्हणाले होते. नार-पार, तापी, नर्मदा, दमनगंगा, पिंजाळ या नद्यांतून तब्बल 1330 दशलक्ष घन मीटर पाणी कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळवण्याचा हा प्रस्ताव म्हणजे राज्यात पाण्याची कमतरता असतानाही लोकांच्या हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन भोसले यांनी केला होता.\nपुणे महापालिकेच्या चार जागांसाठी निवडणूक-समाविष्ट गावातून येणार २ नगरसेवक\nराष्ट्रीय फिल्म संग्रहालयात ‘पुरुषोत्तम’ चा स्पेशल शो संपन्न.\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार क��ला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:48:04Z", "digest": "sha1:RFCNT6FZOONCPEKYSIFG6KVVJEMM7XTJ", "length": 6873, "nlines": 138, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove संगमेश्‍वर filter संगमेश्‍वर\nजिल्हा%20परिषद (2) Apply जिल्हा%20परिषद filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nसंघटना (2) Apply संघटना filter\nसोलापूर (2) Apply सोलापूर filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nतहसीलदार (1) Apply तहसीलदार filter\nदत्ता%20पडसलगीकर (1) Apply दत्ता%20पडसलगीकर filter\nदेवरूख (1) Apply देवरूख filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपोलिस%20आयुक्त (1) Apply पोलिस%20आयुक्त filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nव्हीआयपी (1) Apply व्हीआयपी filter\nसंगमेश्वर तालुक्यात युतीचे पालन होण्याबाबत साशंकता\nसंगमेश्‍वर - वरिष्ठ पातळीवरून युतीची घोषणा झाली असली तरी संगमेश्‍वर तालुक्‍यात भाजपमध्ये यामुळे नाराजी आहे. भाजप रत्नागिरी-...\nसोलापूरात मोदी दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली...\nभिडे गुरुजींना चिपळूणात सभास्थळापासून का काढावे लागले चपळाईने बाहेर\nसंभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण ��ांडल्याने भिडेंना...\nकोंडी गावात महाश्रमदानाचा तुफान\nसोलापूर : रविवारची सकाळ, हातात कुदळ अन्‌ खोऱ्या, दीड फुटाच्या खड्ड्याचे उदिष्ट, तीन वर्षाच्या चिमुकलीपासून सत्तर वर्षाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2828", "date_download": "2019-08-20T23:43:00Z", "digest": "sha1:OBEBCNKAYLUWAVBH2MFNB5HSE6LBJ36Z", "length": 15713, "nlines": 103, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 29 एप्रिल 2019\nआपल्याकडे शाळांना बऱ्यापैकी सुट्या असतात. त्यामुळे शाळांना काय किंवा विद्यार्थ्यांना काय, सुट्यांचे फारसे अप्रूप नसावे, असे आपल्याला वाटते. मात्र तसे नसते. वर्षभरातील या सगळ्या सुट्यांबरोबरच दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांचे सगळ्यांनाच आकर्षण असते; त्यातही उन्हाळ्याच्या सुटीची विशेष ओढ असते. जवळजवळ दीड-दोन महिन्यांचा हा काळ मुलांसाठी पर्वणीच असतो. तो का, हे प्रत्येकजण आपापल्या बालपणाच्या आठवणींवरून ठरवू शकतो. तरीही पूर्वी मूल असलेले आणि आता आईबाबा झालेल्या अनेकांसाठी हा काळ सहनशक्तीची कसोटी पाहणाराही असू शकतो. या काळात आपली मुले ‘एंगेज्ड’ कशी राहतील किंवा त्यांना आपण ‘बांधून’ कसे ठेवू शकतो, याचा विचार हे आईबाबा करू लागतात. मग मुलांसाठी विविध शिबिरे, छंदवर्ग, ट्रेकिंग वगैरेंचा शोध सुरू होतो. पण मुलांना ते हवे असते का याचाच विचार करून आम्ही, ‘सकाळ साप्ताहिका’ने ‘हुर्रेर्रेऽऽऽ सुटी’ या सुटीतल्या अंकाचे नियोजन केले आहे.\nमुलांना सगळ्यात कसला वैताग येत असेल, तर उपदेशांचा आपल्याला सतत, येता-जाता कोणीतरी काहीतरी सांगते आहे, शिकवते आहे यामुळे अनेकदा मुले कावून गेलेली असतात. त्यामुळे बरीच मुले (यात मुलीही अर्थातच आहेत) आपल्या या हक्काच्या सुटीची खूप अपेक्षेने वाट बघत असतात. हा काळ त्यांना अगदी आपल्या मनासारखा घालवायचा असतो. नवीन काही शिकायचे असते. नवीन ठिकाणे बघायची असतात. वेगळे काही वाचायचे असते.. फार कशाला निवांत आराम करायचा असतो... त्यात पालक त्यांना विविध शिबिरे, छंदवर्गात अडकवण्याची तयारी करू लागल्यावर ते वैतागतात. आवडीची गोष्ट असेल तर त्यांची हरकत नसते. पण तसे नसेल तर वाद ठरलेला. पालकांचेही बरोबर असते. आपले मूल सुटीत काहीच न करता बसून राहिलेले त्यांना बरे वाटत नाही. या काळाचा त्यांनी सदुपयोग करावा, असे त्यांना वाटत असते. मात्र अशावेळी आपल्या मुलाला कुठल्या छंदवर्गात अडकवले म्हणजे, आपली जबाबदारी संपली असा विचार काही पालक करतात, ते मात्र साफ चूक आहे. मुलांना कुठल्या तरी वर्गात तुम्हाला पाठवायचेच असेल, तर आधी त्या मुलाबरोबर बोलायला हवे. त्याला काय हवे, त्याची आवडनिवड समजून घ्यायला हवी. मग वर्ग निवडायला हवा. पण बरेचदा इथेही पालक आपल्याच आवडीनिवडी मुलांवर लादतात आणि त्यांना त्या त्या वर्गांना जायला भाग पाडतात.\nया अंकात म्हणूनच आम्ही थोडा वेगळा विचार करून बघितला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध ‘शिबिरां’चे पीक फोफावले आहे. आता तर या शिबिरांची ‘सुटीतील पाळणाघरे’ अशीही अनेक जण संभावना करताना दिसतात. काही अंशी ते खरेही आहे. एकावेळी इतक्‍या मुलांना या वर्गांत काय आणि कसे शिकवले जात असेल, हा प्रश्‍नच आहे. या अंकात ‘शिबिरांचे बदलते स्वरूप’ असा एक विषय आम्ही घेतला आहे. शिबिरे वाईट नाहीत. त्यांची मूळ संकल्पना खरोखरच चांगली आहे, पण ते स्वरूप आज राहिले आहे का आज नेमके काय स्वरूप आहे आज नेमके काय स्वरूप आहे मुलांना ते आवडते का मुलांना ते आवडते का अशा विविध अंगांनी या लेखात चर्चा करण्यात आली आहे. खरे तर शिबिरांखेरीज असंख्य पर्याय असतात. फक्त आपण ते बघायला हवेत. घरबसल्या खेळता येतील असे, शारीरिक श्रमांचा कस लागेल असे खूप खेळ पूर्वी होते. आजच्या व्हिडिओ गेम्स वगैरेंच्या पार्श्‍वभूमीवर या जुन्या खेळांचा आढावाही या अंकात आम्ही घेतला आहे. त्यामुळे काही खेळ परत आले तरी आम्हाला आनंदच होईल.\nअनेक मुलांना कागदाबरोबर खेळायला खूप आवडते. बसल्या बसल्या त्यापासून काही कलाकृती ते करतात. या कलेबद्दल सविस्तर माहिती देणारा लेखही अंकात आहे. तसेच काही कलाकृती कशा करायच्या साचे प्रात्यक्षिकही त्यात आहे.\nअनेकदा पालक म्हणतात, सुटीने वैताग आणलाय. मुलांच्या डोक्‍याला काहीतरी खुराक हवा. तर हा खुराक डॉ. श्रुती पानसे यांनी पुरवला आहे. सुटीत मुलांवर त्याचे प्रयोग पालक करू शकतात. कारण हा खुराक त्रासदायक नाही, मुलांना आवडेल असाच आहे. नक्की प्रयत्न करून बघा.\nमुलांच्या अंगात प्रचंड ऊर्जा असते. ती ऊर्जा व्यवस्थित वापरली जायला हवी. ती कशी वापरायची, हे त्यांचे शिक्षक, पालक यांनी ठरवायला हवे. त्यांना कोणतेही काम सांगा, काही क्षणात ते म्हणतात, ‘झाले.’ मग उरलेल्या ऊर्जेचे करायचे काय अशावेळी पालकांचे नियोजन तयार हवे. इतर गोष्टी करायला, खेळ खेळायला मुलांना आवडतेच; पण त्याचबरोबर स्वयंपाक करायलाही ती तयार असतात. बरेचदा आपण तसा विचारच करत नाही. पण थोडा विचार केला तरी आठवेल, मुलगा काय किंवा मुलगी काय, ‘आई, मी पुऱ्या करू अशावेळी पालकांचे नियोजन तयार हवे. इतर गोष्टी करायला, खेळ खेळायला मुलांना आवडतेच; पण त्याचबरोबर स्वयंपाक करायलाही ती तयार असतात. बरेचदा आपण तसा विचारच करत नाही. पण थोडा विचार केला तरी आठवेल, मुलगा काय किंवा मुलगी काय, ‘आई, मी पुऱ्या करू’ ‘मी फोडणी देऊ’ ‘मी फोडणी देऊ’ असे म्हणत असते. आपणच त्याकडे दुर्लक्ष करत असतो. या अंकात खास मुलांसाठी आम्ही रेसिपीज - पाककृती दिल्या आहेत. साहित्यलक्ष्मी देशपांडे यांनी मुलांना आवडतात असेच पदार्थ त्यासाठी निवडले आहेत. तसेच स्वयंपाक करताना काय काळजी घ्यायची याचे बहुमोल असे मार्गदर्शनही केले आहे. तुमच्या देखरेखीखाली या सुटीत मुलांकडून यातील काही पदार्थ जरूर करून घ्या. आम्हालाही कळवा.\nया अंकात एक विशेष विभाग आहे. खास मुलांनी या विभागात लेखन केले आहे. आपली आवड, छंद त्यांनी खूप सुंदररीत्या सांगितले आहेत. ही मुले असाही विचार करू शकतात, असे हे लेखन वाचताना आपण अचंबित होऊन जातो.\nखरोखरच, मुले खूप वेगळा विचार करतात. त्यांच्याकडे सांगण्यासारखे, देण्यासारखे खूप असते. आपल्या व्यापातून फक्त थोडा वेळ आपण त्यांच्यासाठी काढायला हवा. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. मुलांची सुटी तर सार्थकी लागेलच, पण आपणही खूप काही शिकू. मुलांबरोबरचे आपले नातेच अर्थपूर्ण होईल. या अंकाद्वारे आम्ही असा संवाद साधला आहे, आता पाळी तुमची - पालकांची आहे. साधणार ना संवाद\nशाळा छंद सकाळ साप्ताहिक डॉ. श्रुती पानसे रेसिपी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.angatpangat.in/recipes/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T23:13:40Z", "digest": "sha1:X4PIHF22WJAYPEEXR4CBX2QLV5VRBHSK", "length": 22933, "nlines": 81, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "कारल्याची नारळाच्या दुधातली आमटी - Diwali Pangat", "raw_content": "\nकारल्याच��� नारळाच्या दुधातली आमटी\nकारल्याची नारळाच्या दुधातली आमटी\nदिवाळी पंगत साठी काय recipe द्यावी ह्या विचाराने कालची रात्र झोप नाही .विचारांचा आणि अनेक recipes चा मनात कल्लोळ होत होता.आणि अचानक आज्जीची कारल्याची आमटी आणि तीचा दिवाळीशी असलेला संबंध आठवला ,शिवाय आपल्या theme मधे ही ती perfect बसते ,lesser known recipe म्हणून हीच recipe दिवाळी पंगत करता मी निवडली .\nआमच्याकडे ,म्हणजे बाक्रे कुटुंबातली ,कुटुंबाची(माझ्या आजोळची ) ही आज्जीची खास recipe .आज्जी असे पर्यंत आमच्याकडे तीन पिढ्यांची भाऊबीज व्हायची .आजीचे भाऊ,आईचे भाऊ म्हणजे माझे मामा आणि आणि आम्ही आत्ते मामे भावंडं ,मिळून 25 एक जण.दर वर्षीचा बेत ठरलेला ,मटकी उसळ,कारल्याची आमटी,लाल भोपळ्याची खीर,मुग डाळ भजी,चटणी ,कोशिंबीर ,पोळ्या,वरण ,भात .माझ्या मामे आजोबांपासून ते आम्हा नातवंडांपर्यंत सगळ्यांचा हा सगळा आवडता मेन्यू.भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस ,चार दिवस गोडाधोडाचं खाऊन जीभेला जरा चवीत बदल हवा असतो सगळ्यांना ,शिवाय जसं गुढी पाडव्याला म्हणजे हिंदू वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे दिवसाची सुरुवात आपण मुद्दाम कडूलिंबाच्या( जिरं मिरं साखर मीठ घालून केलेल्या )चटणी ने करतो ,त्या मागंचं कारण हेच की नववर्षाची सुरुवात कडू ने केली की पुढचं वर्ष गोडाचं जाऊदे ,कोकणात आमच्या कुडाळात दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातविणीच्या झाडाच्या ( वृक्षच ) खोडाची साल काढून ,धुवून ती ताकात उगाळून प्रत्येकाने चमचाभर तरी प्यायची ,पहिल्या पहाटेला,नर्क चतुर्दशीला अशी प्रथा आहे ,कडू लागतं ठार पण एक छान सुवास असतो त्याला ,त्यामागचं कारण ही तेच सणाची सुरुवात कडू चवीने केली की सण गोड जाणार ,शिवाय पोटातील कृमी मारण्यास ह्या औषधी गुणधर्म असलेल्या सातविणीच्या खोडाचा उपयोग होतो ,पुढचे सणाचे चार दिवस गोड,तळणी चरायची असते आपल्याला ,पोट बिघडू नये त्यावर उत्तम उपाय असतो हा .मुंबईत मी राहते तिथे माझ्या नशिबाने आणि देव दयेने ,निसर्ग कृपेने भरपूर त्या मानाने झाडं झुडुपं आहेत आणि त्यात सातविणीचं झाड ही जवळ च आहे ,so आम्ही ही प्रथा इथे ही follow करतो ,पण हे गेले 20 वर्ष ,मी या society त रहायला आल्या पासनं ,त्या आधी नव्हतं जमत in मुंबईत .नव्हतच सातविणीचं झाड आजूबाजूला .असो.तर असंच आपण सणावारी दिवाळीत इतकालं गोडाचं खतो तर त्यात एक कडू रस ही पोटात जाऊदे ,म्हणून आज्जी कारल्याची प���चामृती चव असलेली नारळाच्या दुधातली ही आमटी करायची आणि आम्ही सगळेच तीवर ताव मारायचो .\nआज्जी चं माहेर ,सासर कोकणातलं ( माहेर सावंतवाडी ,सासर कुडाळ) ,त्यामुळे नारळ ,काजूवर भरपूर हात ,पण इतकी गुणी पिढी ना ही ,मुंबईत आजोबा नोकरी साठी आले आणि पाच मुलांना घेऊन गिरगावातल्या एका खोलीत आजीने संसार थाटला , ,( आठ मुलं झाली होती तीला ,तीन गेली त्यातली म्हणून पाच ),तेव्हा मुंबईत नारळ वगैरे विकत घ्यावे लागत ,खर्च वाढणार ,काजू तर विचार करायचा नाही विकत घ्यायचा ,,पण हाताला तर सवय इतकी ,मग ती एक शक्कल लढवायची नारळ घालायचा पण थोडा घालूनही तो भरपूर घातलाय असं खाणार्याला वाटलं पाहिजे ,यासाठी ती थोडा चव घालायची कुठल्याही भाजी ,आमटीला ,आणि थोड्याचं म्हणजे अगदी दोन चमचे नारळाच्या चवाचं पंच्याच्या फडक्यात वा गाळण्यात तो चव घेऊन त्यावर कोमट पाणी घालून दूध काढायची आणि शेवटी ती तो आंगरस वरून भाजी ,आमटीला घालायची आणि बिचारी पुरवून पुरवून नारळ वापरायची आणि तरी देखील प्रत्येक भाजी,आमटी तीची अमृता सारखी व्हायची .माझ्या ह्याची डोळा याचि देही याची जिभी आणि याची पोटी ,मी हे अनुभवलंय माझ्या वयाच्या तिशीपर्यंत .काजूच्या ठिकाणी तीने दाणे वापरले तरी पदार्थ शाहीच होत असे.\nमाझ्या बाळंतपणाच्या वेळेस आजीच होती माझ्याजवळ ,माझ्यासाठी बदामाच्या वड्या ,डिंकाचे लाडू करून ठेवले होते तीने .काय व्हायचं मला बघायला ,बाळाला बघायला नातेवाईक यायचे ,मी काय करायचे आल्या गेल्याला हातावर आजीने माझ्यासाठी केलेल्या बदामाच्या वड्या द्यायचे ,दोन दिवसात वड्या संपायच्या ,मग डिंकाचे लाडू पुढे करायचे ,आजीच्या हे लक्षात आलं आणि तीने मला एकदा समजावलं ,बाळ तू आल्या गेल्याला नुसतं पाठवत नाहीस ,हे सगळं ठीक आहे पण आत्ता तुझ्या पोटात बदाम ,डिंकं ,खसखस जायला हवं म्हणून नवर्याने तुझ्या एवहढा खर्च करून मला सगळं आणून दिलं आणि मी तुझ्यासाठी सगळं केलंय ,तेव्हा आत्ता आधि ते तुझ्या पोटात जाऊदे ,येणार्या जाणार्या पाहुण्यांना मी चिवडा ,लाडू करून ठेवते आता वेगळा तो पुढे कर ,असं म्हणून तीने किलो किलोचा चिवडा ,लाडू तीच्या 80 व्या वर्षी केलान.ही तिची माझ्यासाठीची ओढ,काटकसरची शिकवण .म्हणाली आत्ता तुमचा नविन संसार ,नवरा एकटा कमवतोय तेव्हा खर्च जपून करायला हवा .एकदा का बस्तान बसलं ,की मग वाटत बस बदामाच्या वड्या पै पाहुण्यांना माझं काही म्हणंणं नाही .\nनंतर परत माझ्याकडे आली होती तेव्हा माझ्याकडे दुसर्या दिवशी श्रावणी शुक्रवारची सवाष्ण सांगितली होती,आदल्या दिवशी संध्याकाळी आजीने पुरणपोळीचा बेत आखला आधीच करून ठेऊ म्हणजे सकाळी बाकीच्या स्वंयपाकाला वेळ मिळेल म्हणाली आणि पुरण शिजलं ,मला ही from scratch मी मोठी झाल्यावर ,पुरणपोळी आजीची बघायचीच होती ,मी निरखत होते जमेल तेवंढं as मधे मधे माझं बाळ संभाळत जमेल तसं ,आजीची पहिली पोळी जेमतेम मी बघतेय टम्मं फुगताना तोच मन्याने माझ्या ठो ठो रडायला सुरुवात केली ,काही केल्या थांबेचना ,आजीच्या इथे पोळया बिघडायला लागल्या ,तीने गॅस चक्कं तिसर्या पोळी नंतर बंद केला ,म्हणाली पिंके आधी उचल बाळाला आणि dr कडे ने ,तो सारखा कानाला हात लावतोय ,कान दुखत असेल तोवर तिची मन्याची दृष्टं वगैरे काढून झाली होती .घरगुती उपाय ही झाले होते करून पण रडणं थांबत नव्हतं त्याचं मग मी गेले dr लगेच तीच्याच सांगण्यानुसार ,खरंच कान आतून लाल झाला होता ,dr ने औषध दिलं ,मी घरी आले ,मन्या रडायचा थांबला होता त्याला दूध पाजून निजवला म्हणाली अगं आमच्या वेळेस dr वगैरे नव्हते ,उपचार वेळीच व्हायचे नाहीत आता तुम्हाला सोयी आहेत उपलब्ध तर थांबायचं कशाला ,माझी पहिली मुलं उपचारा अभावी,,,,,,,असं अर्धवट वाक्य सोडून पदर लावलान डोळ्यांना ,,,माझ्या आलं लक्षात सगळं .मी विषय बदलून आजीला म्हटलं चल आजी पुरणपोळी करुयात आता तशी आजी म्हणाली तू दमलीयेस आता ,प्रशांत ( नवरा ) ही office मधून दमून येईल मी खिचडी टाकते ती जेवा आणि निजा ,पुरणपोळ्यांचं मी बघते काय ते .आम्ही जेवलो आणि निजलो जाऊन ,सकाळी 7 वाजता जाग आली तो आजीच्या 25 पुरण पोळ्या झालेल्या होत्या .मी म्हटंलं अगं तू केल्यास तरी कधी तर म्हणाली ,3 वाजता जाग आली आणि आंघोळ करून केल्या झालं .म्हंटलं धन्य आहेस .पण खरं सांगू ही आजीची सवय ही थोडी का असेना तीच्याच कृपेने उतरलीये माझ्यात .मी हा लेख आत्ता पहाटे 4.30 ला बसलेय लिहीयला .झोप नाही लागली ,उठले ,डोक्यात आठवणी साठल्या होत्या त्या आधि लेखाच्या स्वरूपात लिहायला बसले ,लिहीता लिहीता डोळे पाणावले ,पाण्याने भरलेल्या डोळ्यात नीट दिसत ही नाहीयेत अक्षरं for typing ,तेव्हा आता लेखणी थांबवते ,आणि कारल्याची आमटी करायला घेते पहाटे 5.30 वाजताच .आज नवर्याला उठला की surprise 7 वाजता आमटी तयार मिळेल त्याला ,,माझ्या लग्नानंतर न��र्याला ,आणि माझ्या सासू सासर्यानां सगळ्यांना ही आमटी खूप आवडली मी जेव्हा प्रथम त्यांना खाऊ घातली ,मग वरचेवर करतच आले .माझ्या बाबांनाही आवडायची ,आता ना बाबा ,ना सासू सासरे…असो. आज breakfast लाच गरम पोळ्या आणि पंचामृती कारल्याची आमटी ,ही आमटी रात्रीपर्यंत तर अधिकच मुरेल आणि मस्तंलागेल अधिक मग नवरा office मधून आला की रात्री गरम गरम वाफाळलेला भात ,कारल्याची आमटी, वरून तूपाची धार ,आणि आजीच्या आठवणीं सोबत आम्ही जेवू तिला मनोमन वंदू .\nह्या वेळेस प्रथमच आधि लिहीतेय आणि ,मग recipe करणार आहे आणि मग फोटू घेणार आहे मंडळी .दिवाळी पंगत अंकासाठी हो सगळा हा प्रपंचं आजीच्या लाडक्या खादाडबुधलीचा.अरे हो recipe लिहायची आहे अजून ……..ती अशी:\nकारल्याची नारळाच्या दुधातली आमटी\nएक मोठ्ठं वा दोन मध्मम कारली .मधे चिरून बीया काढून घेणे ,आणि काचर्यांना करतो तशा अर्ध चंद्राकृती चकत्या करून घेणे ,त्याला मीठ लावून ठेवणे .वर झाकण ठेवायचं .15,20 मिनिटं ठेवणे ,त्या वेळात एका नारळाचं दूध काढायचं .शक्यतो first extract and 2nd extract वेगवेगळा ठेवायचा .आता पातेल्यात फोडणीस लागेल त्यापेक्षा किंचीत जास्तं तेल घेणे ,त्यात 10,12 दाणे मेथीचे ,8,10 काजू , नसतील तर आजी ,12,15 शेंगदाणे घ्यायची ,हिंग,हळद असं तळून घेऊन त्याची पाट्यावर वर थोडं पाणी घालून गंधा सारखी गुळगुळीत गोळी करून घ्यायची (आजीचे शब्द ) ( आपण अर्थात् mixer वर वाटायचं ) .मग मीठ लावलेल्या कारल्याच्या चकत्या जरा पिळून घेऊन पातेल्यातील तेलात खरपूस तळून घ्यायच्या ,बाजूला काढायच्या ,आता तेल कमी वाटलं झालंय असं तर थोडं घालायचं इथे पातेलं बदलंलं तर अधिक बरं ,नविन तेल घेऊन ( तूप ही छान लागतं इथे ) ,नेहमीसारखी फोडणी ,मोहरी,जिरं, हिंगं ,हळद, ( हळद ,हिंगं नावालाच इथे as आपण मेथी काजू तळताना ही ते घातलंयं ) लाल तिखट ,कडिपत्ता अशी ,फोडणी झाली की पाणी घालायचं तीत आणि मग ऊकळी यायला लागताच त्यात तळलेल्या कारल्याच्या चकत्या,ती मघा तळून वाटलेली मेथी ,काजू ,हिंगं ,हळदीची paste ,( गंधासारखी गुळगुळीत ) चवी नुसार मीठ,गूळ ,चिंचं लिंबाएवढी ( चवीनुसार )\nअसं सगळं घालून ,छान mix करून ऊकळी आणणे ,मग गॅस एकदम मंदं करायचा ,आणि आधी 2nd extract म्हणजे पातळ दूध नारळाचं आणि मग 1st extract ,ie घट्टं वालं नारळाचं दूध हळूहळू सारखं ढवळत राहून घालायचं नी लगेच गॅस बंद करायचा .घट्टंवालं म्हणजे 1st extract घातल्यावर जास्तं उकळवू नये .आणि वर झाकण ही नाह��� ठेवायचं .फाटण्याची शक्यता असते म्हणून सांभाळायची तंत्रे. काजू मुळे ,नारळाच्या दुधामुळे creaminess ,richness येतो आमटीला ,चिंचं गूळ ,कारली यांमुळे पंचामृती चव येते .दाटसरपणा असतो या आमटीला, त्यामुळे पोळी,गरम भात कशाबरोबरही छान लागते हि आमटी .\nदिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी ,आता आमटी करायला जाते ,फोटू काढून लेखा – सहित post करते.हा उलटा घास प्रथमच घेतेय पण आज्जी special आणि दिवाळी special असल्याने तो चवीष्टंच असणार ,शिवाय आपल्या अंगत पंगत समूहासाठी आहे so आपणा सगळ्यांचा स्नेह ,लोभ,आशिर्वाद ही माझ्याबरोबर आहेतच ,so उलटा काय नि सुलटा काय ,no tension at all .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/sunil-gaikwad/", "date_download": "2019-08-20T22:38:48Z", "digest": "sha1:SQM6YZ4RZBGV6ZXNPVX4KTGBFQBQY6GF", "length": 9509, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Sunil Gaikwad Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलातूरच्या उमेदवारी संभ्रमावर भविष्यवाणी\nलातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर मधूनच भाजपाचे नेते अमित शहा यांनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. तर त्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पटक देंगे ची भाषा केली. मात्र, त्याच लातूरच्या उमेदवारीचा प्रश्न अद्याप संभ्रमावस्थेत आहे. भाजप आणि…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n80 हजाराची लाच घेताना नगररचनामधील कनिष्ठ आरेखक अ‍ॅन्टी करप्शनच्या…\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nआजचे राशी भविष्य – ‘या’ राशींच्या व्यक्तींना होणार…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात ‘या’ नवीन संस्थेची निर्मिती\nलष्कराच्या मदतीने गुरुद्वारा गुरुनानक दरबारची पूरग्रस्तांना मदत\n‘कोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ketoprofen-p37141536", "date_download": "2019-08-20T23:24:31Z", "digest": "sha1:FEQ7H7HYGTCA4SYAORSLJLBBQN4POIOT", "length": 17208, "nlines": 303, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ketoprofen - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ketoprofen in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nKetoprofen खालील उपचारासाठी वापरले जाते -\nहाथ के निचले हिस्से में फ्रैक्चर\nटांग के निचले हिस्से में फ्रैक्चर\nहाथ के ऊपरी हिस्से में फ्रैक्चर\nऊपरी टांग में फ्रैक्चर\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें ऑस्टियोआर्थराइटिस (अस्थिसंधिशोथ) रूमेटाइड आर्थराइटिस स्पॉन्डिलाइटिस मांसपेशियों में दर्द दर्द गठिया संबंधी दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ketoprofen घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Ketoprofenचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ketoprofenचा वापर सुरक्षित आहे काय\nKetoprofenचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nKetoprofenचा यकृतावरील परिणाम काय आहे\nKetoprofenचा हृदयावरील परिणाम काय आहे\nKetoprofen खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ketoprofen घेऊ नये -\nखून का थक्का जमने से संबंधित विकार\nKetoprofen हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Ketoprofen दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Ketoprofen दरम्यान अभिक्रिया\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ketoprofen घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ketoprofen याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ketoprofen च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ketoprofen चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ketoprofen चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2019-08-20T23:31:29Z", "digest": "sha1:KILLQF56LNVOLO4UJ7TTM4TDUEO5XRZJ", "length": 9150, "nlines": 105, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "शेंगोळ्याचे लाडू - Diwali Pangat", "raw_content": "\nमाझे वडील आणि नवरा दोघेही बेळगाव जिल्ह्यातले.आमच्याकडे गेल्या दोन पिढ्या तरी कर्नाटक महाराष्ट्रच मिश्रण आहे. माझे सासरे कर्नाटकातले आणि सासूबाई बेळगावच्या. सासूबाईंच्या आई वडिलांचे, त्यांच्या दोन बहिणींची आणि भावांचीही अशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेशेवरची लग्नं. बेळगाव हे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमारेषेवरील महत्वाच शहर. इथली भाषा, खाद्यपदार्थ, वेशभूषा सर्वातच दोन संस्कृतींचा मिलाफ दिसतो.\nपु. ल. चे ही बेळगावी काही वर्षे वास्तव्य होते. त्याचा उल्लेख आणि भाषेचा संदर्भ त्यांच्या साहित्यात येतो. मराठी व्याकरणाच्या कुठल्याच नियमात न बसणारी आणि तोंडावर हलकसं हसू पसरवणारी इथली बोली, इथलं आम्बट गोड सार, नुसतं सारच नाही तर पावभाजीही चिंच-गुळाची, इथलं राहणीमान आणि वेशभूषा सगळच खुद्द महाराष्ट्रापेक्षा थोडं हटके आहे.\nजसजसं कर्नाटकच्या सीमेकडे जावू तसं स्वयंपाकातं आमसूल अदृश्य होवून चिंचेचा वापर वाढत जातो. भाताचे वेगवेगळे प्रकार वापरत येतात. स्वयम्पाकातला तिखटपणा कमी होतो.\nमाझं लग्न झाल्यावर माझ्या आत्याने माझ्या सासरी शेंगोळयाचे लाडू करून पाठवले होते. ह्या आत्याचं गाव म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकाची सीमाच गाव जरी कर्नाटकात असलं तरी १० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातलं शहर गाव जरी कर्नाटकात असलं तरी १० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातलं शहर तर तिने केलेले हे लाडू माझ्या सासरी खूप आवडले. महाराष्ट्रातच वाढलेल्या मीही तेव्हा ते पहिल्यांदाच चाखले.त्या खुमासदार लाडवांची चव मात्र अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.\nसीमाभागात राहणाऱ्या दिगंबर जैन कुटुंबांत शेगोळ्याचे लाडू खास प्रसंगासाठी हमखास केले जातात.घरगुती दूध आणि तूप वापरून केलेल्या ह्या लाडवांना अगदी ‘earthy’ स्वाद येतो.करताना थोडी मेहनत पडते पण लाडू एकदम फक्कड होतात.\nबेळगाव जिल्हातील जमीन सुपीक, भरपूर शेती त्यामुळे दुध दुभते, खाण्याचे शौकीन त्यामुळे इथे खाद्यपदार्थांचे भरपूर नमुने आहेत. मुंबई पुण्याकडच्या सामान्य मराठी माणसाला माहित नसलेले ताम्बित्त, फुग्याची थालीपीठ, गव्हाची हुग्गी, रसवंती गृहात आलेपाक, चिरमुरे भिजवून, चिंचेचा कोळ आणि फुटण्याची पूड घालून केलेला सुसला हा पोह्यांसारखा पदार्थ, बटाट्याऐवजी मोडाच्या मटकीचे समोसे, बटवा तसंच गव्हल्याची खीर, दूधाचं सार असे कितीतरी unique पदार्थ इथे केले जातात.\nत्यातल्या खास आणि पौष्टिक शेंगोळ्यांच्या लाडवांची रेसीपी मी इथं देतेय. ह्या दिवाळीला नक्कीच करून पहा.\n१ भाग जाडसर बेसन\n१/२ भाग किंवा साखर जेमतेम बुडेल एव्हडं पाणी\nबेसन चवीपुरत मीठ घालून घट्ट माळून घ्या\nहा दुधात मळलेला बेसनचा गोळा २० मिनिट झाकून ठेवा\nहाताने त्याच्या लाम्बुळक्या लड्या करा\nह्या लड्या तुपात गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्या\nथंड झाल्यावर मिक्सर मधून त्याची पूड करा.त्याची भरडच निघते.\nस्टीलच्या चाळणीतून ही भरड चाळून घ्या. चाळल्यामुळे मोठी भरड वेगळी होते.ती पुन्हा दळून घ्यावी. मोठी भरड पाकात एकसारखी मुरत नाही.\n१ वाटी भरडीसाठी पाऊण वाटी साखरेचा पाक असा हिशेब ठेवा.\nसाखर नेमकी बुडेल एव्हडे पाणी घालून एकतारी पाक बनवा.\n१०-१२ मिनिटे साखरेचे पाणी उकळल्यावर एकतारी पाक बनतो.\nपाकाचा एक थेंब थंड पाण्यात सोडून पहा पाकाची गोळी बनली पाहिजे.हा एकतारी पाक.\nह्या गरम पाकात लगेच शेंगोळ्यांची भरड घालून छानपैकी म��सळा.स्वादापुरती वेलदोडयाची पूड घाला.\nआणि हे मिश्रण वरती झाकण ठेवून एक तास असेच बंद राहू द्या.\nएका तासानंतर लाडू वळायला घ्या.\nहे स्वदिष्ट लाडू आपल्या समारंभाचा आनंद नक्कीच द्विगुणीत करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/deepika-will-be-absent-oskar/", "date_download": "2019-08-20T22:27:34Z", "digest": "sha1:XPHFX524W3OHJAWQPFEPZDSL3KNZ4WCG", "length": 5966, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "ऑस्कर'ला दीपिका राहणार गैरहजर", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nऑस्कर'ला दीपिका राहणार गैरहजर\n‘xXx: द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये झळकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणला ‘ऑस्कर’च्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणार होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ती मिरवणार का असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे…\nतेव्हा ती म्हणाली, आपण ऑस्कर पुरस्काराच्यावेळी हजर राहणार नाही. तिच्या चित्रपटांविषयी उठणाऱ्या अफवांविषयीसुद्धा ती स्पष्ट बोलली. ‘मी मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ या चित्रपटात मी काम करत नाहीये. मी जर कोणत्या चित्रपटात काम करत असेन तर मी त्याबद्दल नक्कीच बोलेन’, असेही दीपिका म्हणाली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nभारतात चार दहशतवाद्यांची घुसखोरी, देशात हाय…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\n‘बाहेरचे नेतृत्व नगर��र स्वीकारणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/bjp-7/", "date_download": "2019-08-20T23:56:33Z", "digest": "sha1:EPWIST5E7PLXNKB6CZHMTADERR7HKCIE", "length": 10703, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "विधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician विधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nविधानसभा युती एकत्र लढणार, फडणवीसांचे स्पष्टीकरण\nमुंबई – आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढणार असून मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा राज्यात येतोय, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत केला. मी केवळ भाजपचाच मुख्यमंत्री नसून भाजपबरोबर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट करत फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला या वेळी जोरदार टोला लगावला.\nमुख्यमंत्री म्हणाले, युतीबाबत संभ्रम नाही. कोणी कोणत्या जागा घ्यायच्या याचा निर्णय लवकरच होईल. मित्रपक्षात खुमखुमी असणारे बरेच नेते आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या ट्रॅपमध्ये येऊ नका. मुख्यमंत्री कोणाचा या वादात पडण्याचे कारण नाही. माध्यमे व काही लोक हा वाद उभा करत आहेत. भाजपमधील पक्षप्रवेशाने घाबरून जाऊ नका, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. इतर पक्षातले चांगले लोक घेण्यात गैर नाही. भाजप पब्लिक अनलिमिटेड पक्ष असून काही झाले तरी ८५ टक्के तिकीट पक्षातील जुन्यांना दिले जाईल, असा विश्वास त्यांनी जुन���या भाजपाईंना दिला. तसेच तिकिटाबाबत कुणालाही आश्वासन कुणी देऊ नये, अशी तंबी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिली. विधानसभेला पराभूतांशी आपला सामना आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेची लढाई वेगळी आहे. लढाई बदलली की शस्त्रे बदलावी लागतात. क्षेत्र बदलले की रणनीतीतही बदल करावा लागतो, असे स्पष्ट करत मागची १५ वर्षे कुशासनाची होती. पुढची ५ वर्षे महाराष्ट्रासाठी उंच उंच उडण्याची असतील, असे सूतोवाचही फडणवीसांनी या वेळी केले.\nकुणासाठीही पक्षात येण्याचा मार्ग खुला, पण जाण्याचा बंद\nपुढच्या पिढ्यांच्या वाट्यास दुष्काळाचे दु:ख येऊ नये म्हणून पुढची पाच वर्षे राज्य सरकारचा मुख्य भर नदीजोड प्रकल्प आणि समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवण्यावर असणार आहे. आपले आराध्य दैवत जनता असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आगामी १ आॅगस्टपासून आपण राज्यभरात महाजनादेश यात्रा काढणार आहोत. अन्य\nपक्षातून भाजपमध्ये येण्याचा मार्ग खुला आहे. येणाऱ्यास कायमचे पक्षात राहावे लागेल. बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नाही. कुणी, कुणाच्या जवळचा म्हणून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही. योग्य त्यालाच तिकीट देण्यात येईल.\nफडणवीसांकडे दैवी शक्ती,220 जागा मिळतील : चंद्रकांत पाटील\nअरुणा ढेरे यांच्या साहित्य लेखनाने महाराष्ट्राला समृध्द केले –डॉ. सदानंद मोरे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/become-a-volunteer/", "date_download": "2019-08-20T23:41:12Z", "digest": "sha1:NXXVQOY5IQ475XZMLYUX7WDGVYBFDLAC", "length": 3980, "nlines": 50, "source_domain": "kisanputra.in", "title": "Become a Volunteer - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nशेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी, शेतकरीविरोधी कायद्यांच्या बेड्या तोडण्याकरिता शांततापूर्ण सत्याग्रह करायला मी स्वेच्छेने तयार आहे.\nसध्याचे वास्तव्याचे ठिकाण *\nसध्या करीत असलेले काम\nमी शपथ घेतो की ,*\nशेतकरी, महिला व अन्य सर्जकांचे लाचारीचे व कुंठेचे जिणे संपवून, त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने, सुखाने व स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेन. त्याकरिता, शेतकऱ्यांना गळफास ठरलेले, शेतजमीन कमाल धारणा कायदा , आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरी विरोधी कायदे संपुष्टात यावे यासाठी मी सतत कार्य करेन. या कार्यात, जात, धर्म, पंथ, पक्ष अश्या कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pmc-news-383/", "date_download": "2019-08-21T00:01:10Z", "digest": "sha1:XN4MWJIVLDNDX2TXLK6TUXHTKHZFMVS6", "length": 16804, "nlines": 77, "source_domain": "mymarathi.net", "title": "महाराष्ट्राचे राज्यपुष्प: ताम्हण, पुण्यातून झाले आहे काय हद्दपार ...? - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक ���रती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune महाराष्ट्राचे राज्यपुष्प: ताम्हण, पुण्यातून झाले आहे काय हद्दपार …\nमहाराष्ट्राचे राज्यपुष्प: ताम्हण, पुण्यातून झाले आहे काय हद्दपार …\nपुणे-महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने प्रशासनातील काही अधिकारी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीतून आज महाराष्ट्राचे राज्य पुष्प असलेले ताम्हण हे फुल झाड पुण्यातून हद्दपार झाले आहे कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे .या पार्श्वभूमीवर ‘चला पुणेकरांनो लावू या किमान अडीच लाख झाडे’अशी साद महापालिकेच्या प्रशासनाच्या सहाय्याने घालून पुण्यातील १८५ उद्यानांमध्ये ताम्हण वृक्ष लावण्याचा निर्धार हि या बैठकीतून महापालिका प्रशासनाने केल्याची माहिती येथे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी येथे दिली .\nया वेळी नेमके त्यांनी काय सांगितले ते ऐका त्यांच्याच शब्दात ..\nपण तत्पूर्वी वाचा ताम्हण नेमके काय आहे …\nताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्‍नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे कोकणात या वृक्षाला ‘मोठा बोंडारा’ असे म्हणतात.\nकोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो.लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे. बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. झाडाची वाढ लवकर आणि जोमाने होते.\nमराठी – मोठा बोंडारा\nइंग्रजी – क्वीन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप\nहिंदी – जरूल, अर्जुन\nबंगाली – जारूल, अजहार\nलॅटिन – लॅगस्ट्रोमिया रेजिनी/फ्लॉस रेजिनी\nपानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फूल दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प हा मान मिळाला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फूल सर्वांचे लक्ष वेधून घेते.\nहे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (काँट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्‍चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते\nखोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांच��� बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात.\nझाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खार्‍या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.\nपर्धेत नमिश हूड, रुमा गायकवारी ठरले महागडे खेळाडू – स्पर्धेत 133 खेळाडूंचा सहभाग\nकाॅसमाॅस बँकेतून चाेरीला गेले 94 काेटी; परत मिळाले फक्त 10 लाख\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/mumbailocaltime/", "date_download": "2019-08-20T22:33:55Z", "digest": "sha1:T4DVR77VFM5NJLUGR22HLGFFYRITZTSO", "length": 11107, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "गुडन्यूज पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी, स्थानकातून लोकल | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन ह��किंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/गुडन्यूज पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी, स्थानकातून लोकल\nगुडन्यूज पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी, स्थानकातून लोकल\nडहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे.\n0 405 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : डहाणूवरुन पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना करावी लागणारी कसरत थांबणार आहे.\nपालघर आणि डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणा-या प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी डहाणू स्टेशनवरून निघून विरारला यायची. मात्र त्यानंतर गाडी बदलावी लागत होती. आता ती वेळ येणार नाही.\nडहाणू लोकल विरारपर्यंत धावत होती. तिथून परत गाडी बदलत प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करायचे आता ही लोकल बोरिवली स्थानकापर्यंत येणार असल्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय टळली आहे.\nमुंबईत मनसे काँग्रेस कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना कोर्टात करणार हजर\nसरकारचा मोठा निर्णय,राज्यातील 1300 शाळा बंद करणार\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://books.google.com/books/about/S%C4%81rtha_Rasaca%E1%B9%87%E1%B8%8D%C4%81%E1%B9%83%C5%9Bu_athav%C4%81_Ras.html?id=_TAsAAAAIAAJ&hl=en", "date_download": "2019-08-21T00:26:59Z", "digest": "sha1:JST2K6CYBPD3MXMG4YIFBAXNMXO4NAIS", "length": 3442, "nlines": 45, "source_domain": "books.google.com", "title": "Sārtha Rasacaṇḍāṃśu, athavā, Rasaratnasaṅgraha - Google Books", "raw_content": "\nअगर अग्रेि अभ्रकभस्म अशा असतां असून आठ आणि आहे आहेत उत्तम एक एक एक तोळा एक दिवस एक भाग एकत्र खल करून एका एकेक औषधे समभाग घेऊन करावी करावें करिते काढा काढून किंवा कृत्वा खल करावा खलून खोकला गुण गोळी गोळ्या कराव्या घालून घेऊन सर्वांचा चार तोळे चूर्ण चूर्ण करून चैव ज्वर ठेवून तथा तयार तसेंच ताम्रभस्म ती तीन तु तूप ते तें तो त्या त्यांत त्याचें त्याच्या त्याजवर त्यास दिवस खल दुसरा प्रकार दूध दोन दोन भाग द्यावा द्यावें द्याव्या नंतर नाम नाश करितो नाश होतो नाहीं पचन परळ पाणी पारा पिंपळी पुनः प्रकार प्रहर बचनाग भस्म भाग घेऊन भावना मग मध मिरें मीठ म्हणजे या रस असें म्हणतात रसांत रोग रोगांचा लोहभस्म व गंधक वज्र वा शुद्ध गंधक शुद्ध पारा शूळ शोधन श्वास संग्रहणी सर्व सात सुंठ सेवन स्वांगशीत झाल्यावर हन्ति हरताळ हा हिरा ही हीं औषधे समभाग हे हें ह्या ह्यांचा नाश ह्यांच्या ह्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?tag=sanjay-kelkar", "date_download": "2019-08-20T23:49:28Z", "digest": "sha1:WOVUAYRSAUX7OWMERFRGHCIF36XM2JNS", "length": 5491, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "Sanjay Kelkar Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nवागळे इस्टेट येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात दलाल�\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा – स्लम टीडीआर वापरण्याचं बंधन रद्द\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला अस\nजागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला संजय केळकर यांनी दिल्या शुभेच्छा\nजागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगा\nठाण्यातील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी – जितेंद्र आव्हाड\nठाण्यातील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आ�\nआमदार संजय केळकर यांच्यामुळे १६० कुटुंबांना कायमस्वरूपी हक्काची घरं\nठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नानं अखेर १६० क�\nमहावितरणच्या वीज बील भरणा केंद्र चालकांच्या मागण्या मान्य\nमहावितरणच्या अटी शर्थींनी त्रस्त झालेल्या राज्यातील १०\nठाण्यात १० मे पर्यंत आंबा महोत्सव\nसंस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान आणि कृषी आणि पणन म�\nठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव\nठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव सुरू होत असून या आं�\nआमदार संजय केळकर यांनी अचानक आनंदनगर बस आगाराला भेट दिल्यानं अधिका-यांची तारांबळ\nठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी अचानक आनंदनगर बस आगाराल�\nठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा\nसह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढा�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%81/", "date_download": "2019-08-20T22:35:05Z", "digest": "sha1:NCRJKNOKTSPIFTY3PANATDTGKR5EZI6S", "length": 17442, "nlines": 231, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्ट���फन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Pune/राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nराज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे.\n0 1,009 1 मिनिट वाचा\nपुणे – परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केलेल्या खोचक टिकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे. पुण्यात एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.\n‘राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं’, असं नाना पाटेकर बोलले आहेत.\nकाही दिवसांपुर्वी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला विरोध केला होता. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं नाना पाटेकर बोलले होते.\nनाना पाटेकर बोलले होते की, ‘मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. च���क तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली आपण कॉर्पोरेशनला विचारलं का आपण कॉर्पोरेशनला विचारलं का \nनाना पाटेकर यांच्या वक्तव्यावनंतर राज ठाकरे यांनी रंगशारदा सभागृहात बोलताना खडे बोल सुनावले होते. नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला होता.\nकाय बोलले होते राज ठाकरे –\n‘महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो’, अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. ‘वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे’, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. ‘नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू…पण नको त्या गोष्टीत पडू नका’, असं राज ठाकरे म्हटले होते.\nराज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. ‘महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही’, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं .\n‘मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही’, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं ��ुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.\nमनसे कार्यकर्त्यांना निरूपम समर्थकांची मारहाण\nराहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=boycott&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aboycott", "date_download": "2019-08-20T22:34:26Z", "digest": "sha1:45OQKJQQRRJXGN5KM62WJE74MBYIABG2", "length": 5114, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nआंबोली (1) Apply आंबोली filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nसिल्लोड (1) Apply सिल्लोड filter\nस्त्री (1) Apply स्त्री filter\nजातपंचायतींच्या दहशतीचे क्रूर स्वरूप पुन्हा एकदा आले समोर\nअंबरनाथ - कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या मानहानीकारक कुप्रथेच्या विरोधात संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचीकर...\nफुलंब्री तालुक्यातील कविटखेडा गावाचा निवडणुकीवर बहिष्कार कायम\nफुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा (जि.औरंगाबाद) या गावाने लोकसभा निवडणुकीवर मंगळवारी (ता.२३)बहिष्कार कायम ठेवले आहे. सकाळी...\nआंबोलीमध्ये गावकर्यांनी टाकला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार\nआंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/sanjay-dutt-calls-salman-khan-arrogant/", "date_download": "2019-08-20T22:49:07Z", "digest": "sha1:HBU66D6DBA5ICOZOVNFW4THFSO7WHYQD", "length": 5582, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "सलमान खान उद्धट- संजय दत्त", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nसलमान खान उद्धट- संजय दत्त\nमुंबई : संजय दत्त आणि सलमान खान या बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्यांची घट्ट मैत्री आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच दोघांची मैत्री कायम आहे. संजय तुरुंगात गेल्यावर सलमान हळवाही झाला होता, मात्र संजय दत्तने सलमान ‘उद्धट’ म्हटलं आहे.\nएका पार्टीमध्ये ‘वर्ड असोसिएशन गेम’ खेळला गेला. रॅपिड फायर राऊंडमध्ये सलमानला एखादा शब्द सुचवण्याची वेळ संजयवर आली तेव्हा त्याने बिन्दास्तपणे ‘अॅरोगंट’ असं म्हटलं.\nबॉलिवूडमध्ये कोणीच कोणाचा कायम मित्र नसतो, आणि कायम शत्रू नसतो.मित्र हा शत्रू कधी होईल आणि शत्रू हा मित्र कधी होईल हे बॉलिवूडमध्ये सांगणे कठीण आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठवाडा…\nशरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61290", "date_download": "2019-08-20T22:35:06Z", "digest": "sha1:3U6MVS6GT3FDB33ALKJCETA2AHGEHH2H", "length": 36725, "nlines": 281, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गडकरी मास्तरांना पत्र ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गडकरी मास्तरांना पत्र ...\nगडकरी मास्तरांना पत्र ...\nगडकरी मास्तरांना पत्र ...\nआदरणीय मास्तर... साष्टांग दंडवत ...\nआजची तुमची बातमी वाचून रडलो आणि तुम्हालाच पत्र लिहून काही प्रश्न करावेसे वाटले. तुमच्या कविता आणि धडे वाचून चार अक्षरे वाचण्याच्या अन लिहिण्याच्या भानगडीत मी पडलो. पण आजची घटना पाहून तुम्हाला विचारावे वाटते की, मास्तर तुम्ही हा लेखनाचा आटापिटा का केला होता हो आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत आचमने करून अन मास्तरकी करून तुम्ही सुखासमाधानात का जगला नाहीत चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो चार भिंतीच्या एका खोलीत आपला फाटका संसार मांडून जगण्याच्या वंचनेत मृत्यूस कवटाळणारया एका मास्तराची इतकी का भीती वाटावी की रात्रीतूनच त्याचा पुतळा फोडावा लागतो आज तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल...\nप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ...\"\nही कविता लिहून तुम्ही काय मिळवलंत गडकरी \nतुमच्या नावात राम असला म्हणून काय झाले सद्यराज्यात रावण जास्त सक्रीय आहेत ... तुम्ही माणसं ओळखून लिहायला पाहिजे होतं. ��ुम्ही चुकलात हो \nगोविंदाग्रज म्हणून आम्ही तुम्हाला मस्तकी मिरवत राहिलो आणि आज तुम्ही छिन्न विच्छिन्न झालात तरी आम्ही नेहमीप्रमाणे नुसते मख्ख बघत राहिलो \nमास्तर, आमच्यापेक्षा तुम्ही शब्दबद्ध केलेली ती जर्जर 'सिंधू' बरी की हो, जिने 'सुधाकरा'च्या 'एकच प्याल्या'ची नशा उतरवली. आम्ही तथाकथित सुसंस्कृत जातीयतेचे जहरी प्याले पित राहतो अन पाजतही राहतो पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही पण आमचे कोणीच काहीच वाकडे करू शकत नाही आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा आमच्यातला हा तळीराम जरा वेगळा आहे. तो कधी भगवा असतो तर कधी निळा तर कधी हिरवा मी काय म्हणतोय हे तुम्हाला कदाचित कळणार नाही, मास्तर तुम्ही रंगांधळे होतात का हो \n\"जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा\nप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा \n इथे भगव्याच्या व्याख्या माहिती नसलेले लोक तुम्ही इहलोक सोडून दशकं लोटली तरी तुमच्या जीवावर उठलेत हो \nका तुम्ही प्रणाम केलात ह्या महाराष्ट्राला का तुम्ही जरिपटक्यावर जीव लावलात\n\"अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा , बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा'\nमास्तर या पंक्तीत तुम्ही दळदारी असं न लिहिता दरिद्री असं लिहायला हवं होतं.... नाहीतरी किती जणांना दळदारीचा अर्थ ठाऊक आहे मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर इथे नावालाच प्रेम केलं जातं अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो अन तुम्ही तर एक क्षुद्र कस्पटासमान लेखक की हो तरीही काही जणांना तुमचा चेहरा नकोसा वाटतो. ते तुम्हाला भीतात मास्तर \nआपले मूल मरणपंथाला लागल्यावर 'राजहंस माझा निजला' असे हळवे काव्य लिहिणारे तुम्ही जगाला कसे उमगणार हो मास्तर काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची काय गरज होती तुम्हाला नाटके लिहिण्याची तुमच्या नाटकांना इंग्रज घाबरले असतील. ते गोरे देश सोडून गेले पण आता काळे इंग्रज त्यांचा वारसा चालवत आहेत. गोरयांनी तुमच्या अंगाला हात लावायचे धाडस केले नव्हते पण आताच्या त्यांच्या वंशजांनी चक्क तुमचा पुतळा फोडून त्याचे अवशेष गटारात टाकून आपली अतृप्त विकारवासना शमवून घेतलीय. केव्हढा हा डंख \n\"काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,\nकाही ठ��वितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ....\"\nअसलंच काव्य तुम्ही सातत्याने का लिहिलं नाहीत मास्तर का समाज प्रबोधन करता बसलात का समाज प्रबोधन करता बसलात काय गरज होती देशप्रेम जागवण्याची काय गरज होती देशप्रेम जागवण्याची इतके कसे हो तुम्ही अल्पबुद्धी इतके कसे हो तुम्ही अल्पबुद्धी 'साजूक तुपावरील नाजूक कविता' हाच विषय तुम्ही का कायम ठेवला नाही 'साजूक तुपावरील नाजूक कविता' हाच विषय तुम्ही का कायम ठेवला नाही काही तरी तुम्हाला खुलासे करावेच लागतील ...\n\"आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥\nआहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥\"\nअसंही तुम्ही लिहिलंय. आता मला सांगा की, पुतळा फोडण्याचा विधिलेख तुमच्या भाळी होता का की हा भोग टाळता आला असता की हा भोग टाळता आला असता कदाचित रक्षणकर्ते आणि भंजक दोघेही एक असावेत त्यामुळे हा योग कधी टळला नसता. तुम्ही हे तेंव्हा ओळखून लिहिलंत. तुम्ही अंतर्ज्ञानी होतात का \nनशिबाला ज्याच्या आला॥ हा असा॥\nते त्याचे होते जगणे॥ सारखे॥\"\nमास्तर तुमच्या नशिबी इश्काचा प्याला येण्याऐवजी काही लोकांनी प्रेमाने जतन केलेला तिरस्काराचा प्याला येऊ पाहतोय. असूद्यात, हरकत नाही. कारण 'टोकाविण चालु मरणे' असं तुम्ही पूर्वीच सांगून ठेवलेय.\nमास्तर तुम्ही एकदा भावूक होऊन जात लिहिलं होतं की,\n\"क्षण एक पुरे प्रेमाचा\nअसे पुतळे फुटणार हे कदाचित तुम्हाला आधी कळून चुकले असावे. वर्षाव पडो मरणांचा असं तुम्ही लिहिलंय त्यामुळे असे कितीएक पुतळे फुटले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही हे नक्की \n\"स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी\nमराठी रसिकांसाठी ’गोविंदाग्रज’ पाठवी॥\" तुमची ही पालवी काही लोकांच्या डोळ्यात सलते ना तेंव्हा कृपा करून अशी शब्दपालवी पुढील जन्मी मराठी साहित्यशारदेच्या दरबारी वाहू नका.\n१३६, कसबा पेठेतदेखील आता काही शिल्लक राहीले नाही. १९१९ मध्ये याच वास्तूत तुम्ही अखेरचा श्वास घेतला होतात. इथल्या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत तुम्ही वास्तव्यास होतात. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली. आमच्या शासनाकडून व साहित्यप्रेमी मंडळीकडून यथावकाश तुमच्या खोलीकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले याचा राग मनात धरू नका. तुमची खोली जोपासून कुठल्या सरकारला काय फायदा होणार होता त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो त्यापेक्षा जुने जाऊदया मरणालागुनी हे आम्हाला फार कळते हो तुम्ही आपले साहित्य संमेलनापुरते उरलात हे देखील तुम्ही ध्यानात ठेवा \nतुमच्या माथी 'राजसंन्यास' कायम राहणार आहे, चिंता नसावी.\nतुमची ‘चिंतातूर जंतू’ ही कविता आजही प्रसिद्ध आहे. या कवितेत तुम्ही विनाकारण नको त्या गोष्टींची चिंता करून स्वत:सह जगाच्या डोक्याला ताप देणाऱ्या उपद्व्यापी ‘चिंतातूर जंतूं’ना काही मोलाचे (अन् शेलके) सल्ले दिले आहेत. त्यात चिंतातूर जंतू म्हणतो, ‘उगाच पाणी पहा पुराचे फूकट वाहते कितीतरी’ त्यावर तुम्ही म्हणता की, ‘पहावत नसेल तुला जर ते उडी टाक तू त्या पुरात’ चिंतातूर जंतू पुन्हा म्हणतो; ‘उगाच वाहते हवा मोकळी, वाया जाते फुकाच ती’ त्यावर तुम्ही पुन्हा म्हणता की, ‘नाक दाबूनी जीव दे अन् कर बचत तूच हवा’ एवढे सांगूनही चिंतातूर जंतूची चिंता थांबतच नाही. अखेर तुम्ही वैतागून म्हणता की, ‘देवा तो विश्वसंभार राहूद्या, जरी राहिला तरी या चिंतातूर जंतूना, मुक्ती द्या आधी’\nआता माझा साधा आणि अखेरचा प्रश्न. किमान याचे उत्तर तरी तुम्ही द्यावे. मास्तर, ज्यांनी आज पुण्यात तुमचा पुतळा फोडला तेच हे चिंतातुर जंतू होत का तुम्ही यांना 'जंतू' म्हणालात पण काहींना हे वाघ सिंह वाटतात. आता एखादे जंतूनाशक पण तुम्हीच सुचवा मास्तर कारण सरकारमध्येही काही जंतू आहेत, व्यवस्था तर जंतूमय झालीय आणि माझ्यासारखे बाजारबुणगे साहित्यप्रेमी जंतू मारण्या इतकं धाडस हरवून बसले आहेत. तेंव्हा मास्तर यावर उतारा तुम्हीच सुचवायचा आहे.\nतुमच्यावर माझी फार श्रद्धा आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या पत्राचे उत्तर द्याल. 'बाकी सर्व ठीक आहे..' हे नेहमीचे पालुपद लिहून थांबतो. आणि हो, एक सांगायचे राहिले, कोणी काही म्हणो मायमराठीच्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे 'भावबंधन' चिरंतन असेल याची ग्वाही मात्र छाती ठोकून देतो \n( वि.सू. - आपल्या माय मराठीची अवस्था अजूनही तशीच आहे. जी तुम्ही शतकापूर्वी वर्णिली होती -\n'आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी\nदिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती\nजगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान\nवाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....' )\nकोणी काही म्हणो मायमराठीच्या\nकोणी काही म्हणो मायमराठी��्या माझ्यासारख्या फाटक्या रसिकांच्या हृदयाशी असणारे तुमचे 'भावबंधन' चिरंतन असेल>> सुंदर लिहिलंय बापू.. आजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे.\nऔरंगजेबाला सुफी संत म्हणणाऱ्या या लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार \nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं\nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं लिहिलं आहेत समीर बापू. आजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे+१००००००००\nलेख आवडला फार निंदनीय कृत्य\nफार निंदनीय कृत्य केलेय आज. निषेध\nधन्यवाद, या विषयाला अशी वाचा\nधन्यवाद, या विषयाला अशी वाचा फोडल्याबद्दल.\nमुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना, वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना \nआम्हीच असे कमनशिबी का का आपल्याच माणसांना असल्या अवदसा सुचाव्यात \nलेख आवडला. संभाजी ब्रिगेडच्या\nसंभाजी ब्रिगेडच्या फेसबुक पेजवर जाऊन पहा. गडकरी, अत्रे वगैरे सर्वांचे एकेरी उल्लेख करत निर्लज्ज शेरेबाजी सुरु आहे.\nआजची घटना अतिशय अतिशय निंदनीय\nआजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे. >> +१००\nकाहीच करता येणार नाही का \nकाहीच करता येणार नाही का \nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं\nफार सुरेख हॄदयाला हात घालणारं लिहिलं आहेत समीर बापू. आजची घटना अतिशय अतिशय निंदनीय आहे+१००००००००००००००\nत्या रिकोमटोळ पोरांसाठी एक\nत्या रिकोमटोळ पोरांसाठी एक खास रोजगार हमी योजना सुरु करा अशी सरकारकडे विनंती. शिवस्मारकाचे ३६०० कोटी इकडे वळवा आणि या ब्रिगेडींना खर्‍या मेहनतीच्या कामात जुंपा. महाराष्ट्रावर लै उपकार होतील...\nनानाकळा, तुमच्या भावना समजल्या. पण हे रिकामटेकड्यांना कामाला जुंपायलाच पाहिजेत पण तुरूंगात खडी फोडण्याच्या.\nनिषेध... काय मिळत अस वागून\nकाय मिळत अस वागून \nसगळा मूर्खपणा चालू आहे. या\nसगळा मूर्खपणा चालू आहे.\nया लोकांना उगाच काही सनसनाटी करायचंय पण अक्कल कुठे लावावी ते कळत नाही असं वाटतं.\nनेमकं काय लिखाण केलं आहे\nनेमकं काय लिखाण केलं आहे\nरात्रीच्या अंधारात हे पुतळे\nरात्रीच्या अंधारात हे पुतळे फोडतात आणि म्हणतात कसे मर्द मराठ्यांना सलाम.....\nहा तर नामर्दांचा स्वयमघोषित सरदार .......\nसुंदर लिहिलंय बापू.. घटना खरच\nसुंदर लिहिलंय बापू.. घटना खरच अतिशय निंदनीय आहे\nबातमी नक्की माहीत नव्हती.\nबातमी नक्की माहीत नव्हती. इथल्या पोस्ट वाचून शोधाशोध करावीशी वाटली. तर काही समाजकंटकांनी पुतळा हटवल्याचे समजले. या विव��धतेने नटलेल्या देशांत पुतळासंस्कृती न जपलेलीच चांगले.\nया विविधतेने नटलेल्या देशांत\nया विविधतेने नटलेल्या देशांत पुतळासंस्कृती न जपलेलीच चांगले.>>>>>:+१११ हो अगदी बरोबर आहे.:राग:\nही घटना तर निंदनीय आहेच पण या भुक्कड रिकामटेकड्यांना पण आवर घातला पाहीजे. उठसुठ कुठलाही राग या निश्चल पुतळ्यांवर काढायचा आणी दंगे माजवुन लोकांचे व सरकारचे अतोनात नुकसान करुन ठेवायचे असलेच धंदे आवडतात यांना.:राग: संभाजी राजे तेव्हा निधड्या छातीने लढले होते, पण या मुर्खांना स्पेशल आर्मीत भरती करुन दहशत वाद्यांशी लढायला पाठवले पाहीजे.\nबरेच दिवस बातम्यात आले नाहीत\nबरेच दिवस बातम्यात आले नाहीत कि काहीतरी करुन फ्रंट पेज वर यायचे .. हाच एकमेव हेतू होता. आता राजकारणात पण उतरणार आहेत म्हणे. \nराजकारणात उतरणे काही कठीण\nराजकारणात उतरणे काही कठीण नसते. आपली वोटबॅन्क जमवायला काही विधायक कार्ये करायची गरज नसते. एखाद्या जातीपंथाची बाजू घ्यायची. बाजू म्हणण्यापेक्षा उगाचच कैवार घ्यायचा.\nवर एक प्रतिसाद आलाय,\nरात्रीच्या अंधारात हे पुतळे फोडतात आणि म्हणतात कसे मर्द मराठ्यांना सलाम.....\nहा प्रतिसाद देणार्‍याचा हेतू या घटनेचा आणि त्या कोणीतरी मराठ्यांना उगाचच केलेल्या सलामाचा निषेध करणे ईतकाच होता.\nपण कदाचित याचा परीणाम म्हणून काही मराठे हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या मनाला लावून घेतील आणि त्यातले दोन टक्के असेही बोलतील की बरं झालं या लोकांचे पुतळे असेच फोडायला हवेत.\nटाळायला हवेत असलेही प्रतिसाद ..\nअतिशय निंदनीय घटना व अंतर्मुख\nअतिशय निंदनीय घटना व अंतर्मुख करायला लावणारा आपला लेख. फेसबुकावर शेअर करत आहे.\nसमीर गायकवाड, ह्या विषयाला\nह्या विषयाला तुम्हीच हात घालावात. लेख वाचून तुमच्याबद्दलचा आधीच असलेला आदर आणखीनच वाढला. घटना निंद्य आहे. दादोजींचा पुतळा कचर्‍याच्या गाडीतून नेला होता. साडे तीनशे वर्षापूर्वी हातात असलेल्या तलवारी लोकशाही शासनप्रणालीत टिकू शकल्या नाहीत पण वृत्ती तीच राहिली. तिरस्कार व्यक्त करण्याची पद्धत त्याहून तिरस्करणीय अशी कृत्ये केल्यानंतर इतरांना जातीय म्हणून हिणवण्याचा काय अधिकार\nतुम्हाला माहीत असेलच, तुमचा हा लेख (पत्र) व्हायरल झालेले आहे. ते व्हायरल होणे आवश्यकच आहे.\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय लाजीरवाणी घट��ा होती.\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय लाजीरवाणी घटना होती. >> +१\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय\nबापू सुंदर लिहिलय. अतिशय लाजीरवाणी घटना होती. >> +१\nचांगले लिहिले आहे, दुर्दैवाने\nचांगले लिहिले आहे, दुर्दैवाने हे लिहिण्याकरता जे निमित्त झालय ते \"ब्रिगेडी नक्षली\" काश्मिरी फुटिरतावाद्यांच्या जातकुळीचे आहे.\nफक्त त्यांना \"कमी \" लेखुन चालणार नाही, एखादा पुतळाच तर फोडलाय ना, कुणाचे काय बिघडलय, हवेत कशाला ते पुतळे वगैरे अजागळ विचारही करुन चालणार नाहीत.\nआज ते पुतळे फोडुन समाजाच्या प्रतिक्रिया आजमावत आहेत, उद्या... ते काय करु इच्छितात, खास करुन \"१९४८\" करण्याच्या गमजा मारतात , ते त्यांच्या कंपुमधे जाउन आजमावता येइल. व हे घडविता घडविता अराजकसदृश परिस्थिती निर्माण करुन हिंदू समाजातील जातीजातीत उभी दुफळी माजवायचे हे प्रयत्न आहेत, हे नक्की.\nमाझ्या द्रुष्टिने उत्सुकता इतकीच आहे, की \"हा हिंदू समाज\" व खास करुन \"मराठा मोर्चातील लोकं\" किती काळ शहामृगासारखी डोळ्यावर झापडे लावुन बसणार आहे, वा वाळूत मान खुपसुन बसणार आहेत.\nमराठा मोर्चातिल सामिल सर्व लोकांनी इतकेच ध्यानात घ्यावे, की तालिबान मुळे नंतर तिकडच्या समाजाची जी गत झाली, तीच या ब्रिगेडींमुळे होऊ घातली आहे. हा ब्रिगेडी भस्मासुर सध्या केवळ \"बामणांना\" टारगेट करीत सुटला आहे, पण याचा हात तुमचेपैकी कोणाचेही वा तालिबानप्रमाणे तुम्हा सगळ्यांचेच मस्तकी पडू शकतो हे विसरु नका... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bmc-to-build-animal-hospital-in-mahalaxmi/", "date_download": "2019-08-20T23:34:22Z", "digest": "sha1:US5RQOUALHWTDXX67RXCNH5FE7R2EODD", "length": 17728, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "महालक्ष्मीमध्ये उभे राहणार महापालिकेचे प्राणी रुग्णालय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्या��च्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमहालक्ष्मीमध्ये उभे राहणार महापालिकेचे प्राणी रुग्णालय\nमुंबईकरांना स्वस्तात आरोग्य सेवा देणारी पालिका यापुढे प्राण्यांसाठीही स्वस्तात उपचार देऊ शकणार आहे. पालिकेचे पहिलेवहिले प्राण्यांसाठीचे रुग्णालय लवकच महालक्ष्मीच्या धोबीघाटाजवळ उभारले जाणार आहे. त्यामुळे यापुढे प्राणीप्रेमींना मुक्या प्राण्यांसाठी परळच्या बैलघोडा रुग्णालयाला मोठा आणि स्वस्त पर्याय मिळू शकणार आहे.\nमुंबईमध्ये लोकसंख्येबरोबरच प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पाळीव प्राण्यांबरोबरच भटक्या जनावरांचीही संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. पाळीव प्राण्यांना आजार झाले तर त्यांना महागडा खासगी दवाखान्यात, रुग्णालयात जाऊन उपचार मिळू शकतात. मात्र गरीब घरातील लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. तसेच मोकाट, भटक्या जनावरांना आपले आजार अंगावरच काढावे लागतात. त्यामुळे पालिकेने स्वतःचे प्राण्यांचे रुग्णालय सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांकडून स्वारस्याची अभिरुची, अर्थात या विषयातील संस्थांना सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. त्याबाबतची जाहिरात नुकतीच वर्तमानपत्रांत देण्यात आली आहे.\nप्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या आजारांसाठी प्रयोगशाळा\nप्राण्यांच्या रोगांवर उपचार करण्यासाठी सध्या महापालिकेचा एक पशुवैद्यकीय दवाखाना असून तो खार परिसरात आहे. हा दवाखाना अद्ययावत करून प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगांच्या निदानाकरिता प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. साधारणपणे माणसाला होणाऱ्या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे पशूचे निकृष्ट दर्जाचे मांस, निकृष्ट दर्जाचे प्राणीजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादींपासून माणसाला होतात. प्राण्यांपासून माणसाला होणाऱया आजारांना ‘झूनॉटिक डिसिजेस’ असे म्हटले जाते. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, रेबिज, ऍन्थ्रॅक्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू यासारख्या आजारांचा समावेश होतो.\nनुकत्याच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात पालिकेने प्राण्यांसाठीही विशेष आर्थिक तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात पशुवैद्यकीय व पशू आरोग्यसंबंधित बाबींचा विशेष विचार करण्यात आला आहे. पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्या आरोग्यासाठी परिमंडळीय स्तरावर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता सात पशुवैद्यक डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्राण्यांसाठी दवाखाना, रुग्णालय, पशुवैद्यकांच्या नियुक्त्या या सर्व बाबींसाठी रुपये १४ कोटी ५५ लाखांची प्रारंभिक तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.\nप्राण्यांच्या रुग्णालयासाठी महालक्ष्मी येथील धोबीघाटाजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. प्राणीप्रेमी संस्थांच्या मदतीने खासगी सार्वजनिक सहभागातून हे रुग्णालय चालवले जाणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱयांनी दिली. या रुग्णालयामुळे प्राण्यांमधील विविध आजार, अपंगत्व यावर उपचार होऊ शकणार आहेत.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?cat=29", "date_download": "2019-08-20T23:47:50Z", "digest": "sha1:NBOI26G3NTACT6RJLXZEL2W5OLC5THGF", "length": 5897, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "political Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची होळी\nअंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्�\nपूरग्रस्त जिल्ह्यातील गाव सांस��� आदर्श गाव योजनेत खासदारांनी दत्तक घेण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी\nराज्यातील प्रत्येक खासदारानं सांसद आदर्श गाव योजनेअंतर\nठाणे महापालिकेनं बांधलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण\nनागरिकांना मुलभूत सेवा देण्याबरोबरच पर्यटनाचे नवनविन प\nशिवसेना मध्यवर्ती शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यरात्री ध्वजारोहण\nभारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा केला जातो. पण ठाण्\nराज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी\nराज्यावर अस्मानी संकट कोसळल्यानं ठाणे महापौर वर्षा मॅर�\nकळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य\nगेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पूरग�\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nवागळे इस्टेट येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात दलाल�\nशिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना\nठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, जिल्हा साम\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष संस्थेच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य\nसांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संघर्ष या संस्�\nआमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार\nआमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/prabodhan-487/", "date_download": "2019-08-20T23:53:04Z", "digest": "sha1:XUFUMWCBGPZBGPQCLOSQX6SEEPJZJXW2", "length": 7023, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "'आनंदवन ' फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ ज��ांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ‘आनंदवन ‘ फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार\n‘आनंदवन ‘ फॉरेस्ट येथे औषधी वनस्पतींची लागवड -अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चा पुढाकार\n‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने आनंदवन ‘ फॉरेस्ट(कोंढवा ) येथे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली . ‘वन महोत्सव २०१९’ अंतर्गत या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ही लागवड केली . प्राचार्य डॉ . किरण भिसे ,विभागीय वन अधिकारी श्रीमती लक्ष्मी ,’आनंदवन मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष आनंद कुमार , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा . दिलनवाझ पठाण उपस्थित होते . ११ जुलै रोजी हा कार्यक्रम पार पडला .\nएकही पूरग्रस्त मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही -आमदार माधुरी मिसाळ\nताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/PhotoGallery.aspx", "date_download": "2019-08-20T22:27:41Z", "digest": "sha1:QKMOE43CJ55N4KI3JWNBOJWNNSS3EAWK", "length": 12393, "nlines": 73, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Photo Gallery | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra, Bharatiya Janata Party", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nजिल्ह्याधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन, १५ ऑगस्ट २०१९\nजिल्ह्याधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन, १५ ऑगस्ट २०१९\nजिल्ह्याधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन, १५ ऑगस्ट २०१९\nजिल्ह्याधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन, १५ ऑगस्ट २०१९\nजिल्ह्याधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन, १५ ऑगस्ट २०१९\nपोंभुर्णा येथे गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्‍याण संस्‍था जि. चंद्रपूर च्‍या माध्‍यमातुन आयोजित जागतिक मुळनिवासी गौरव दिन समारंभ, ९ ऑगस्ट २०१९\nपोंभुर्णा येथे गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्‍याण संस्‍था जि. चंद्रपूर च्‍या माध्���यमातुन आयोजित जागतिक मुळनिवासी गौरव दिन समारंभ, ९ ऑगस्ट २०१९\nपोंभुर्णा येथे गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्‍याण संस्‍था जि. चंद्रपूर च्‍या माध्‍यमातुन आयोजित जागतिक मुळनिवासी गौरव दिन समारंभ, ९ ऑगस्ट २०१९\nपोंभुर्णा येथे गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्‍याण संस्‍था जि. चंद्रपूर च्‍या माध्‍यमातुन आयोजित जागतिक मुळनिवासी गौरव दिन समारंभ, ९ ऑगस्ट २०१९\nपोंभुर्णा येथे गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्‍याण संस्‍था जि. चंद्रपूर च्‍या माध्‍यमातुन आयोजित जागतिक मुळनिवासी गौरव दिन समारंभ, ९ ऑगस्ट २०१९\nराजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याकरिता गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, ७ ऑगस्ट २०१९\nराजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याकरिता गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, ७ ऑगस्ट २०१९\nकेंद्र शासनास भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये कांही सुधारणा करणेसाठी राज्य शासनाचे अभिप्राय देणेसंदर्भात बैठक, ६ ऑगस्ट २०१९\nकेंद्र शासनास भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये कांही सुधारणा करणेसाठी राज्य शासनाचे अभिप्राय देणेसंदर्भात बैठक, ६ ऑगस्ट २०१९\nकेंद्र शासनास भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये कांही सुधारणा करणेसाठी राज्य शासनाचे अभिप्राय देणेसंदर्भात बैठक, ६ ऑगस्ट २०१९\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३६५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1365", "date_download": "2019-08-20T23:46:57Z", "digest": "sha1:BQXBVVKR6AX4WACRSGQMNWLZN72QHHM4", "length": 3107, "nlines": 46, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गाढवावरून धिंड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाशिकच्‍या वडांगळी गावची अजब प्रथा\nनाशिकच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्‍याची अजब परंपरा पाळली जाते. त्‍यामुळे ज्या गावात लग्नावेळी मोठ्या सन्मानाने वाजत गाजत घोड्यावरून मिरवले गेले तेथेच गाढवावरून धिंड काढली जाण्याची वेळ वडांगळीच्या जावयांवर येते.\nSubscribe to गाढवावरून धिंड\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/784", "date_download": "2019-08-20T23:47:26Z", "digest": "sha1:4ZWUW3BCHKGYOEVTXFB625Y2GCAVZG7J", "length": 3495, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मनोहर खके | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खके\nपोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग\nमेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.\nविदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक सम���्या असल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-ginger-plantation-20265", "date_download": "2019-08-20T23:41:51Z", "digest": "sha1:UUTCBZD3WTXUEBCZVQBRCYZUM2DFNDOJ", "length": 19699, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, ginger plantation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 12 जून 2019\nआ ले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे निवड, बीजप्रकिया व पाणी व्यवस्थापन या बाबींचे योग्य शास्त्रीय पूर्वनियोजन केल्यास आले पिकाचे उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेता येते.\nआ ले लागवड करताना जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाणे निवड, बीजप्रकिया व पाणी व्यवस्थापन या बाबींचे योग्य शास्त्रीय पूर्वनियोजन केल्यास आले पिकाचे उत्पादन खर्च कमी करून जास्त उत्पादन घेता येते.\nपाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम भारी प्रकारची जमीन असावी.\nजमिनीचा सामू ६ ते ८ दरम्यान, भुसभुशीत आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ ते १ टक्का एवढे असल्यास उत्तम समजावी.\nपाणथळ, क्षारपड व चोपण जमीन आले पिकासाठी निवडू नये.\nचुनखडीचे प्रमाण ४% पेक्षा जास्त असणारी जमीन आले पिकासाठी अयोग्य असते. यात आले पिवळे पडून वाढ खुंटते. अशा जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी जुन्या बंधाऱ्यातील गाळ वापरावा.\nगेल्या ३ ते ४ वर्षांत आले किंवा हळद लागवड न केलेल्या जमिनीची निवड करावी.\nगेल्या हंगामात हरभरा, सोयाबीन, भुईमूग, कडधान्य यांसारखी द्विदल वर्गीय पिके घेतलेली असल्यास आले पिकाची वाढ जोमदार होते.\nगेल्या हंगामात ऊस, गहू, ज्वारी, मका यांसारखी एकदल वर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत आले लागवड केल्यास आले पिकाची वाढ मध्यम होते. अशा जमिनीत आले लागवडपूर्व एक ते दीड महिना आधी ताग, धैंचा, चवळी यांसारखी हिरवळीचे खतपिके घेऊन गाडून टाकावीत. अथवा सेंद्रिय खतांची मात्रा वाढवावी.\nजमिनीची खोल नांगरट शक्यतो सकाळी करावी. या वेळी पक्ष्यांचे प्रमाण अधिक असून, नांगरटीदरम्यान बाहेर पडणाऱ्या हुमणी व हानिकारक किडींच्या विविध अवस्थांचा ते फडशा पडतात.\nनांगरटीनंतर १५ दिवस शेत तापू द्यावे. नंतर एकरी १० ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत वापरून कुळवाच्या उभ्या आडव्या दोन पाळ्या द्याव्यात. पुन्हा शेत २१ ते ३० दिवस उन्हात तापू द्यावे.\nलागवडीपूर्वी एक आठवडाभर आधी रोटॅव्हेटरने रान भुसभुशीत करून ४ फूट अंतरावर गादीवाफे ट्रॅक्‍टरच्या साह्याने तयार करावेत. गादीवाफ्याची तळाची रुंदी ४ फूट, माथा रुंदी ३.५ फूट व उंची १ फूट करून घ्यावी. त्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार १५० ते २०० फूट ठेवावी. सिंचन ठिबक किंवा सुक्ष्म तुषार पद्धतीने करणे सोपे होते.\nलागवडीपूर्वीच १ ते २ दिवस आगोदर गादी वाफे किंवा दाताळ्याने एक फूट उंचीचे करून सावरून घ्यावेत. म्हणजे जादा पावसात पाणी साचून कंद कुज होत नाही. तसेच कंद चांगले पोसतात.\nगादीवाफे सावरतानाच एकरी चांगले कुजलेले १ टन सेंद्रियखत किंवा गांडूळखत, २०० किलो निंबोळी पेंड वापरावे. कच्चे शेणखत गादीवाफ्यावर अजिबात वापरू नये. माती परीक्षणानुसार खताचे प्रमाण ठरवावे. हेक्टरी १२०:७५:७५ किलो अशी शिफारस असून, खतांची ५० टक्के मात्रा लागवडीवेळी, तर उर्वरित अर्धी मात्रा अडीच ते तीन महिन्यांनी मातीच्या भरणीवेळी द्यावी. नत्राची मात्रा उगवणीनंतर २ ते ३ समान हप्त्यात विभागून द्यावी.\nमाती परीक्षण अहवालानुसार विद्राव्य रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचन संचातून द्यावी.\nकेरळ राज्यातील कालिकत येथील भारतीय मसाला पीक संशोधन केंद्राने आले पिकाच्या अधिक उत्पादनक्षम अशा काही जाती विकसित केल्या आहेत. आपल्या भागात चांगली वाढणारी जात निवडवावी.\nताजे आले विक्रीसाठी - यास माहिम किंवा सातारी, औरंगाबाद, छत्तीसगड, गोध्रा, उदयपुरी या अधिक तंतुमय व चवीला तिखट असणाऱ्या वाणांची लागवड करावी.\nआले प्रकियाची असल्यास - वरदा, सुप्रभा, वायनाड, रिओ -डी- जानेरो, जमैका, मारण या सारख्या कमी तंतुमय व मांसल वाणाची लागवड करावी.\nमागील वर्षी कंदकुज, कंदमाशीचा प्रादुर्भाव न झालेल्या क्षेत्रातील आले वेगळे काढून त्याचा बियाणे म्हणून वापर करावा.\nबियाणे म्हणून आले निवडताना पीक सुप्तावस्थेत असताना म्हणजेच साधारणत: १ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान पाने पूर्णपणे ��ळून गेलेली असताना व सुप्तावस्थेनंतर अंकुरण न झालेल्या क्षेत्रामधीलच आले बियाणे म्हणून निवड करावी.\n: अंकुश सोनावले, ९४२०४८६५८७\n(कृषी सहायक, नागठाणे, ता. जि. सातारा)\nस्त्री क्षारपड saline soil हळद हळद लागवड turmeric cultivation मात mate सोयाबीन भुईमूग groundnut कडधान्य ऊस गहू wheat आले लागवड ginger cultivation ताग jute खत fertiliser सकाळ सिंचन आग रासायनिक खत chemical fertiliser ठिबक सिंचन केरळ भारत औरंगाबाद aurangabad छत्तीसगड\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nसोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...\nअजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके...पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५...\nपाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी...द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या...\nफळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य... एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही...\nतणनियंत्रण पद्धतींचा विकास हाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा...\nतणांचे आच्छादन हा सर्वोत्तम पर्याय तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतानाच तणांचे...\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...\nतणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...\nआडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...\nकृषी सल्ला : ज्वारी, सोयाबीन ज्वारी रोप अवस्था...\nशेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे मागील भागापर्यंत आपण गटशेती कशी करावी, याची...\nट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...\nकृषी सल्ला : कपाशी, मूग-उडीद, भुईमूग,...कपाशी उगवण ते पाते...\nभातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया,...\nअधिक पाऊस, ढगाळ वातावरणात करावयाच्या...द्राक्ष विभागातील बहुतांश भागांमध्ये सध्या सतत...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, भाजीपाला...भात फुटवे अवस्था पुढील...\nतणविज्ञानाची तत्त्वे अनेक वाचकांना सूक्ष्मजीवशास्त्राच्या...\nकीड-रोग नियंत्रण : योग्य वेळी वापरा...परजीवी कीटकांचे स्थलांतर खूप कमी अंतरापर्यंतच...\nमित्रकीटक दूर करतील अमेरिकन लष्करी...अमेरिकन लष्करी अळी म्हणजेच फॉल वर्म किडीने भारतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/hard-kaur-twitter-account-suspend-after-she-gave-abusive-remark-pm-modi-and-amit-shah/", "date_download": "2019-08-21T00:28:54Z", "digest": "sha1:T7PTC5F3BSNBABLODXW7V2FI3UXBYABD", "length": 33243, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hard Kaur Twitter Account Suspend After She Gave Abusive Remark To Pm Modi And Amit Shah | रॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही ��र एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी ���रावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nरॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई\nरॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई\nप्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. हार्ड कौर��े एक व्हिडीओ शेअर केला होता.\nरॅपर हार्ड कौरचा मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ, ट्विटरने केली कारवाई\nठळक मुद्दे एक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे.\nप्रसिद्ध रॅपर हार्ड कौर सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. या वादानंतर तिचे ट्विटर अकाउंट संस्पेंड करण्यात आले आहे. हार्ड कौरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी अपशब्दांचा वापर करण्यात आला होता. यात ती खलिस्तानी समर्थकांसोबत दिसली होती. हे सर्वजण खलिस्तान चळवळीवर बोलत होते.\n2 मिनिटे 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हार्ड कौरने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले होते. हार्ड कौरने तिच्या ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आणि काही क्षणात तो ट्रेंड होऊ लागला. यानंतर हार्ड कौरने तिच्या आगामी गाण्याची प्रमोशन क्लिप तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. या क्लिपमध्येही ती पुन्हा त्याच खलिस्तानी समर्थकांसोबत दिसली. तिच्या या वादग्रस्त व्हिडीओ व क्लिपमुळे ट्विटरने तिचे अकाऊंट ‘सस्पेंड’ केले.\nकाही शीख समुह दीर्घ काळापासून एका वेगळ्या देशाची म्हणजेच स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत आहेत. याआधी जून महिन्यातही हार्ड कौरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर गंभीर आरोप करत, आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. यानंतर तिच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. आयपीसी कलम 124 अ, 153अ, 500, 505 आणि 66 आयटी कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nएक ग्लासी, पैसा फेंक, पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत. हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे. हार्ड कौरने ‘जॉनी गद्दार’ सिनेमात ‘मूव युवर बॉडी’, ‘बचना ए हसीनों’मध्ये ‘लकी बॉय’ ही गाणी गायली आहेत. 2011 साली रिलीज झालेल्या ‘पटियाला हाऊस’ या सिनेमातही ती दिसली होती. या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाला बॉक्स आॅफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला आणि अक्षय कुमारच्या बॉलिवूड करिअरमधील यशस्वी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा सामील झाला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nHard KaurTwitterNarendra ModiAmit Shahहार्ड कौरट्विटरनरेंद्र मोदीअमित शहा\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nकाँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनाना पाटेकर-अमित शाह भेटीची चर्चा तर होणारच \nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nकाश्मीर प्रश्नावरून ट्रम्प यांची मोदींशी चर्चा, इम्रान खानना फटकारले\nकुछ कुछ होता है या चित्रपटात होती मोठी चूक, करण जोहरनेच केले मान्य\nऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nराखी सावंतच्या लग्नानंतर आता पूनम पांडेने शेअर केला प्रियकरचा फोटो\n‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत\nसेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकि���्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-marathi-article-2802", "date_download": "2019-08-20T23:45:10Z", "digest": "sha1:UMTKTGOECCIS3XON2QGCQBTGXV4DQUPS", "length": 18676, "nlines": 108, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Economy-Stock Market Dr. Vasant Patwardha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nसोमवार, 22 एप्रिल 2019\nअर्थनीती : शेअर बाजार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) सर्वोच्च नागरिक सन्मान जाहीर केला आहे. त्या पाठोपाठ नरेंद्र मोदींना रशियानेही सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू द ऐपोस्टल’ हे या सन्मानाचे नाव आहे. रशियाबरोबर ज्या राष्ट्रांचे संबंध उत्तम आहेत आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांचा दबदबा आहे, त्यांनाच हा सन्मान दिला जातो. फार पूर्वी सतराव्या शतकाच्या अखेरीस त्यावेळचे रशियन सम्राट (झार) पीटर दि फर्स्ट यांनी हा पुरस्कार सुरू केला. पण १९१७ च्या क्रांतीनंतर रशियाने सर्व सन्मान देणे बंद केले. त्यात हाही सन्मान बंद झाला होता. रशियन अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पुन्हा हा पुरस्कार सुरू केला. मोदींना हा सातवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यात संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला ‘चॅंपियन्स ऑफ दि अर्थ ॲवॉर्ड’ हा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारही त्यांना दिला गेला आहे. यंदाच त्यांना दक्षिण कोरियात ‘सिथोल’ शांतता पुरस्कार देण्यात आला होता.\nविकीलिक्‍स या संस्थेचा संस्थापक ज्युलियन असांजला इक्वेडोरच्या दूतावासातून लंडन पोलिसांनी नुकतीच अटक केली. २०१२ पासून त्याने एक्वेडोर येथे आश्रय घेतला होता. स्वीडनमध्ये लैंगिक छळ केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेची अनेक गुपिते त्यांनी विकिलिक्‍समधून फोडली होती. सध्या त्याला स्वीडनच्या ताब्यात दिल्यानंतर अमेरिका स्वीडनकडून त्यांच्या प्रत्यार्पणाबद्दल दावा दाखल करू शकेल.\nदहा एप्रिलला जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाली. १९१९ मध्ये १३ एप्रिलला अमृतसरमध्ये शांततेत आंदोलन करत असलेल्या मोठ्या जमावावर इंग्लंडचा तत्कालीन जनरल डायर याने बेछूट व अमानुष गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. जालियनवाला बागेतून सुटण्यासाठी फक्त एकच भिंत असल्यामुळे त्या गोळीबारात ३७९ जण मृत्यू पावले होते आणि १५०० लोक जखमी झाले होते. ग्रेट ब्रिटनने या दुर्घटनेबद्दल माफी मागावी असे भारताचे सतत म्हणणे होते. ब्रिटनने त्याला कधीच दाद दिली नाही. मात्र, यावर्षी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी खेद व्यक्त केला आहे, हेही नसे थोडके.\nनिवडणुकांची धामधूम सुरू असल्यामुळे आर्थिक आघाडीवर सध्या सामसूम दिसत आहे. शेअरबाजारात तेजी हळूहळू वाढत आहे. आजच्या अंदाजाप्रमाणे मोदी सरकार पुन्हा सत्तारूढ होईल अशी चिन्हे दिसत आहेत. तसे झाल्यास निर्देशांक ४० हजारापर्यंत पोचावा आणि निफ्टीही सध्यापेक्षा ८००, ९०० अंक वर जाऊन १२ हजार ५०० पर्यंत चढावा. येते दोन महिने अनेक कंपन्यांचे मार्च २०१९ तिमाहीचे व २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचे विक्री व नक्त नफ्यांचे आकडे प्रसिद्ध होतील. टाटा कन्सल्टन्सी व इन्फोसिस या कंपन्या आघाडीवर येतील.\nमागच्या लेखाच्या प्रसिद्धीनंतर महत्त्वाची बातमी म्हणजे, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सने लक्ष्मी विकास बॅंकेबरोबर एकत्रीकरण करण्याचा घेतलेला निर्णय होय. लक्ष्मी विलास बॅंकेच्या १०० शेअर्ससाठी इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सचे १४ शेअर्स मिळतील. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सचा सध्याचा भाव ८३० रुपयांच्या आसपास आहे. या एकत्रीकरणामुळे इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सला बॅंकिंग क्षेत्रात प्रवेश मिळेल. मात्र, त्यासाठी तिला रिझर्व्ह बॅंकेचा परवाना आवश्‍यक ठरेल. हा परवाना मिळाल्यानंतर इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्सला मोठ्या प्रमाणावर ठेवी घेण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, तिला रोकड गंगाजळी परिमाणाप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेकडे रक्कम ठेवावी लागेल आणि वैधानिक द्रवता परिमाणाइतकी रक्कम सरकारी रोख्यात गुंतवावी लागेल. संचालक मंडळातही लक्ष्मी विलास बॅंकेचे प्रतिनिधी घ्यावे लागतील. एका मोठ्या नॉन-बॅंकिंग वित्तीय कंपनीने एखाद्या खासगी व्यापारी बॅंकेचे आग्रहण करण्याचा नवीन पायंडा आता पडत आहे.\nराष्ट्रीयीकृत बॅंकांच्या भांडवलात केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पाद्वारे दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपये घालत आहे. मात्र, ही रक्कम अपुरी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (Internationl Monetary Fund) व्यक्त केले आहे. त्याची दखल निवडणुकीनंतर पुन्हा जुलै २०१९ मध्ये मांडल्या जाऊ शकणाऱ्या अर्थसंकल्पाला घ्यावी लागेल.\nभारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार व्हावा अशी अपेक्षा स्वीडनने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतात दिल्या जाणाऱ्या अन्न व खतांच्या अनुदानात कपात केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. मात्र, केंद्र सरकार असे करणार नाही, कारण त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल आणि सरकारला असे करणे महागात पडेल. नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बॅंक यांच्या वासंतिक बैठकीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली व रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास उपस्थित राहतील. शक्तिकांता दास या बैठकीला प्रथमच जाणार आहेत.\nराजकीय विरोधक काहीही म्हणत असले, तरी भारताची अर्थव्यवस्था नक्की सुधारत आहे हे स्पष्ट आहे. रुपया-डॉलरचा विनिमय दर ६७ रुपयांच्या आसपास आला आहे, हे त्याचे लक्षण आहे. परदेशातील अनिवासी भारतीय नागरिकांकडून (Non-Resident Indians) या प्रमाणावर भारतात रकमा येत आहेत. मध्य पूर्वेतील केरळी नागरिकांकडून मोठ्या रकमा भारतात येत असल्यामुळे मन्नापूरम फायनान्स कंपनीचा भाव सतत वाढत आहे. या शेअरचा गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव ६७ रुपये होता, तो आता जवळ जवळ दुप्पट म्हणजे १२५ रुपयांपर्यंत गेला आहे.\nशेअरबाजारातील वातावरण सध्याप्रमाणे सौम्य तेजीचेच राहील, त्यामुळे यापूर्वीच्या लेखमालेतून सुचविलेल्या बजाज फायनान्स, पिरामल एंटरप्रायझेस, सन टेक रिॲल्टी, नोसिल, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स या शेअरमध्ये गुंतवणूक अजूनही इष्ट ठरेल.\nइंडो स्टार कॅपिटल फायनान्स ही नॉन-बॅंकिंग व्यवसायातील एक चांगली कंपनी आहे. मार्च २०२० व मार्च २०२१ वर्षाचे कंपनीचे संभाव्य आकडे असे असावेत.\nकंपनीच्या सध्या १७ राज्यांतून १५९ शाखा आहेत. कंपनीची ५० टक्के कर्जे फक्त २० कंपन्यांमध्येच एकवटली आहेत. त्यामुळे एखादे कर्ज थकले, तर कंपनीची अनार्जित कर्जे वाढू शकतील, पण कंपनीचे व्यवस्थापन, कर्जदारांची पारख नीट करून घेते. या कर्जदार कंपन्या लोखंड व पोलाद, काचव्यवसाय, कुक्कुटपालन आणि आर्थिक क्षेत्रात आहेत.\n५० टक्‍क्‍यांवर कर्जे रिअल इस्टेट\nविभागात आहेत. या कंपन्या मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. हातातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच ही कर्जे दिली गेली आहेत. कर्जाची व्याप्ती ६० लाख रुपयांपासून ३ कोटी रुपयांपर्यंत आहे. या शेअरचा सध्याचा भाव ४१० रुपयांच्या आसपास आहे. गेल्या बारा महिन्यांतील कमाल भाव ६०७ रुपये होता, तर किमान भाव २७५ रुपये होता. सध्याच्या भावात ४० टक्के वाढ होऊन वर्षभरात तो ५६० रुपये व्हावा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/12/", "date_download": "2019-08-21T00:01:28Z", "digest": "sha1:3WNFJ4UH4QEF34MWSPW4526M7XWEAL43", "length": 6116, "nlines": 113, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "December | 2016 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठव��ी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nघाईघाईत दरवाज्याच्या दिशेने जाताना त्याच्या पायाखाली काहीतरी वस्तू आली. काय आहे ते पाहण्यासाठी त्याने पाय बाजूला केला. मगाशी त्याने कोपऱ्यातल्या टेबलवर एक फोटोफ्रेम पहिली होती. ती खाली पडून फुटली होती … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nतो दोन पावलं मागे सरकला आणि आणखी मागे सरकणार तोच मागे त्याच्या पाठीला काहीतरी लागलं, कुणीतरी होतं तिथे. जणूकाही तो आणखी मागे जाऊ नये म्हणून तिथे त्याला अडवायला उभं असल्यासारखं…..पण … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tanker-water-supply-orange-garden-during-famine-19606?tid=3", "date_download": "2019-08-20T23:42:07Z", "digest": "sha1:CNOGXGBIC5FFGADAGQP23ACCRB3UXZTQ", "length": 15372, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Tanker water supply in the orange garden during the famine | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या पाण्याचा आधार\nदुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या पाण्याचा आधार\nगुरुवार, 23 मे 2019\nअकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर वेढले आहे. शेतांमध्ये उभ्या असलेल्या फळबागांसाठी उगवणारा दिवस अडचणीचा ठरू लागला असून, आता अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी या बागा कशा जगवाव्यात, असा पेच पडला आहे. काही शेतकरी मिळेल त्या साधनांचा व पर्यायाचा विचार करून बागा जगविण्याची धडपड करू लागले आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी संत्र्यासारखे प्रमुख पीक असून, ते जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.\nअकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर वेढले आहे. शेतांमध्ये उभ्या असलेल्या फळबागांसाठी उगवणारा दिवस अडचणीचा ठरू लागला असून, आता अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी या बागा कशा जगवाव्यात, असा पेच पडला आहे. काही शेतकरी मिळेल त्या साधनांचा व पर्यायाचा विचार करून बागा जगविण्याची धडपड करू लागले आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी संत्र्यासारखे प्रमुख पीक असून, ते जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.\nअकोट तालुक्यातील अनेकांनी फळबागा तोडण्याचे काम हातात घेतले. काही शेतकऱ्यांनी फळबागा वाचविण्यासाठी खर्च करण्याची मानसिकता केली आहे. बोर्डी गावातील विशाल भालतिलक या युवा शेतकऱ्याकडे आठ एकरांत फळबाग आहे. त्यात चार एकर डाळिंब व चार एकरांत संत्रा आहे. आतापर्यंत बोअरवेलचे पाणी बागेसाठी पुरेशे होते. मात्र, सद्यःस्थितीत हे पाणी अपुरे ठरल्याने बागेसाठी पाचशे रुपये रोजाने टँकर भाड्याने आणले. स्वतःच्या ट्रॅक्टरला टँकर लावून दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी आणून तीन मजुरांच्या साह्याने बागेला पाणी देत आहे. फळबागेचा विमा काढलेला आहे. अद्याप कुठलीही मदत त्याद्वारे झालेली नाही. पाणीच शिल्लक न राहल्याने दोन एकरांतील संत्रा बाग तशीच सोडून दिली असून, दोन एकरांतील झाडे वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे विशाल भालतिलक यांनी सांगितले.\nअकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन आता चार महिने लोटली. मात्र, या का���ात दुष्काळी मदत कुठलीही हातात पडली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशाल भालतिलक यांच्या कुटुंबाला एकही रुपयाची दुष्काळी मदत झालेली नाही. सोबतच नुकसान होत असताना कुठला शासकीय अधिकारीही बांधापर्यंत पोचलेला नसल्याची खंत विशाल याने बोलून दाखवली.\nफळबाग horticulture अकोट डाळ पाणी water दुष्काळ शेती संत्रा\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्या��� पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/68223", "date_download": "2019-08-20T22:44:57Z", "digest": "sha1:INEEDZXNFO4X5IDNNAHG6LRPEAABXIHU", "length": 28456, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हेन इन रोम (ग्रीस ११) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हेन इन रोम (ग्रीस ११)\nव्हेन इन रोम (ग्रीस ११)\nजुन्या पेठेकडे जायला निघाले होते मी. चार स्टेशनं होता होता गाडीत बरीच गर्दी चढली, त्यातच हे दोन बापे होते. शिपिंग कंपनीतल्या कामगारांमुळे ग्रीकच्या खालोखाल माझ्या कानावर सगळ्यात जास्त पडलेली भाषा, बंगाली, बोलत होते. जरा गर्दी विरळ झाल्यावर त्यांनी मला खिडकीत बसलेलं पाहिलं आणि समोरच्या दोन जागांवर येऊन बसले. मी गाणी न ऐकता कानात हेडफोन ठेऊन लक्ष देत होते. “लांब केस”, “रंग”, “बांग्ला” एवढं समजलं. बाकी नजर समजायला बंगाली कळायची गरज नव्हती. त्यांचं स्टेशन लगेचच आलं होतं, पण एक माणूस जागेवरून उठायला लागला तेव्हा दुसऱ्याने त्याला पुन्हा खाली बसवलं. माझ्याशी बोलून बघणार होते ते. आता मात्र भीती वाटायला लागली. अवतीभोवती बरीच माणसं होती त्यामुळे डोकं ठिकाणावर होतं. मग मी खिशातून फोन काढून मी जरा मोठ्यानेच ग्रीकमध्ये बोलायला लागले. का आणि काय विचार करून ते मला आठवत नाही; तो इंस्टिंक्टचा भाग असावा.\n“नाही नाही, तुम्ही मला वाटेतच भेटा कारण मला आज चर्चमध्ये जायचंय. कीर्तन सुरू व्हायच्या आत पोचायलाच हवं.” एवढं म्हणून मी फोन ठेवला. तेव्हाच योगायोगाने शहराबाहेरून आलेल्या एका माणसाने मला कुठलातरी पत्ता विचारला आणि मी त्याला ग्रीकमध्ये वाट सांगितली. मी इथलीच आहे असं वाटून त्या दोन माणसांची हवी तशी निराशा झाली आणि दोघे काहीतरी खाणाखुणा करत पुढच्या स्टेशनला उतरले...\nप्रत्येक शहर एक दिशा देत असतं. तिथे कसं वागायचं, बोलायचं, राहायचं हे तिथला वारा सांगत असतो. तसं अथीनाने मला शिकवलंय की एकट्या मुलीने इथे अजिबात पर्यटकासारखं दिसायचं नाही. घामेजलेले कपडे, पाठीवर धोपटी, डोक्यावर गॉगल आणि तोंडावर आश्चर्य दाखवत फिरलात तर मधमाश्या घोंगावायला लागतात. चांगले कपडे घालून, लिपस्टिक, अत्तर आणि डोळ्यावर गॉगल लावून इथल्या मुलींसारखं आपल्याला सगळं माहीत असल्यागत वावरायचं. मधेमधे फोनवर ग्रीक बोलायचं. मग तुमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. परवा पाहिलं तर आयुषमान खुरानासुद्धा त्याच्या शायरीत असंच काहीसं म्हणत होता (आमची मनं वेगळी नाहीचेत म्हणा) -- यहां सबको दरारों में झांकने की आदत है, दरवाजे खोल दो कोई पूछने तक न आएगा.\nजुन्या पेठेवरून पुढे गेलं की एक कृष्णाचं देऊळ आहे. दिवाळीत एकदा तिकडे जाऊन यायचं म्हणत होते, पण त्या भागात फार बरी माणसं नसतात असं ऐकलं. कोक्कीनू आई-बाबांना देवळाचा पत्ता सांगितल्यावरच त्यांनी हातपाय गाळले. मला कोणाला गॅसवर ठेऊन कुठे जायचं नव्हतं म्हणून बेत रद्द केला. इथल्या भारतीय एम्बसीत दिवाळीसाठी काही खास नव्हतं आणि यंदा घरची दिवाळीही मोठी असणार नव्हती, त्यामुळे इतकं चुकल्याचुकल्यासारखं वाटलं नाही... ग्रीसमध्ये गणेश चतुर्थी मात्र अचानक साजरी झाली. त्यावेळी सिक्यामध्ये होते आणि आमच्या होटेलवर एक रशियन गट योगासनांच्या शिबिरासाठी आला होता. मॉस्कोच्या त्यांच्या योगवर्गात बरीच मराठी माणसं आहेत म्हणे. तर त्यांचा म्होरक्या मी गणपतीच्या दिवशी नैवेद्याचा शिरा करत असताना आला. त्याने अगदी लवून हात जोडत आज उत्सव कसा साजरा करणार आहेस असं विचारलं. म्हंटलं संध्याकाळी करेन काहीतरी घरच्या घरी. त्याला इंग्लिश नीटसं समजलं नसावं. म्हणाला, “चालेल. आम्ही साडेसात पर्यंत येऊ\nआली की नऊ माणसं साडेसातला नटून थटून अंगणात त्यांनी आणलेली टर्किश डिलाइट्स, आपला शिरा आणि चहा. बिचारा गणपती कुठेही वसला तरी ‘डिश’ देण्याची पद्धत त्याची पाठ सोडत नाही बघा त्यांनी आणलेली टर्किश डिलाइट्स, आपला शिरा आणि चहा. बिचारा गणपत�� कुठेही वसला तरी ‘डिश’ देण्याची पद्धत त्याची पाठ सोडत नाही बघा गोलात बसून आमचं वनभोजन चालू असताना त्यांनी मला सरप्राइज द्यायला फोनवर सुखकर्ता दुखहर्ता आरती लावली. सगळं इतकं सोपं कशाला ठेवायचं ना, म्हणून मग मला आरतीचा अर्थ विचारला. त्यांच्यातल्या फक्त दोघांना इंग्लिश येत होतं. हातवारे करून आरतीचा अर्थ सांगता सांगता माझं ‘घालीन लोटांगण’ आपोआप झालं. शिवाय पुढचे दोन आठवडे अंगणातला जास्वंद डवरलेला होता... अजून काय लागतं\nआपल्या चवींपासून मी पहिल्यांदाच इतके दिवस लांब राहात्ये. इथे मिळतं ते आणि घरात सगळ्यांसाठी शिजतं ते खायचं हे मी आधीच ठरवलं होतं. जे जे खाल्लं ते मनापासून आवडलं. तीन महिन्यांत चायनीज नाही, खास होटेल शोधून भारतीय नाही, इटालियन, थाइ, जपानीही नाही. जे डोळ्यासमोर दिसलं नाही त्याचा हट्टही धरावा वाटला नाही. पण एक सांगते. मेजवान्या, खासियत, पार्टी-फूड, डिज़र्ट्स हे कुठल्याही देशाचं कितीही सुरेख असू दे, त्या चवींचे कितीही कडक डोहाळे लागू देत आणि कितीही वारंवार हे सगळं खावंसं वाटू दे, सबंध जेवणाची पारख त्या-त्या देशातल्या साध्या पदार्थांवरून केली तरच खरी. आणि बाकी कुठल्याही क्विज़ीनच्या साध्या जेवणापेक्षा सरस भारताचं साधं जेवण आहे हे मी फायनल केलंय.\nकोणाहीकडे दोन दिवसांपेक्षा जास्त राहायला जायचं म्हणजे मला धाकधूक वाटते. सुरुवातीला सगळ्यांना एकमेकांचं कौतुक असतं, एकमेकांच्या आवडीनिवडीचा मान ठेवायचा असतो आणि न पटणाऱ्या गोष्टी दोन दिवसासाठी सोडून द्यायला कोणाला काही वाटत नाही. इथे तर दोन-दोन महिने राहिल्यामुळे सगळ्यांचे सगळे मूड बघितले. त्यांनाही माझे चढ-उतार समजायला लागले. कधीतरी वाद व्हायचे. कधीतरी काही न होताच तोंडं फिरलेली असायची. मी कधीकधी आपल्या घरी असल्यासारखी मोकळी वावरायचे आणि कधीतरी या घरांमध्ये खाजगी भांडणं पेटलेलेली असताना एखाद्या कोपऱ्यात अवघडून बसायचे.\nसिक्या आणि अथीनामधली आमची धर्म, अर्थ, रंग, भाषा वगैरे मोठ्या गप्पांबद्दलची सहिष्णुता पहिल्यापासून कमालीची बळकट होती. पण घरांमधले दैनंदिन फरक डाचायचे. आतले कपडे कुठे वाळत घालायचे इथपासून एकमेकांसाठी जेवायला थांबायचं की नाही इथपर्यंत सगळंच नवीन कधीतरी आई-आजी-बाबा-आत्या-दादा माझ्या तोंडून एकदम बोलतायत की काय असं वाटायचं. “खरकट्या ताटल्या साध्या पाण्याने विसळून मग घासायला टाक”; “कपडे सुटसुटीत वाळत घाल”; “दाण्याचं कूट जरा भरड असलं की भाजीचा लगदा होत नाही”; “ओरडून हाक मारू नकोस, इकडे येऊन बोल. आपण काही हवेलीत राहात नाही”; “स्वयंपाकघरातली फडकी कुजकी होण्याआधी बदल”, “कचऱ्याच्या डब्याला पिशवी का लावलेली नाहीये कधीतरी आई-आजी-बाबा-आत्या-दादा माझ्या तोंडून एकदम बोलतायत की काय असं वाटायचं. “खरकट्या ताटल्या साध्या पाण्याने विसळून मग घासायला टाक”; “कपडे सुटसुटीत वाळत घाल”; “दाण्याचं कूट जरा भरड असलं की भाजीचा लगदा होत नाही”; “ओरडून हाक मारू नकोस, इकडे येऊन बोल. आपण काही हवेलीत राहात नाही”; “स्वयंपाकघरातली फडकी कुजकी होण्याआधी बदल”, “कचऱ्याच्या डब्याला पिशवी का लावलेली नाहीये”; “फ्रीजमध्ये दही-दूध वरच्या खणात ठेवावं”; “पाणी प्यायलीस की पुढच्या माणसासाठी तांब्या भरलेला हवा” ... कटकट वाटायची घरच्यांनी सांगितलं की. आता वेगळ्या (बे)शिस्तीच्या घरात आल्यावर समजतंय ही माणसं आमच्या कानीकपाळी का ओरडायची ते. एरवी मी लेखाला नाव देते, आज या परिच्छेदाचं नाव जास्त महत्त्वाचं आहे: ‘आई, तुझं म्हणणं बरोबर होतं’.\nपण सगळे किल्ले लढवत बसायचे नाहीत हेही मला पटलंय. आपण चांगलं काम करायला जातोय, ही घरं काही दिवस आपली घरं असणार आहेत एवढंच ठरवून मी दोन्ही घरांत पाऊल टाकलं. नको तिकडे समाज सुधारणा करायला जायचं नाही हे पक्कं केलं होतं येण्याआधीच. उष्टं-खरकटं मानत नाही थोड्या दिवसांसाठी मीही हट्ट सोडेन. जेवणाची तयारी नीट न मांडता दहादा पानावरून उठता थोड्या दिवसांसाठी मीही हट्ट सोडेन. जेवणाची तयारी नीट न मांडता दहादा पानावरून उठता उठा बाबा. मी एकदा बसल्यावर जागची हलणार नाही हे आधीच सांगितलंय. आमच्यात जेवणाचा अपमान होतो वगैरे लपेट मारली. चाळीस वर्ष दररोज जेवणाऱ्या माणसाने दररोज पानावर बसल्यावर दही आणि चमच्यासाठी दोनदा चकरा मारणं यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो उठा बाबा. मी एकदा बसल्यावर जागची हलणार नाही हे आधीच सांगितलंय. आमच्यात जेवणाचा अपमान होतो वगैरे लपेट मारली. चाळीस वर्ष दररोज जेवणाऱ्या माणसाने दररोज पानावर बसल्यावर दही आणि चमच्यासाठी दोनदा चकरा मारणं यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो इतर काही गोष्टींबद्दल आपलं काही मत असायची गरज नसते. काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतात. मी दिल्य��यत ना. मोठ्या मनाने इतर काही गोष्टींबद्दल आपलं काही मत असायची गरज नसते. काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतात. मी दिल्यायत ना. मोठ्या मनाने अर्धा टोमॅटो कापायला घरातला एकमेव सुरा वापरून मग तो डिशवॉशरमध्ये घासायला टाकण्याची लोकांची चूक मी सोडून दिल्ये. देवाने बॅलन्स शीट मांडून योग्य तो निवाडा करावा आता. बाकी अगदीच सहन झाल्या नाहीत अशा दोनच गोष्टी. सिक्याला बघितलेल्या बऱ्याच पोरांचं पानावर बसल्यावर “ईऽऽ” म्हणणं आणि अथीनाच्या कोक्कीनूंच्या घरातला सगळ्यांचा आरडा-ओरडा.\nपूर्व-पश्चिमेच्या उंबऱ्यावरची ग्रीसला छान साधलेली एक कला आहे. कुटुंबांमध्ये जवळीक असूनही प्रत्येक माणसाला थोडासा एकटेपणा जपायची परवानगी देणं. माणसं एकमेकांशी बांधलेली असली तरी ती पायात पायात असत नाहीत. कितीही लहान किंवा मोठ्या माणसाला दिवसातला काही वेळ आपापली शांतता, आपापले कोपरे हवे असतात हे माझ्या दोन्ही घरांना बिनबोलत समजलंय.\nकाल महिन्याभराने पुन्हा एकदा सिक्याला गेले. निरोप घ्यायला. इतक्या दिवसांनी यासोनास कदाचित ओळखणार नाही इतपत मनाची तयारी करून गेले होते, पण गाडीतून उतरल्या उतरल्या पोरगं “नोन्ना, नोन्ना, नोन्ना” म्हणत बिलगलं. आरियाद्नीने शाळेत तिच्या कुटुंबाबद्दल लिहिलेला निबंध आणि त्याबरोबरचं चित्र दाखवलं. त्यात होती एक लांब केसांची गुटगुटीत मुलगी गप्पा काय, कोणीही मारेल. कालची गंमत घरात शेकोटी पेटवून एकमेकांबरोबर शांत बसण्यात होती. मी पुन्हा त्याच्याच घरी राहात्ये म्हंटल्यावर यासोनासने त्याला सांभाळणाऱ्या नव्या मुलीचा हात धरला आणि तिला ट्रेनमध्ये सोडून येऊया म्हणायला लागला. लटके ओरडलो आम्ही त्याला, पण मी कुठलीतरी स्पर्धा जिंकल्याच्या आनंदात मनातल्या मनात भांगडा करत होते. कशाकशात अडकून पडायला होतं ना\nकाय ग हृदयस्पर्शी लिहितेस\nकाय ग हृदयस्पर्शी लिहितेस\nसगळे किल्ले लढवत बसायचे नाहीत >> choose your battles चं काय सहज मराठीकरण केलंस\nहे सगळे विलक्षण आहे...\nहे सगळे विलक्षण आहे... विलक्षण \nमी पुन्हा त्याच्याच घरी राहात्ये म्हंटल्यावर यासोनासने त्याला सांभाळणाऱ्या नव्या मुलीचा हात धरला आणि तिला ट्रेनमध्ये सोडून येऊया म्हणायला लागला. >>> so sweet.\nसुरेख, सुन्दर, सहज आवडलं\nछानच झालाय हाही भाग\nछानच झालाय हाही भाग\nप्रवास व माणसांच्या मनाचा वेध\nप्रवास व माणसांच्या मनाचा वेध घेणारा सुंदर लेख ,\nआम्हाला तर प्रतिसाद देणें पण अवघड जाते अन आपण लीलया लिहून जाता ,\nमी इथलीच आहे असं वाटून त्या\nमी इथलीच आहे असं वाटून त्या दोन माणसांची हवी तशी निराशा झाली आणि दोघे काहीतरी खाणाखुणा करत पुढच्या स्टेशनला उतरले...\n>>>>> हे पुरतं समजलं नाही मला\n@आसा, त्यांची आपापसात चर्चा\n@आसा, त्यांची आपापसात चर्चा चालली होती की मुलगी इमिग्रंट वाटत्ये, आपण विचारून बघू. ग्रीसमधलीच आहे असं वाटल्यावर, विशेषत: चर्चबद्दल बोलल्यावर त्यांचा उत्साह संपला.\nमलाही इथे लिहिताना खूप बरं वाटलं. जुने मायबोलीकर भेटले आणि कित्येक नवीन जणांची ओळख झाली त्यानिमित्ताने. सतत उभारी देत राहिलात, सोबत करत राहिलात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे\nही सिरीज संपूच नये अस वाटत होत. मलाही प्रवासवर्णन आवडत नाहीत पण तुझ्या लेखनीत वेगळीच मज्जा आहे\nमस्त आहे ही लेखमाला.अजून दोन\nमस्त आहे ही लेखमाला.अजून दोन तीनच भाग वाचलेत पण एकदा शांत बसून चवीचवीने पहिल्यापासून वाचायची आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36846/by-subject/1/296?page=1", "date_download": "2019-08-20T23:13:39Z", "digest": "sha1:MS7BCI3VTMINRPZBN7ETYRO3K3VQ6G4R", "length": 5871, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यलेखन | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख /गुलमोहर - ललितलेखन विषयवार यादी /विषय /काव्यलेखन\nया इथे सपरात माझ्या ... लेखनाचा धागा अजातशत्रू 4 Jan 22 2019 - 7:25am\nआटवला सागर त्यांनी फसवाया चिल्लर मासे लेखनाचा धागा किरण कुमार 6 Jan 14 2017 - 8:12pm\nमराठी कविताविश्वातलं एक लक्षणीय नाव - संतोष वाटपाडे लेखनाचा धागा रसप 8 Jul 17 2017 - 12:46am\nकेसरिया बालमा ... लेखनाचा धागा अजातशत्रू 10 Jan 23 2019 - 1:15am\nतू ..... लेखनाचा धागा अजातशत्रू 2 Jan 26 2017 - 11:09pm\nचांदणचकवा ..... लेखनाचा धागा अजातशत्रू 2 Jan 14 2017 - 8:11pm\nआधुनिक संस्कृत काव्य - डॉ. कमल अभ्यंकर लेखनाचा धागा अतुल ठाकुर 6 Jan 14 2017 - 8:11pm\nबॅंक कर्मचारयांचा संप आणि मी .. लेखनाचा धागा अजातशत्रू 5 Jan 14 2017 - 8:11pm\nदोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ... लेखनाचा धागा अजातशत्रू 16 Jan 14 2017 - 8:10pm\nरुमालातले घर ... लेखनाचा धागा अजातशत्रू 14 Jan 27 2019 - 9:23am\nदुसरा प्रवास ... लेखनाचा धागा अजातशत्रू 8 Jan 14 2017 - 8:10pm\nसांज ... लेखनाचा धागा अजातशत्रू 1 Mar 8 2017 - 9:38am\nसिंडी तुझ्याविना कशी राहू मी राणी लेखनाचा धागा तिलोत्तमा 4 Jan 14 2017 - 8:10pm\nझाड लेखनाचा धागा रेनी 2 Jan 14 2017 - 8:10pm\n'बुधवारा'तल्या 'रेडलाईट'मधली झुबेदा ...... लेखनाचा धागा अजातशत्रू 72 Jan 14 2017 - 8:10pm\nअर्थान्वयन- उड जायेगा हंस अकेला लेखनाचा धागा चैतन्य दीक्षित 19 Jan 14 2017 - 8:10pm\nवाघनखांना आमच्या धार आहे लेखनाचा धागा चिंतामण पाटील 3 मे 26 2017 - 1:32am\nदिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/state-organizations-demands-bcci-special-meeting-120796", "date_download": "2019-08-20T22:51:19Z", "digest": "sha1:AJS2P2DXDCZCAHUYRYD474FYENJW3NU2", "length": 11434, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "State Organizations demands to BCCI for special meeting राज्य संघटनांची \"बीसीसीआय'कडे विशेष सभेची मागणी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nराज्य संघटनांची \"बीसीसीआय'कडे विशेष सभेची मागणी\nशुक्रवार, 1 जून 2018\nप्रशासक समितीच्या भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या 13 राज्य क्रिकेट संघटनांनी \"बीसीसीआय'कडे 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी केली आहे.\nनवी दिल्ली - प्रशासक समितीच्या भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या 13 राज्य क्रिकेट संघटनांनी \"बीसीसीआय'कडे 22 जून रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी केली आहे. यामध्ये आयसीसीबरोबर असलेला महसूलवाटप, व्यावसायिक करारातून मिळणाऱ्या उत्पन्नाची स्थिती आणि क्रिकेटपटू करार अशा प्रमुख विषयांवर चर्चा व्हावी, असे या संघटनांचे म्हणणे आहे. याला \"बीसीसीआय'कडून अजून काही उत्तर देण्यात आलेले नाही.\nअगदीच \"बीसीसीआय'ने ही सभा घेण्याचा निर्णय घेतल्यास ती सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी होईल. न्यायालयीन सुनावणी 5 जुलै रोजी आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\n प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने...\nAshes 2019 : स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन नाहीच; तिसऱ्या कसोटीस मुकणार\nलंडन : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हेडिंग्ले येथे होणाऱ्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे....\n'त्या' दोघींचे झालेले लग्न अन् आता एकीला होणार बाळ\nव्हाईट फर्न्सची कर्णधार एमी सॅटर्थवेट हिने पहिल्या बाळाच्या जन्मासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू फर्न्स आणि ली ताहुहू यां...\nजेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर\nगयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे....\nहो मी केलं फिक्सिंग; कमबॅक करण्यासाठी दिली कबुली\nइस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्पॉट फिक्‍सिंग केल्याची शारजील खान याने अखेर कबूली दिली आहे. त्यामुळे आता त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/fashion/", "date_download": "2019-08-21T00:26:43Z", "digest": "sha1:EFAM6MPPUQWZ4UTDCL5424YC2772CU6L", "length": 30124, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest fashion News in Marathi | fashion Live Updates in Marathi | फॅशन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळव���री दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचार��्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमलायका की करिश्मा तन्ना; कोणाचा ब्लेजर शॉर्ट्स लूक दिसतोय जास्त हॉट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. ... Read More\nfashionKarishma TannaMalaika Arora KhanbollywoodCelebrityफॅशनकरिश्मा तन्नामलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटी\nरणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या रणबीर कपूर आलियासोबतच्या आफेअरमुळे नाहीतर आपल्या शूजमुळे चर्चेत आहे.... जाणून घेऊया काय आहे शूजमध्ये खास... ... Read More\nRaksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRaksha BandhanfashionBeauty TipsbollywoodCelebrityDeepika PadukoneRekhaTaapsee PannuMadhuri Dixitkriti Sonnenरक्षाबंधनफॅशनब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणरेखातापसी पन्नूमाधुरी दिक्षितक्रिती सनॉन\nतुम्हीही खरेदी करू शकता अनन्या पांडेसारखं स्वेटशर्ट; बजेटमध्ये आहे किंमत...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअनन्या पांडे बीटाउनमधील सर्वात तरूण अभिनेत्रींपैकी एक. अनेक फिमेल फॅन्स स्टायलिश अनन्याचे लूक्स कॉपी करताना दिसतात. मग तो तिचा पार्टी लूक असो किंवा कॅज्युअल लूक. कोणत्याही लूकमध्ये अनन्या भारी दिसते. ... Read More\nमराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली ही अभिनेत्री, सध्या करतेय मॉडेलिंग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'बुगडी माझी सांडली गं' फेम अभिनेत्री गेल्या दोन वर्षांपासून गायब आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतून ... Read More\nगाऊनच्या बॅकनेकचा नवा ट्रेंड तरुणींना घालतोय भुरळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रद्धा की अनन्या... दोघींचेही सारखेच आउटफिट्स; कोण दिसतंय सर्वात भारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि त्यांचे आउटफिट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच बऱ्याचदा अभिनेत्रींचे आउटफिट्स सारखे होतात. कधी त्यांचा पॅटर���न सारखा असतो, तर कधी कलर सेम असतो. अनेकदा तर अगदी तंतोतंत सारखेच असतात. ... Read More\nfashionAnanya PandeyShraddha KapoorbollywoodCelebrityफॅशनअनन्या पांडेश्रद्धा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी\nअसा करा कांजीवरम साडीतील दाक्षिणात्य साज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव हे करिना कपूरचं असतं, याबाबत काहीच शंका नाही. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... करिनाचे सर्वच लूक लय भारी दिसतात. ... Read More\n'या' कलरफुल स्नीकर्ससोबत एन्जॉय करा पावसाळा; मिळवा स्टायलिश आणि क्लासी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nfashionbollywoodCelebrityTamannaah BhatiaAnanya PandeyDeepika Padukoneफॅशनबॉलिवूडसेलिब्रिटीतमन्ना भाटियाअनन्या पांडेदीपिका पादुकोण\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं ���िला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/cricket/virat-kohli-says-its-too-early-think-about-2023-world-cup-and-why-consistent-results-are-indias-top/?utm_source=Lokmat.com&utm_medium=videos_rhs_widget", "date_download": "2019-08-21T00:32:02Z", "digest": "sha1:SKMJCP7HDHDAJI4CQ7CS4EL76XAWQQMW", "length": 23313, "nlines": 330, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Virat Kohli Says It'S Too Early To Think About The 2023 World Cup, And Why Consistent Results Are India'S Top Priority | India Vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, ���ूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आण�� नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nIndia vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली\nIndia vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली\nगयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दीपक चहरने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावत भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात देखील विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने भारताला १४७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने १९.१ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करत पूर्ण केले.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nजाणून घ्या कसा आहे जॉनचा बाटला हाऊस\nभागो मोहन प्यारेच्या सेटवर भेटा सुंदर चेटकिणीला\nIndia vs West Indies : 2023चा वर्ल्ड कप दूर, संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर भर - विराट कोहली\nवर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला\nIndia Vs New Zealand World Cup Semi Final : रोहितचा फॉर्म कायम राहावा; ही तर कोहलीची इच्छा\nICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले\nICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज\nICC World Cup 2019 : भारताविरुद्धची मॅच म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला परफॉर्मन्स करण्याची संधी - रशीद खान\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय\nअस्थमासारख्या श्वसनाच्या आजारांविषयी जाणून घ्या तज्ञांकडून...\nयोगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी\nInternational Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी\nअमृतसरच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक रोषणाई अन् फटाक्यांची आतषबाजी\nHealthMantra मध्ये पाहूया उच्च रक्तदाब आणि त्यावरील उपचार पद्धती याविषयी\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, ���मन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/india-sa-test/", "date_download": "2019-08-20T22:46:27Z", "digest": "sha1:UBMX72GBEDXRKPKZ2TPOCRBLNQHGZT5C", "length": 13291, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "भारताचीही निराशाजनक सुरुवात | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nभुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.\n0 1,134 एका मिनिटापेक्षा कमी\nकेपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची ३ बाद २८ अशी अवस्था केली. विजय (१), धवन (१६), विराट कोहली (५) असे स्टार फलंदाज फिलँडर, स्टेन, मॉर्कल आणि रबाडापुढे निष्प्रभ ठरले.\nफिलँडरने पाचव्या षटकात मुरली विजयला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्याच्याच पुढच्या षटकात डेल स��टेनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन धवनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या ५ धावा करून परतला. खेळ थांबला, तेव्हा पुजारा ५ धावांवर खेळत होता, तर रोहित शर्माने अद्याप खाते उघडले नव्हते.\nत्याआधी भुवनेश्वरकुमारच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावामध्ये २८६ डावांत रोखण्यात यश मिळवले. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एल्गरला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीकडून मिळणारी साथ आणि वाऱ्यामुळे चेंडू स्विंग होत असल्याचा पुरेपूर फायदा भुवनेश्वरने घेतला. त्याने मार्क्रम आणि हशिम अमला यांनाही झटपट माघारी पाठवले. पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद १२ अशी झाली होती.\nकर्णधार डुप्लेसिस आणि अनुभवी अब्राहम डिव्हिलियर्स यांनी आफ्रिकेच्या डावाची पडझड थांबवली. कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने दुसऱ्या सत्रात डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवून आपली पहिलीवहिली कसोटी विकेट मिळवली. डिव्हिलियर्सने ८४ चेंडूंमध्ये ६५ धावा करताना डुप्लेसिससह ११४ धावांची भागीदारी रचली. डुप्लेसिसही १०४ चेंडूंत ६२ धावा करून पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला.\nनविन 10 रुपयांची नोट लवकरच येणार\nचारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांचा कारावास व पाच लाख रूपये दंड\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/dharma-patil/", "date_download": "2019-08-20T22:38:42Z", "digest": "sha1:XZZGIMCKE3QIF4HMVY4SBGQ7M3VUMRXW", "length": 7140, "nlines": 181, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "dharma-patil | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nधर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण\nधुळे – संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मागणी करुनही वारंवार दुर्लक्ष केल्याने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आ��ा बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ok-jaanus-humma-song-is-out-shraddha-kapoor-and-aditya-roy-kapoors-sizzling-chemistry-seen-in-song/", "date_download": "2019-08-20T22:36:56Z", "digest": "sha1:KXSHKJ3XWOEMG5LCYAUKNN2AQYVEPH5D", "length": 6592, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांच्या ‘हम्मा हम्मा’ गाण्याचा धुमाकूळ", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nश्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांच्या ‘हम्मा हम्मा’ गाण्याचा धुमाकूळ\nमुंबई – ९०च्या दशकात ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘हम्मा हम्मा’ हे गाणं खुपच हिट झालं होतं. या गाण्यामुळे संगीतकार ए आर रेहमान यांनाही एक नवी ओळख मिळाली होती. हे गाणं आता पुन्हा एकदा नव्या स्वरुपात पहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी ‘ओके जानू’ या सिनेमाचं ‘हम्मा हम्मा’ हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे…\n‘ओके जानू’ या सिनेमातील ‘हम्मा हम्मा’ या गाण्यालाही ए आर रेहमान यांची संगीत आहे. मात्र, हे गाणं थोड्या वेगळ्या स्वरुपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्यात श्रद्धा कपूरचा डान्स आणि बोल्डनेस पहायला मिळतो. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हम्मा हम्मावर डान्स करताना पहायला मिळत आहेत. हे गाणं ए आर रेहमान, बादशाह आणि तनिष्क यांनी गायले आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनरा�� लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची…\nशिवस्वराज्य यात्रा सुरू होताच अमोल कोल्हेंची…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\n‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/ncp-pune-pmc-news-2/", "date_download": "2019-08-20T23:56:13Z", "digest": "sha1:JUANHO6PRRO6L5EKSM6B6VR55MX4TP3M", "length": 9882, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "महापौर बंगला झक्कास ,समोरचे मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह मात्र भकास (व्हिडीओ) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune महापौर बंगला झक्कास ,समोरचे मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह मात्र भकास (व्हिडीओ)\nमहापौर बंगला झक्कास ,समोरचे मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह मात्र भकास (व्हिडीओ)\nपुणे-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.\nआंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा नीट पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली\nयाप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की पुण्याची ओळख विद्येचे माहेरघर अशी ���हे ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वसतिगृह बांधले आहे तेथील विद्यार्थ्यांवर अशी वेळ येणे दुर्दैवी आहे त्यांना त्या ठिकाणी अमानवी अशी वागणूक मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वसतिगृह आहे याची तरी लाज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केला.विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले की या घटनेची चौकशी करून जबाबदार आधिकाऱ्यांवर कारवाई करावी. विद्यार्थ्याना जेवण न मिळणे यासारखी लाजीरवाणी बाब नाही.सत्ताधाऱ्यांना फक्त भ्रष्ट्राचार करण्यास वेळ आहे महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष चाललेले आहे.या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक अशोक कांबळे,योगेश ससाणे,समन्वयक राकेश कामठे,युवक अध्यक्ष महेश हांडे,विद्यार्थी अध्यक्ष विशाल मोरे,विक्रम जाधव,अच्युत लांडगे,चेतन शिवले, सवेंदू शिंदे,शुभम माताळे,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nपंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ\nमतदार यादीत दुरुस्त्या करण्याची संधी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/bhatkya/", "date_download": "2019-08-20T23:24:19Z", "digest": "sha1:UO2S2XSSFFI52XBM2DR2QRCB4VQNJIBK", "length": 16472, "nlines": 71, "source_domain": "adisjournal.com", "title": "भटक्या... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nदुर्गभ्रमंती म्हटलं की तरुणाईच रक्त सळसळत. आणि पावसाळ्यात तर जास्तीच. पण काही वर्षांपूर्वी जर हा विषय कुणी काढला असता तर एका म्हाताऱ्याचं रक्त नक्कीच सळसळलं असतं. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय. म्हातारा कशाला दुर्गभ्रमंती मध्ये उडी मारेल. अर्थात तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. तुम्हा आम्हालाच साधी पार्वती चढायची म्हटलं तर ऐन तारुण्यात धाप लागते. परंतु हा म्हातारा अगदी विलक्षण होता. वय बघीतलं तर म्हाताराच म्हणायचं पण शरीर आणि त्यापेक्षाही मनानी हा माणूस चिरतरुण होता.\nगोपाळ नीलकंठ हा दांडेकरांच्या कुटुंबातील म्हातारा दुर्ग म्हटलं रे म्हटलं कि अर्ध्या रात्रीतही उठून सर्वांच्या पुढे चालू लागेल. खांद्याला पिशवी लटकवायची, तहान लाडू भूक लाडूचा शिधा उचलायचा आणि चालू लागायचं असा गो नी दां चा नित्याचा कार्यक्रम. किल्ला कुठलाही असो, वेळ, काळ, ऋतू, कोणताही असला तरी गो नी दां चा उत्साह तेवढाच. आणि असंही नाही कि एकटेच भटकतील, दर वेळी तरूणांच एखादा टोळक बरोबर घ्यायचं कधी एखादाच सोबती घ्यायचा आणि एखाद्या किल्ल्यावर चढाई करायची.\nनीलकंठ आणि अंबिका दांडेकरांच्या पोटी जन्माला आलेल्या बारा भावंडामधले एक गोपाळ. ८ जुलै १९१६ साली अमरावती जिल्ह्यात गो नि दां चा जन्म झाला. विदर्भात नागपूर येथे शिक्षण घेत असताना वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींच्या तरुणांना दिलेल्या हाकेला उत्तर म्हणून हा मुलगा घरातून जो पाळला तो फारसा घरात परत कधी टिकलाच नाही. त्यांचा जन्म झाला तोच मुळी दुर्गभ्रमणासाठी असं म्हटल्यास काहीच गैर होणार नाही. हा माणूस घरी कमी आणि गड-किल्ल्यांवरच जास्त सापडायचा. लेखन कार्यही एकीकडे चालू होतंच. त्याच दरम्यान त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि संघाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी भटकंतीची मिळालेली संधी सोडली नाही. संघाच्या विचारांचा पडलेला प्रभाव आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव जी एकदा झाली ती आयुष्यभर जाणवत राहिली. संघ बंदी दरम्यानचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गाडगे बाबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग तर घेतलाच पण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये क्रांतीकारकांना भूमिगत असताना मदत करून स्वातंत्र्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी हातभार लावला.\nआयुष्यात ऐहिक गरजा भागावाण्यासाठीचे एक साधन म्हणूनच बहुदा त्यांनी नोकरी केली. आयुष्यातील पहिली नोकरी केली ती पुण्याच्या “इतिहास संशोधन मंडळा”त संदर्भांच्या नावानिशी याद्या करण्याची. त्यातही त्यांनी ऐतिहासिक संदर्भ मिळवणे हा आपला एक उद्देश सफल करून घेतलाच. किंबहुना त्याकरताच हि नोकरी पत्करली. पगार मिळवला तो अखंड रुपये ४. पुढे लग्न झाले आणि संसाराच्या वाढत्या गरजांपायी ते औंध संस्थानातून प्रकाशित होणाऱ्या पुरुषार्थ आणि वैदिक धर्म या मासिकांचे उपसंपादक म्हणून कार्यरत झाले. वैदिक साहित्यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडित सातवळेकरांच्या हाताखाली गो नि दां काम करत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. कीर्तन कलेचा अभ्यास आणि सादरीकरण चालू होते. भूमिगत क्रांतीकारकांना मदत चालू होती या मुळेच पुढे त्यांना औंध सोडावे लागले.\nगो नी दां कडे अनेकविध ऐतिहासिक गोष्टी होत्या, तसं बघीतलं निरुपयोगी, पण इतिहासाच्या वेडापायी अत्यंत मौल्यवान. तोफेचा तुटका गोळा, अनेक कागद पत्रे आणि बरेच काही. गो नी दां चे दुर्गप्रेम त्यांच्या लिखाणातून दिसून येते, त्यांच्या भ्रमंतीच्या आठवणी त्यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केल्या आहेत. काही किल्ल्यांशी गो नी दां चा खास जिव्हाळा होता. रायगड, राजमाची, पुरंदर हि त्यातली ठळक नावं. राजमाचीवर त्यांच विशेष प्रेम. तिथेच त्यांना शितू दिसली, पावनेकाठ्चा धोंडी सापडला, जैत – रे – जैत ची सगळी पात्र त्यांच्या डोळ्यासमोर आली. गो नी एकतर किल्ल्यावर सापडायचे नाहीतर काही लिहित असलेलेल दिसायचे. औंध सोडल्यावर लिखाण हेच त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून निवडले. अनेक नियतकालिकांमधून लेख लिहिले ज्यांचे संग्रह पुढे प्रसिद्ध झाले आणि तरुणांना दुर्गभ्रमणासाठी मार्गदर्शक झाले. दुर्ग भ्रमणगाथा, दुर्ग दर्शन, किल्ले, महाराष्ट्राची धारातीर्थे, दक्षिण वारा या त्यांच्या भटकंतीवृत्तांना काही तोड नाही.\nगो नी दां च्या कादंबऱ्या अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणाऱ्या. पावनेकाठ्चा धोंडी, शितू, माचीवारचा बुधा, झुंजार माची, छत्रपती शिवारायांवराची पाच भागात लिहिलेली कादंबरी, तांबडफुटी, अशा अनेक रसाळ कादंबऱ्या लिहून त्यांनी साहित्य सेवा केली आहे. संत चरित्रात्मक लेखनातून त्या आदरणीय संतांना जणू त्यांनी वंदनच केला आहे. दास डोंगरी राहतो, आनंदवन भुवनी, ही समर्थांवर, मोगरा फुलाला हे संत ज्ञानेश्वरांचे, तुका आकाश एवढा हे तुकाराम महाराजांचे तर देवकीनंदन गोपाळा हे गाडगे महाराजांचे. सारीच चरित्रे अत्यंत मधाळ, गोड. अर्थात संतांचीच ती गोड असणारच पण गो नी दां नी लिहिली आहेत म्हणून त्या कार्याला गोडी तशी अधिकच आली आहे. त्यांच्या जैत रे जैत वर पुढे जब्बार पटेलांचा अत्यंत गाजलेला चित्रपट आला.\nस्मरण गाथा, आपल्या आयुष्यातील साऱ्या कडू गोड स्मरणांनी समृद्ध असलेले आत्मचरित्र गो नी दांनी सिद्ध केले ते आपल्याकडील अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला देण्यासाठीच. या त्यांच्या अनुभवांसाठी त्यांना १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या अकोल्याच्या साहित्य संमेलनाचे गो नी दां अध्यक्ष होते. १९९२ सालच्या डिसेम्बर मध्ये पुणे विद्यापिठानी त्यांना मानद डी. लीट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.\n१ जून १९९८ रोजी जणू आता भूतलावरील किल्ले मनसोक्त भटकून झाले, आता स्वर्गातील दुर्ग भ्रमंती करावी हा विचार करून गो नी दां हे जग सोडून गेले. आज २०११ पर्यंत त्यांनी तिथलेही सारेच दुर्ग पादाक्रांत केले असतील. त्यांच्या साहित्यांनी त्यांच्या भ्रमण गाथांनी सबंध महाराष्ट्राला भटकण्याची एक नवीन दृष्टी दिली हे नश्चितच. त्या वृत्तीच्या रूपांनी गो नी दां आपल्या सगळ्यांबरोबर पुनःपुन्हा लाडक्या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी येताच असतात आणि येत राहतील…\n नव्हे हे तर राज का रण….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-20T23:37:28Z", "digest": "sha1:XCYM7KZMKY2X2IWPLGDZCSUFDWFKNGEM", "length": 1252, "nlines": 17, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "मुलांना भूक वाढवायला मदत – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome Tag: मुलांना भूक वाढवायला मदत\nTagged By मुलांना भूक वाढवायला मदत\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा भूक न लागणे घरगुती उपाय लाईन मित्रांनो खूप वेळा असे होते की आपल्या जेवणाची वेळ झाले��ी असते तरी पण आपल्याला भूक न लागल्यामुळे जेवण करावेसे वाटत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ind-vs-wi-titli-may-affect-hyderabad-test/", "date_download": "2019-08-20T22:34:00Z", "digest": "sha1:DPHKVF6P4GB5XRJ2QEH57BC4ZXC4GY2T", "length": 13924, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "INDvWI दुसऱ्या कसोटीवर ‘तितली’चे सावट, सामना होणार की नाही? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्य��ंना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nINDvWI दुसऱ्या कसोटीवर ‘तितली’चे सावट, सामना होणार की नाही\nहिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या (शुक्रवार) पासून हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर दुसरा सामना जिंकून विंडीजला क्लीन स्विप देण्यासाठी विराटचा संघ सज्ज आहे. परंतु टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. हवामान विभागाने या सामन्यावर ‘तितली’ चक्रीवादळाचे सावट आहे. ‘तितली’ हे चक्रीवादळ हे सध्या 150 किमी वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याजवळ पोहोचले आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये होणाऱ्या सामन्यावर या चक्रीवादळचा प्रभाव पडू शकतो.\nहैदराबाद कसोटी सामना 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाने 12 खेळाडूंची घोषणा केली. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉ याच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला असून शार्दुल ठाकूरची 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.\nदुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ –\nके.एल. राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उ��्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/newly-married-woman-harassed-by-in-laws-at-chandrapur/", "date_download": "2019-08-20T23:41:53Z", "digest": "sha1:VGDH45ZM65WUML4LOP2UQCFCYZQULOQC", "length": 19094, "nlines": 195, "source_domain": "policenama.com", "title": "अंधश्रद्धेची दाहकता, अघोरी कृत्य करत नवविवाहितेचा अमानुष, क्रूर छळ - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअंधश्रद्धेची दाहकता, अघोरी कृत्य करत नवविवाहितेचा अमानुष, क्रूर छळ\nअंधश्रद्धेची दाहकता, अघोरी कृत्य करत नवविवाहितेचा अमानुष, क्रूर छळ\nचंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि अघोरी घटना समोर आली आहे. गुप्तधनासाठी सलग दिवस ५० एका नवविवाहितेचा क्रूरपणे छळ करण्याचा हा प्रकार आहे. चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावातील हा संतापजनक प्रकार आहे. हा अघोरी प्रकार सामान्य नाही तर एका सुशिक्षित आणि मातब्बर कुटुंबातील ही घटना आहे.\n२०१८ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातील सविता यांचा विवाह सावरी – बीडकर गावातील समीर गुणवंत यांच्याशी झाला. लग्नानंतर छळन्याचा अघोरी प्रकार लग्नाच्या पहिल्याच रात्री सुरु झाला. लग्नानंतर पहिल्याच रात्री सविताच्या सासरच्यांनी तीला अडीच वाजता उठून, घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता करून ते धुण्यास सांगितले. त्यासोबत तेथे असलेल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून, पूजा अर्चना करत तब्बल दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास सांगितले गेले. या��� वेळी समीरच्या अंगात आले आणि त्याने सविताला बेदम मारत चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासऱेही सहभागी होते.\nसमीर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत होती. त्यामुळे समीर यांच्या घरात सुरु असलेला अघोरी प्रकार शेजारच्यांच्याही लक्षात आला नाही. तसंच हे कृत्य करताना सविताला दिवसभर उपाशी ठेवले जायचे. त्यामुळे तीला पहिल्या दिवसांपासून काहीच खाण्यासाठी दिले गेले नाही.\nहा अघोरी प्रकार केल्याने पुरातन दर्ग्याच्या खाली असलेले गुप्तधन या सर्व विधींमुळे आपोआप वर येईल, अशी या आरोपी कुटुंबाची धारणा होती. त्यामुळे ते सवितावर अत्याचार करत तिचा अघोरीपणाने छळ करत होते. सविताने माहेच्या लोकांकडे संपर्क करू नये म्हणून तिच्याकडील फोनही सासू-सारऱ्यांनी काढून घेतला.\nदरम्यान, या सर्व प्रकारात सवितासमोर सासरच्यांची धक्कादायक माहिती समोर आली. नवरा समीरचे ही तिसरे लग्न असल्याचे तिला समजले. सविताने या छळातून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि माहेरच्यांशी संपर्क केला. त्यावर तिच्या वडिलांनी सविताला माहेरी घेऊन गेले. सवितावर केलेल्या छळाविषयी तिच्या वडिलांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नव्ह्ती. आता समीर चौथे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सविताच्या कुटुंबाने त्यांना धडा शिकवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.\nचुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nसकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका\nनोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात\nरोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा\nफेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का \n मग करा ‘हे’ उपाय\n तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी\nमाश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स\n‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक\n‘रोज व्हॅली’ चीट फंड घोटाळा : ED चं अभिनेत्री र��तुपर्णा सेनगुप्ताला ‘बोलावणं’\nसुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधीवर केलेल्या ‘त्या’ टीकेनंतर दाखल झाल्या ३९ FIR\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकां���ा राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nZomato च्या महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ\n‘बश्या’ बैलाला उठवण्यासाठी ‘रुमणं’ हातात घ्याव…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस \nकुरकुंभ MIDC : अधिकाऱ्यांनी कागदावर काम दाखवण्यापेक्षा जागेवर जाऊन पाहणी करावी : आ. राहुल कुल\nविंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी कमांडो चकमकीत ठार, भारताचा ‘बदला’ पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cotton/", "date_download": "2019-08-20T23:13:54Z", "digest": "sha1:R3I4PIVTWLNJGYQPCGKG3U7AP5XG3XBB", "length": 12063, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "cotton Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n ‘सिझेरियन’ दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापसाचा ‘गोळा’, 3…\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादमधील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला, यात प्रसुती दरम्यान महिलेल्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याने बाळांपणानंतर तीन दिवसातच महिलेचा मृत्यू झाला. एका वीस वर्षींय महिलेच्या…\nसुपमध्ये कापसाचा बोळा आढळल्याप्रकऱणी जहांगीरला १ लाखांचा दंड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णाला देण्यात येणाऱ्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळल्याप्रकरणी हॉस्पीटलला अन्न व औषध प्रशासनाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यासोबतच…\nचंद्र���वर उगवलेल्या ‘त्या’ रोपाने मान टाकली\nबीजिंग : वृत्तसंस्था - कालच (17 जानेवारी) चांद्रभूमीवर कापसाचे बीज अंकुरीत करण्यात संशोधकांना यश आल्याचे वृत्त समोर आले होते. चीनने चंद्रावर पाठवलेल्या ‘चांगी - 4’ या यानात कपाशीच्या बीजापासून उगवलेले रोप जगभरातील संशोधक व सामान्य…\nदसऱ्याला चक्का जाम आंदोलन : राजू शेट्टी\nबुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईनविदर्भ आणि मराठवाडा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टींनी दुष्काळ परिषदेत दिली.…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ र���शीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nएकता कपूर ‘ऑफ शोल्डर’ गाऊनमुळं चर्चेत\n पुण्यातील उच्चभ्रु नांदेड सिटी जवळील मॉलमध्ये चालु असलेल्या…\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सुशील…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात लाखोंचा अपहार : उपोषणाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/modi-criticised-to-sharad-pawar-and-congress/", "date_download": "2019-08-20T22:54:38Z", "digest": "sha1:C4HGZNLXKSM4TMCMLP2RM5QW3MQH4ZTJ", "length": 7255, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "modi criticised to sharad pawar and congress.........", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकाँग्रेसने पवारांचा अपमान केला तरीही पवार काँग्रेससोबतच – मोदी\nशरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली आहे. तरीदेखील पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले, याची मला खंत वाटते. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.\nबुधवारी मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली इथल्या भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदी म्हणाले की, काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण काँग्रेसने त्यांना पक्षामधून बाहेर काढले. तरिही पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, याची खंत वाटते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nभाजपात जाणार नाही, आघाडीने तिकीट दिले तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय विखे पाटील\n‘डान्सबार पुन्हा सुरू करणार्‍या भाजप सरकारला घुंगरू भेट देणार’\nबीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही – धनंजय मुंडे\nफडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार की यांनाही ‘क्लीन चीट’ देणार\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात…\nस्टेट बँक ऑफ इंडियाच डेबिट कार्ड होणार…\nसरकारच्या विरोधात प्रश्न विचारले म्हणून राज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201901", "date_download": "2019-08-20T23:50:58Z", "digest": "sha1:UCIMVWZCF6AHC2OPVW7CW6YJI6S2GVNM", "length": 5756, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "January 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुचाकी रूग्णवाहिकांचं लोकार्पण\nअपघात ठिकाणी जलद गतीनं पोहचण्यासाठी महापालिकेच्या आरोग\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची महापालिका आयुक्तांकडून पाहणी\nठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्या\nसमतानगर येथील जैन ट्रेडर्सचं दुकान अज्ञात चोरट्यांनी लुटलं – दुकानातील सव्वा पंधरा लाखांचा ऐवज चोरीला\nसमतानगर येथील जैन ट्रेडर्सचे दुकान फोडून दुकानातील सुम�\nचोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार\nचोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्\nशिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास रंगेहात अटक\nशिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शि�\nनापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी लावला छडा\nनापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या १९ वर्षीय �\nसमूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचा ठाणे मतदाता जागरण अभियानाचा आरोप\nसध्याची समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचं �\nठाणे महापालिका आयुक्तांना शासनाकडून १ वर्षाची मुदतवाढ\nठाणे महापालिका आयुक्तांना शासनानं अधिकृतपणे १ वर्षाची �\nनगररचना विभाग हा नियंत्रक म्हणून नव्हे तर प्रमोटर म्हणून काम करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nइन्फ्रास्ट्रक्चर अपॉर्च्युनिटीज् एन्टरटेनमेंट यांचे �\nसमूह विकास योजनेसाठी सर्वे करणा-यांना रहिवाशांनी लावले पिटाळून\nसमूह विकास योजनेअंतर्गत बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरता आल�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=heat%20wave&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aheat%2520wave", "date_download": "2019-08-20T22:54:45Z", "digest": "sha1:PQ6WMX366HGPFWY6W2Z5LFN2RK7K7UNG", "length": 4847, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nविदर्भ (2) Apply विदर्भ filter\nअंश%20सेल्सियस (1) Apply अंश%20सेल्सियस filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउष्णतेची%20लाट (1) Apply उष्णतेची%20लाट filter\nउष्माघात (1) Apply उष्माघात filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nमध्य%20प्रदेश (1) Apply मध्य%20प्रदेश filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nविदर्भात #HeatWave ; अकोल्यापाठोपाठ आता चंद्रपुरातही पाऱ्याची विक्रमी उसळी\nनागपूर - विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच असून, अकोल्यापाठोपाठ आता च��द्रपुरातही पाऱ्याने विक्रमी उसळी घेतली आहे. या दोन्ही...\nअकोल्यात उष्णतेची लाट; पारा 46 च्या वर\nबाळापूर (अकोला) : तालुक्यातील वाडेगाव येथील विलास रमेश गोसावी (गीरी) (वय 32) याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 26)...\nबुलढाणा शहरात आज 47.02 अंश तापमान\nमहाराष्ट्रभरात नागरिक उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेत. यातच आज बुलढाणा जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झालीय. बुलढाणा शहरात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T22:52:43Z", "digest": "sha1:JCIXQSL4QRGSOGIUMHROF2SARKT7FRTM", "length": 3639, "nlines": 83, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "उंबरठा Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nज्येष्ठ अभिनेते गिरीष कर्नाड यांचे निधन\nनाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. गिरीश कर्नाड ८१ वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. गिरीश कर्नाड यांचा जन्म १९…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम…\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद,…\nईडी विरोधात मनसे आक्रमक; २२ तारखेला ठाणे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF/", "date_download": "2019-08-20T23:07:39Z", "digest": "sha1:KSRC6XIZG7ZXKJOD2YMVHMHXSG27WLYE", "length": 12932, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मंत्रिमंडळ निर्णय Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्य���वर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क दिनांक ४ जून २०१९- मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी…\nदुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या…\nमंत्रिमंडळ निर्णय : दि.१७ मे २०१९\nरोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित…\nठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास मान्यता ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या यामुळे सुटण्यास मदत होईल. ठाणे शहर व परिसरातील वाहतुकीची वाढती गरज…\nगौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैनिकांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान मिळणार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य किंवा सेवापदक धारकांना एकापेक्षा जास्त पदके प्राप्त झाल्यास महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत त्यांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय…\n1. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता. 2. महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना अनुदान देण्यात येण���र. 3. अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्यास मंजुरी. 4. रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी मध्यम प्रकल्पाच्या 950 कोटी 37…\nPHOTO- मंत्रिमंडळ निर्णय : दिनांक : ११ डिसेंबर २०१८\nराज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने पदवीधर अंशकालीन उमेदवारांबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिनांक : ११ डिसेंबर २०१८\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना बेबी केअर कीट राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ…\nवाचा आजचे मंत्रिमंडळ निर्णय\nराज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास मान्यता राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास…\nमंत्रिमंडळ निर्णय : दि. ३ ऑक्टोबर २०१८\nकिमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2017-18 या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून तीस रुपये वाढीव भरडाई दर देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धानाच्या भरडाईसाठी मिलर्सना क्विंटलमागे 40 रुपये मिळणार आहेत.…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘���त्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nआगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठवाडा…\nशरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201902", "date_download": "2019-08-20T23:51:32Z", "digest": "sha1:ZUYYNHFXRCZSE2JX5LTEWNHCJHRMIM5W", "length": 5320, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "February 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nदासनवमीनिमित्त समर्थ रामदास स्वामींचे स्मरण\nमना सज्जना भक्ती पंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभ�\nशहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र त्वरीत देण्याची आमदार संजय केळकरांची मागणी\nशहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई �\nशहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाच्या चौकांमध्ये मिस्ट स्प्रे ही अत्याधुनिक यंत्रणा\nशहरातील हवेच्या गुणवत्तेत विशेषत: रहदारीच्या चौकांमधील\nदुबईत रूग्णालय उभारण्यासाठी मदत करण्याच्या आमिषानं एका दाम्पत्याकडून २ कोटींची फसवणूक\nएका दाम्पत्यानं ठाण्यातील एका डॉक्टरची दुबईमध्ये रूग्ण\nमराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन\nज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर या�\nठाणे महापालिका करणार घनकच-यापासून वीज निर्मिती\nठाणे महापालिका कच-यापासून वीज निर्मिती करणार आहे. (more…)\nखासदार राजन विचारेंना भारतीय जनता पक्ष विचारेना\nभारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील नगरसेवकांनी थेट मुख्यम\nजिल्ह्यामध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला १० हजार जणांनी नोंदणी करून दिला प्रतिसाद\nजिल्ह्यातील मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत १० हजारापेक\nपाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून सावरकरांना अनोखी श्रध्दांजली\nनुसत्या तत्वज्ञानाची अंगाई गीतं गाऊन त्यांचे मित्रत्व �\nपोलीस भरतीतील दुर्घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल\nपोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी होणा-या दुर्घटना टाळण्या�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5550", "date_download": "2019-08-20T23:49:24Z", "digest": "sha1:JBV7N26URAVLSXWRNXD6YTASWHZK3GQ3", "length": 4515, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "नंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nनंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव\nनंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव\nएखादा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. आपल्याला मिळालेला कार्यसिध्दी पुरस्कार हा आपण पूरग्रस्तांना समर्पित करत आहोत असे उद्गार गायक आणि संगीतकार नंदेश उमप यांनी काढले. अस्मि स्टुडिओ आणि ८के मल्टीमिडीयातर्फे आयोजित रंगमल्हार कार्यक्रमात नंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना नंदेश उमप यांनी हे उद्गार काढले. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा नवीन उभारी देणारा असतो. त्याबरोबरच जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. सूरांच्या सागरात आपण वडीलांमुळे पोहायला शिकलो. या सागरात एकदा शिरलो की नवीन सूर गवसतात असं नंदेश उमप यांनी सांगितलं.\nसमता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील ८ लोकवस्त्यांमध्ये वाचन आणि गायन कट्टा\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dahanu-chiku-gets-geo-tag/", "date_download": "2019-08-20T23:16:29Z", "digest": "sha1:3YCSZUQJ4ZDMS5FRSXNEZRJHDG3MBJHU", "length": 17387, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "डहाणूच्या चिकूला मिळाले भौगोलिक मानांकन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली का��वाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nडहाणूच्या चिकूला मिळाले भौगोलिक मानांकन\nडहाणूला लाभलेला समुद्रकिनारा, चिकूच्या बागा हे इथले वैशिष्टय. पालघर जिह्यातील डहाणू परिसर हा चिकूसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यात आता डहाणू घोलवड चिकूला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.\nकोकणातला आंबा, नागपूरची संत्री, तसं डहाणू म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चिकू. जुलै २०१६ मध्येच डहाणू घोलवडच्या चिकूचा जिऑग्रॉफिकल इंडिकेशन (जीआय) यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र यासंबंधीचे प्रमाणपत्र ���७ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाला मिळाले. त्यामुळे आपल्या फळाच्या सन्मानाचा जल्लोष करण्यासाठी डहाणूकर सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे जे शेतकरी चिकू उत्पादक संघाकडे नोंदणीकृत आहेत त्यांनाच या टॅगचा वापर करता येईल. डहाणूतील चिकू बागायतदारांसाठी ही अभिमानास्पद बाब असून आर्थिक विकास साधण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे.\nचिकूपासून ब्रेकफास्ट सेरिअल मिक्स, चिप्स आणि चॉकलेट्स बनवतात. घोलवड भागातील कॅल्शियमयुक्त जमिनीमुळे येथील चिकूला विशिष्ट असा गोडवा मिळाला आहे. भौगोलिक मानांकनामुळे चिकू वाईन उत्पादनाला चालना मिळणार आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डहाणू-घोलवड चिकूची ओळख निर्माण होईल.\nचिकू म्हटलं की फार फार तर आठवतं ते चिकू मिल्क शेक. पण चिकूपासून चिकू पावडर, चिकू चटणी, लोणची, चिकू मिठाई, चिकू कपकेक, चिकू चिप्स, चिकू हलवा असे एक ना अनेक पदार्थ बनवले जातात.\nचिकू आपल्या विशेष चवीमुळे सर्वांच्या आवडीचे फळ बनले आहे. चिकू खाल्ल्याने उत्साह वाढतो. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूमध्ये ७१ टक्के पाणी. १.५ टक्के प्रोटीन आणि २५.५ टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन ई आढळते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.\nचिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. चिकूच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर ठरते. या फळामध्ये १४ टक्के शर्करा असते तसेच यामध्ये फॉस्फरस आणि लोह जास्त प्रमाणात असते जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. चिकूमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते. चिकूची साल तापनाशक आहे. कारण याच्या सालीमध्ये टॅनिन असते. पालघर तालुक्यातील डहाणू गावाचे मूळ नाव हे “धेनू ग्राम’’ (गाईंचे गाव) असे होते. सुरुवातीच्या काळात डहाणू हे गुलाबाची फुले, नारळ यासाठी प्रसिद्ध होते. इतकेच नव्हे तर रिलायन्स एनर्जीलाही इथून २x२५० मेगावॅट वीजपुरवठा केला जातो.\nडहाणू आणि घोलवडच्या चिकूची वैशिष्टये ः\nz हे फळ फिकट चॉकलेटी रंगाचे असून ते साधारणपणे ४.६ सेंमीचे आसून त्याचे वजन हे ८० ग्रॅमच्या जवळपास असते.\nz हे फळ नरम असून चवीला अतिशय गोड असते.\nz या झाडाची उंची १४ मीटरपर्यंत असते. तर एका झाडाला २००० च्या आसपास फळे असतात.\nz वर्षभरात या भागात ४०० ते ५०० टन फलोत्पादन होते.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2019-08-20T23:38:26Z", "digest": "sha1:QHU6LIWS7CLGSUNWQQE2HCW3LCH3B2P2", "length": 18248, "nlines": 709, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल १३ - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०३ वा किंवा लीप वर्षात १०४ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१०५५ - व्हिक्टर दुसरा पोपपदी.\n११११ - हेन्री पाचवा, पवित्र रोमन सम्राटपदी.\n१२०४ - चौथ्या क्रुसेडने कॉन्स्टेन्टिनोपल लुटले.\n१२५० - सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव. फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.\n१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.\n१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.\n१७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.\n१८२९ - ब्रिटीश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.\n१८४९ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.\n१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.\n१८७० : न्यू यॉर्कमधे मेट्रापोलिटन म्युझियम ऑफ आर्टची स्थापना.\n१९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.\n१९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.\n१९४१ - जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.\n१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.\n१९४५ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.\n१९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.\n१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.\n१९७० - अपोलो १३मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.\n१९७४ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.\n१९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.\n१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.\n२००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.\n२००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.\n२०१७- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या पद्मश्री पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण केले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.\n१७१३ - लॉर्ड फ्रेडरिक नॉर्थ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१७४३ - थॉमस जेफरसन, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.\n१८६६ - बुच कॅसिडी, अमेरिकन लुटारू.\n१८९०-भारतातले पहिले ('श्री पुंडलिक' नाटकाचे) चित्रीकरण करणारे दादासाहेब तोरणे\n१८९४ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.\n१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर\n१९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी\n१९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट\n१९१३ - दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.\n१९२२ - ज्युलियस न्यरेरे, टांझानियाचा पंतप्रधान.\n१९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला\n१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक\n१९६३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.\n१६०५ - बोरिस गोडुनोव्ह, रशियाचा झार.\n१८६८ - ट्युवोड्रोस, इथियोपियाचा सम्राट.\n१९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी\n१९६६ - अब्दुल सलाम आरिफ, इराकचा राष्ट्राध्यक्ष.\n१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी\n१९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर\n१९७५ - फ्रांस्वा टोम्बालबाये, चाडचा राष्ट्राध्यक्ष.\n१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर\n१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले\n२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार\n२००८ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.\nबीबीसी न्यूजवर एप्रिल १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २०, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201903", "date_download": "2019-08-20T23:52:05Z", "digest": "sha1:GT2E5G73IKOZXWAEZLB4IL4GOKIDXZA2", "length": 5349, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "March 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे, भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी येत���या मंगळवारपासून नामनिर्देशन पत्रं स्वीकारली जाणार\nठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार असून या न\nसंपूर्णत: महिला आणि दिव्यांगांनी संचलित केलेली मतदान केंद्रं उभारण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस\nजिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत संपूर्णत: महिला आणि दिव�\nजिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत २२७ नं वाढ\nजिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अगदी अंतिम टप्प्यापर्�\nलोकसभा निवडणुका निर्भय आणि शांत वातावरणात व्हाव्यात म्हणून पोलीसांचं ठिकठिकाणी संचलन\nलोकसभा निवडणुकीमध्ये निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व�\nदिव्यांगांनी अनुभवली व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली\nलोकसभा निवडणुकीकरता मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणा-या\nमहापालिकेची कर संकलन केंद्रं उद्या सकाळी १० ते रात्री ८ सुरू राहणार\nनागरिकांना कर भरण्यासाठी उद्या रविवार असतानाही महापालि\nमतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रांवर सुविधांची बरसात\nनिवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध\nराम मारूती रस्त्यावर बेवारस बॅगेनं उडवली खळबळ\nठाण्यामध्ये राम मारूती रस्त्यावर एक बेवारस बॅग मिळाल्य�\nठाणे जिल्हा न्यायालयात वकील वर्गाला तक्रारी करण्यासाठी तीन तक्रार पेट्या\nठाणे जिल्हा न्यायालयात वकील वर्गाला तक्रारी करण्यासाठी\nदेवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी\nदेवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी �\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/298?page=8", "date_download": "2019-08-20T22:43:12Z", "digest": "sha1:RAVAJAAGGFRPUFQT4BXGK4XEKNHGKJPT", "length": 15602, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बागकाम : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /बागकाम\nआमच्या बागेतील हिवाळी फुले ...\nआमच्या बागेतील हिवाळी फुले ...\nपुण्यातील हिवाळा असूनही ही फुले फुलली आहेत सध्या ..\n२] ब्लीडींग हार्ट -\nआमच्या बागेतील हिवाळी फुले ...\nRead more about आमच्या बागेतील हिवाळी फुले ...\nझाडाला केलेले खुंटी कलम\nप्रत्यक्ष कलम करताना पाहण्याचा योग मला ह्या वर्षी आला. लहानपणी कलमे बांधलेली पाहीली पण तेंव्हा नेमकी कशी करतात ते पाहीली नव्हती.\nआमच्या आंब्याला आमच्या एका नातल���ांनी कलमे केली. त्याची पद्धत खाली क्रमवार देत आहे.\nआपण खुंटी कलम पाहणार आहोत. खुंटी कलम हे असेच उगवणार्‍या, कमी दर्जाची, आंबट फळे देणार्‍या मोठ्या साधारण वितभर इंचीचा घेर असणार्‍या झाडांवर केले जाते.\nआपल्याला हवे असणारे ज्या जातीचे, चांगल्या प्रतिचे फळ देणारे झाड माहीत असेल त्या झाडाच्या शेंड्याच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे जाड फांद्या कलम बांधण्यासाठी घ्यायच्या.\nRead more about झाडाला केलेले खुंटी कलम\nहल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया\nRead more about खास मुलांसाठीचे उपक्रम\nमध्यंतरी दार्जिंलिंगच्या एका टी- इस्टेट वर सॅलड खाल्लं त्यात नॅस्टरशियम (Nasturtium) या झाडाची पानं आणि फुलं देखिल होती. आजूबाजूला बागेतच उगवलेली ती सुंदर रंगित फुलं अशी सॅलडमध्ये सजून धजून समोर आली आणि मी त्या कल्पनेच्या प्रेमातच पडले.\nआता सध्या बागकाम करायला घेतली तर लगेच जाऊन त्याच्या बिया आणल्या आहेत. दिसायलाही सुरेख आणि सॅलडलाही उपयोगी. भारीच उत्सुक आहे आता की केव्हा एकदा घरी ती फुलं फुलताहेत आणि मी ती सॅलडमध्ये वापरतेय ......\nRead more about स्वयंपाकघरातील फुलं\nही माहिती माबोकर आरती यांनी दिलेली -\nमला असे वाटले की ही माहिती घरची बाग ह्या पानावर सुद्धा असली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी वाचली पाहिजे म्हणून इथे पेस्ट केली, आरती ह्यांची परवानगी न घेता, त्या मला माफ करतील अशी आशा.\nकचरा व्यवस्थापन - एक सामाजिक बांधिलकी.\nआपल्याला अजुन प्रकर्षाने जाणवत नसला तरी शहरांमधील कचरा हा एक अतिशय गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्ण बनत चालला आहे, त्या विषयी थोडेसे.\nRead more about कचरा व्यवस्थापन\nमला मिलेट्स ला मराठी शब्द नाही माहित परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी हे मिलेट्स आहेत. धान्य हा शब्द मला पटला नाही कारण गहू तांदूळ हीदेखील धान्ये आहेत, पन त्याचा अंतर्भाव मिलेट्स मधे होत नसावा असा माझा अंदाज आहे. रेफरन्स - खाली दिलेली वेबसाईट. काहीतरी गूगलताना मला ही खूप छान वेबसाईट मिळाली\nज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याशिवाय भारतात कोणती कोणती मिलेट्स आहेत - राळ, जव इत्यादी त्याबद्दल खूप छान माहिती आहे. त्याबद्दलच्या अनेक पाककृती देखील आहेत. अन्नपूर्णांना आणि बागकामाची आवड असणार्‍यांना आणि ज्यांची घरची शेती आहे अशा अनेकांना ह्या वेब्साईटचा फायदा होईल.\nRead more about भारतातले मिलेट्स\nघरात बाग करायची आहे\nमी मुंबईत - बोरिवली पश्चिमेला राहाते. इमारतीत, पाचव्या मजल्यावर. गॅलरी नाही. छोटासे तीन फ्लॉवर बेड आहे ९ फूट बाय दीड फूट. ऊन येईलच याची गॅरण्टी नाही. दोन फ्लॉवर बेडचा अक्सेस घ्ययला तीन फुटाची भिंत आहे. इमारतीला अकराव्या मजल्यावर गच्ची आहे आणि खाली छोटी बाग आहे. सोसायटीने बागेत सध्या तगर लावली आहे. इमारतीच्या मागे मोठी मोठी आठ दहा झाडं आहेत, कडूनिंब, चिंच आणि मला वाटतं रेन ट्री आहे. त्या झाडांवर खारी, पोपट, साळुंक्या आणि कावळे असतात. त्यामागे मुसलमान लोकांची दफन्भूमी आहे. त्या मोठ्या मोठ्या झाडांजवळ मी कोरफड लावली होती, पण ती मरून गेली, कधी कशी मला कळलेही नाही.\nRead more about घरात बाग करायची आहे\nहे माझ्या ग्यालरीत आलेलं सुपारीच रोपट...\nमी सहज निर्माल्य चुरगळून टाकल्यानंतर आलेलं हे सुपारीच रोपट आणि त्याचा बहर\nRead more about हे माझ्या ग्यालरीत आलेलं सुपारीच रोपट...\nटेरारियम (Terrarium) आणि वाढदिवसाची पार्टी\nवाढदिवस साजरा करायचा म्हणजे सोपं थोडीच असतं दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग\nबरीच भवति न भवति होऊन लेकीच्या यंदाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीकरता थीम ठरली - टेरारियम (Terrarium).\nRead more about टेरारियम (Terrarium) आणि वाढदिवसाची पार्टी\nस्विस सहल - भाग २/२ हैदीलँड, रॅपर्सविलचे गुलाब, क्लोज अप्स\nतिथे जितका वेळ होतो तितका वेळ प्रखर प्रकाशच होता, त्यामूळे अर्थातच काही रंग भडक वाटतील.\nपण मी जे रंग बघितले तसे तुम्हाला दिसावेत म्हणून, फारसे प्रोसेसिंग केलेले नाही.\n( पुढे मात्र वातावरण प्रसन्न झाले. हैडीलँड ला तर गडगडासह पाऊस पडला \nस्विस सहल - भाग २/२ हैदीलँड\nRead more about स्विस सहल - भाग २/२ हैदीलँड, रॅपर्सविलचे गुलाब, क्लोज अप्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7,_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2019-08-20T22:23:58Z", "digest": "sha1:RISA2HDF7XWWNMCDTCXPNHWILBNGT5MP", "length": 20533, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेध (पुस्तक) - विकिपीडिया", "raw_content": "\n(वेध, पुस्तक या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nवेध: बाबाचं मला सगळ्यात आवडणारं पुस्तक म्हणजे वेध हे त्याचं पहिलं वहिलं आणि आतून आलेलं लिखाण. त्याच्या गद्धेपंचविशीत पोटतिडकीनं लिहिलेले लेख. आपल्या लिहिण्यानी कुणाला काय वाटेल याचं अजिबात ओझं न घेता बेधडकपणे लिहिलेलं. आणि त्यामुळेच मनाला भिडणारं.\nलोकमान्य नगर मधे शेजारी रहाणारे ‘सकाळ’चे जेष्ठ पत्रकार मो. स. साठे ह्यांनी बाबाला लिहायला प्रोत्साहन दिलं. ‘जसं सांगतोस तसं लिहायचं’ असं सांगितलं. सुरवातीला काहींनी बाबाच्या लिखाणावर ‘शैली नसलेली शैली’ अशी टिपण्णी केली; पण हळूहळू ती ‘अनिल अवचट’ शैली बनून गेली. आणि त्या ‘जणू-वाटे-गमे-भासे’च्या काळात ती शैली जास्तच उठून दिसली. तेव्हाचे बोली भाषेतले काही इंग्रजी शब्द वेधमधे सरळ देवनागरीत लिहिले आहेत. आता ती पद्धत रुळून गेली आहे, पण तेव्हा ते नवे होते.\n१९६७-६८ च्या सुमारास पु.लंच्या पुढाकारानी पुण्यात बालगंधर्व रंगमंदीर बांधलं गेलं. तेव्हा तिथली उठवलेली मांगांची वस्ती, त्यांना न दिलेली पर्यायी जागा, बांधकामासाठी केलेला खर्च, ह्या सगळ्याच्या विरोधात बाबानी साधना साप्ताहिकात छापण्यासाठी संपादक यदुनाथ थत्ते यांना एक पत्र नेऊन दिलं. ते छापून आलं.\nत्याच विषयावर अजून लिहावसं वाटलं म्हणून बाबानी अजून एक पत्र लिहिलं. ते तर छापून आलच; शिवाय यदुनाथ थत्ते यांनी बाबाला दर आठवड्यात लिहायला सांगितलं, आणि वेध ची मालिका तयार झाली. ह्या मालिकेत अनेक मान्यवर व्यक्तींवर किंवा स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या व्यक्तींवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिरकसपणे लिहिलेलं दिसतं. पण ते जसं दिसलं तसं लिहिलेलं असल्यामुळे त्यावर कुणी टिकाही करू शकलं नाही. उलट आज ते वाचताना हसूच येतं. असं वटतं की हे विचार अनेकांच्या मनात येत असतील, पण ते इतके बेधडकपणे कागदावर उतरत नसतील. त्यामुळे अनेकांना ते आपलेसे वटतात. शिवाय बाबाच्या भाषेतल्या तिरकसतेबरोबर त्याच्या मनातली अस्वस्थता, एक तरुणाई, शोधक व्रुत्ती, कुतुहल, सरळ स्वभाव अशा अनेक गोष्टी दिसून येतात. आणि इतक्या छोट्या छोट्या लेखांमधूनही त्यातल्या मर्मीक भाषेमुळे आपल्याला खूपसा तपशील कळतो.\nवेध मधला एक लेख क्रिकेट विषयी आहे. क्रिकेटचं सर्व वयोगटातल्या माणसांना असलेलं वेड, मॅच असल्यावर कामधाम सोडून ऐकलेली कॉमेंट्री, अशावेळी इतर बातम्यांकडे झालेलं दुर्लक्ष इत्यादी. तसच भारतीय खेळ कसे मागे पडत आहेत हे ही त्यात लिहिलं आहे. हा लेख अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात एक धडा म्हणून निवडला होता, तेव्हा सगळे विध्यार्थी ह्या धड्यावर खूपच खार खाऊन असायचे फ़क्त विध्यार्थीच नाही, तर शिक्षकही फ़क्त विध्यार्थीच नाही, तर शिक्षकही क्रिकेट बद्दलचा विरोध त्यांना पचायचा नाही. बाबाला जेव्हा जेव्हा कुठल्याही कॉलेज मधे भाषणासाठी बोलवायचे, तेव्हा मुलं ह्याच विषयी त्याला प्रश्न विचारायचे. आज हा विचार करताना हसू येतं. आता तर टेस्ट मॅच वरून वन-डे, वन-डे नंतर २०-२०, त्यातही राजकारणी मणसे, सामील असलेले नेते, मॅच फ़िक्सींग अशी क्रिकेटची उत्क्रांती झालेली आहे\nवेध पुस्तक लिहून आता ३८ वर्ष झाली, तरी काही गोष्टी अजून तशाच दिसतात. आपल्याला वाटतं की भारतातलं कॉम्प्युटरचं आगमन, आय.टी. ची सुरवात आणि त्यातली प्रगती, इतर यशस्वी उद्योग, सहज परदेशी शिक्षण आणि लोकांचे भरपूर पैसे कमावणे ह्यामुळे आपल्या देशाची केवढी भरभराट झाली आहे मान्य आहे, भरभराट आहे, पण पूर्वीचेच प्रॉब्लेम्स, पूर्वीच्याच मनोव्रुत्ती आता वेगळ्या तर्‍हेने पुढे येत आहेत.\nत्यावेळी भरलेल्या देशस्थ ब्राम्हणांच्या सम्मेलनाविषयी, सी.के.पीं च्या सम्मेलनाविषयी सडकून टिका करणारे लेख ह्या पुस्तकात आहेत. त्यावर बाबानी झकास विनोदी अंगाने सुद्धा लिहिले आहे. पण आता तर सगळ्या पोटजातींचीही सम्मेलने भरतात. नुकतच पुण्यात झालेलं चित्पावन महासम्मेलन हे त्याचं ठळक उदाहरण. ‘आले रे आले, कोब्रा आले’ अशा घोषणा देत जाणारे कोकणस्थ, आणि ‘जगात फ़क्त दोन जाती आहेत; एक कोकणस्थ आणि उरलेले बाकी सगळे’ हे चर्चा करतानाचं ब्रीदवाक्य, आणि सम्मेलनात एक लाख कोकणस्थांची उपस्थिती ही प्रगती म्हणायची की अधोगती\nगणेशोत्सवात आणि साहित्य सम्मेलनात शिरू पहाणारे राजकारण या विषयी वेध मधे लेख आहेत. आजच्या युगात तर राजकारणाशिवाय ह्या उत्सव-सम्मेलनांची पाने हलत नाहीत शिवाय त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवद्णुका झाल्या, की ‘नेमेची येतो पावसाळा’ प्रमाणे येणारे टिकात्मक लेख\nवेध मधे काही लेखांमधे विनोदाची झालरही दिसते. एक सत्याग्रहाविषयीचा लेख आहे. त्यात तेव्हा घडणारे अनेक विनोदी – जे एरवी गंभीर असायला पाहिजेत, असे प्रसंग आहेत. आणि ते लिहायला सुचणं हे मुख्य.जसे की – “सत्याग्रहाच्या वेळी बाजूने एक एल. आय.बी. चा सध्या वेषातला शिपाई चालला होता. त्याने थांबवले. ‘का हो डॉक्टरसाहेब, ह्या सगळ्या गडीमाणसांसाठी हे पोलीस आणले, बायकांसाठी खास स्त्री-पोलीस आणले’ -आणि मग थांबून काही स्त्री-वेषातल्या हिजड्यांकडे बोट दाखवून व गालातल्या गालात हसून म्हणाला, ‘पण यांची व्यवस्था काय’ आम्हीही हसलो. कोणाचे काय अन कोणाचे काय. लोकांच्यापुढे राहायच्या झोपड्यांचा प्रश्न,पुढाऱ्यांपुढे त्यांचे किंवा त्यांच्या पुढारीपणाचे प्रश्न, कमिशनरांच्या पुढे या सगळ्या झोपड्यांची कटकट कशी घालवावी हा प्रश्न. तर एल. आय.बी वाल्यांपुढे या हिजड्यांचे काय करायचे हा प्रश्न’ आम्हीही हसलो. कोणाचे काय अन कोणाचे काय. लोकांच्यापुढे राहायच्या झोपड्यांचा प्रश्न,पुढाऱ्यांपुढे त्यांचे किंवा त्यांच्या पुढारीपणाचे प्रश्न, कमिशनरांच्या पुढे या सगळ्या झोपड्यांची कटकट कशी घालवावी हा प्रश्न. तर एल. आय.बी वाल्यांपुढे या हिजड्यांचे काय करायचे हा प्रश्न आमच्यापुढे, आपण दुपारपासून इकडेच असल्याने आपण चहाच घेतला नाही हा प्रश्न उभा राहिला, आणि त्या दिशेने वळलो.”\nवेध मधले काही लेख वाचताना, ‘तो काळ आता गेला’ असही मनात येतं. भारतात अजूनही गरीबी असली, दारिद्र्यरेषेखालचा समाज असला तरी मध्यमवर्गीयांची परिस्थिती सुधारलेली दिसते. मध्यमवर्गीयांचे आता उच्च्य-मध्यमवर्गीय झाले आहेत. ड्रायव्हर, कामवाल्या बायका, रंगारी, भाजीवाले यांच्याकडेही आता मोबाईल, टी व्ही, फ़्रीज, ह्या गोष्टी असतात. त्याच प्रमाणे शिक्षणातली सजगता दिसते. इंटरनेटमुळे तर्‍हतर्‍हेची माहिती आपल्या पर्यन्त पोचते.\nतेव्हा लिहिलेल्या ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे’ स्वरूप आता बदलले आहे. पूर्वीपेक्षा सुधारणा आहे, पण आता झालेल्या त्यच्या ‘अति व्यावसायीक’ आणि पुणेरी स्वरूपावर एक वेगळा लेखच होईल\nहे सगळं असलं तरी वेध मनाला भिडतं ते भिडतच आता फ़क्त बाबाला एवढच सांगावसं वाटतं, की ‘वेध भाग-२’ लिहायची वेळ आली आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१२ रोजी १०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201904", "date_download": "2019-08-20T23:46:50Z", "digest": "sha1:WIRGBCLLLCE5LZNF6RTNRMWAJIVLB4VY", "length": 5484, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "April 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा ��्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी मतदान\nजिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न होऊनही ग\nजिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद\nजिल्ह्यामध्ये असलेल्या तीन लोकसभा मतदारसंघातील भिवंडी\nभिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ\nजिल्ह्यातील ३ मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघात गेल्या\nठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव\nठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव सुरू होत असून या आं�\nमतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांवर मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे पाणी फिरलं\nमतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठ्या �\nमतदार याद्यांमधील गोंधळाची जबाबदारी निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल – आमदार जितेंद्र आव्हाड\nमतदार याद्यांमधील घोळ आणि मतदान यंत्रामधील बिघाड यामुळ�\nजिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 44 टक्के मतदानाची नोंद\nजिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्य�\nजिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात संथगतीनं मतदान\nजिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदा\nसखी मतदान केंद्रात लग्न समारंभासारखे आल्हाददायक वातावरण\nठाणे लोकसभा मतदारसंघात फक्त महिलांनी नियंत्रित केलेलं �\nमतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुसज्ज नियंत्रण कक्ष\nजिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदान प्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/why-do-mosquito-bites-itch-and-here-answer-question/", "date_download": "2019-08-21T00:35:02Z", "digest": "sha1:JHKGUHJNLQ3CSDCPSH24YNRDPVT2VX2G", "length": 32594, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Why Do Mosquito Bites Itch And Here Is Answer Of This Question | ...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक् | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्\n...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्\nडास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात.\n...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्\n...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्\n...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्\n...म्हणून डास चावल्यानंतर त्वचेवर येते खाज; कारण वाचून व्हाल अवाक्\nडास चावल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, अनेकदा डास चावल्यानंतर त्वचेवर खाज येते. आपल्या आजूबाजूला काही असे डासही असतात, जे चावल्याने अनेक गंभीर आजार असतात. परंतु, सामान्य डास चावल्यानंतर त्वचेला खाज येते. पण तुम्ही कधी विचार केलाय का डास चावल्याने त्वचेला खाज का येत असावी डास चावल्याने त्वचेला खाज का येत असावी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डास चावल्यानंतर त्वचेला खाज येण्यामागील कारण...\nडास चावल्यानंतर त्वचेला येणाऱ्या खाजेबाबत सांगण्याआधी आम्ही डासांबातच्या काही गोष्टी सांगणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का सगळेच डास आपलं रक्त पित नाहीत. फक्त मादा डासचं रक्त शोषून घेते. नर मच्छर फक्त चावतात. मादा मच्छर अंडी देत असल्यामुळे रक्त शोषून घेतात. जगभरामध्ये डासांच्या जवळपास 3 हजार 500 प्रजाति आढळून येतात. परंतु, यापैकी जास्तीज जास्त प्रजाति माणसांना अजिबात त्रास देत नाहीत. हे डास फक्त फळं आणि झाडांच्या रसावर जिवत�� राहतात.\nआता जाणून घेऊया की, डास चावल्यानंतर त्वचेला खाज का येते त्याबाबत... डास चावल्यानंतर त्वचेवर छिद्र पडतं आणि रक्त वाहिनी प्रभावित होते. त्यांना रक्त शोषणं सोपं व्हावं यासाठी ते शरीरामध्ये एक लाळेप्रमाणे असणारं तत्व सोडतात. हे तत्व anticoagulant रूपात काम करतं आणि शरीरात प्रवेश केल्यानंतर डास चावलेल्या ठिकाणी त्वचेवर खाज येते. एवढचं नाहीतर त्वचा लालही होते. असं सांगितलं जातं की, डास चावल्यामुळे त्वचेवर जी खाज येते. त्यामागे डासांच्या लाळेमध्ये असलेलं तत्व कारणीभूत असतं.\nजर डासांच्या आयुष्याबाबत बोलायचं झालं तर डास जास्त दिवस जीवंत राहू शकत नाही. तसेच मादा डास, नराच्या तुलनेत जास्त दिवस जीवंत राहते. जर नर डासांबाबत सांगायचे झाले तर ते 6 ते 8 आठवड्यांपर्यंतच जीवंत राहू शकतात. खरं तर मादा डास प्रत्येक तीन दिवसांनी अंडी देतात आणि मादा डास 2 महिन्यांपर्यंत जीवंत राहते.\nटिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\ndengueHealth TipsJara hatkeडेंग्यूहेल्थ टिप्सजरा हटके\nमृतदेह कबरेत ठेवण्यासाठी इथे महिन्याला द्यावं लागतं भाडं, भाडं नाही दिलं तर....\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nजेसीबी मशीन पिवळ्या रंगाच्याच का असतात\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nकीटकनाशक फवारणीतून विषबाधेवर यंत्रणा सतर्क\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nझोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका\nआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर\nतुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम\n'ही' आहेत सायलेन्ट हार्ट अटॅकची लक्षणं; अजिबात दुर्लक्षं करू नका\nवाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत��रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=lfFi593qDOFUY88Zk4wOYQ%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:02:56Z", "digest": "sha1:GNAS2FT2BXMSHBVLVMTYGEB53XTICFYX", "length": 7414, "nlines": 157, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Dharur District Beed ( तालुका धारूर जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - धारूर\nधरुर (एम क्ल) गाव माहिती\nफकिर जवळा गाव माहिती\nहिंगणी बु. गाव माहिती\nहिंगणी खु गाव माहिती\nजहागीर मोहा गाव माहिती\nजायभायची वाडी गाव माहिती\nनागझरी गाईमूख गाव माहिती\nपहाडी दहिफळ गाव माहिती\nपहाडी पारगाव गाव माहिती\nरुई धारुर गाव माहिती\nतेलगाव बु. गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/08/state-level-competition-tournaments/", "date_download": "2019-08-20T22:20:13Z", "digest": "sha1:7GUQQG7ZRQTIVF66LZ3H6OW6F4WRFXP2", "length": 3176, "nlines": 64, "source_domain": "kisanputra.in", "title": "State-level competition tournaments (राज्यस्तरीय निंबध स्पर्धा ) - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nआंदोलने कशी असावीत – गिरधर पाटील\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201905", "date_download": "2019-08-20T23:47:18Z", "digest": "sha1:JE5DW3AXZNFBWR3XBSZ4B36MZQ4SMQPT", "length": 5983, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "May 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nशहरातील नाल्यांची सफाई 75 टक्केच.\nठाणे शहरातील नाल्यांची सफाई 75 टक्के झाली आहे. महापालिका आ\nठाण्यातील साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाच आवाहन\nठाण्यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्या\nवंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात, मनोविकास थीम\nवंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वा\nमोबाईल नेटवर्क गायब करून मोबाईल धारकाच्या बँकेतून पैसे काढणाऱ्या टोळीतील एकाला अटक\nमोबाईल नेटवर्क गायब करून मोबाईल धारकांच्या बँक खात्यात�\nआगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः घालणार लक्ष\nआगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची का\nशहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना,घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे – आमदार निरंजन डावखरे\nशहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ�\nआमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक\nचरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक ल�\nदिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची सभागृह नेते नरेश म्हस्केची मागणी\nठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यां�\nकोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबे मातेचे बांधल मंदिर\nकोयणा धरणासाठी आपल्या जमिनी शासनाला देऊन ठाणे जिल्ह्या�\nचार खासदारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार\nठाणे - पालघर जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना - भाजप महायुत�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/mi-pantpradhan-jhalo-tar-marathi-essay/", "date_download": "2019-08-20T22:49:38Z", "digest": "sha1:JJHIJNT3YROAIGKHO74MGGXLE4YMYIPW", "length": 13010, "nlines": 153, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "मी पंतप्रधान झालो तर .... मराठी निबंध | Mi Pantpradhan Jhalo Tar Marathi Essay – Pyari Khabar", "raw_content": "\nMi Pantpradhan Jhalo Tar Marathi Essay मी भारताचा पंतप्रधान झालो तर निबंध (वाचण्यास मोकळे). हा निबंध इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत नक्कीच परीक्षेत विचारला जातो. त्यामुळे मी आज हा निबंध विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावा असा लिहित आहेत .जर मी नेहमीच भारताचा पंतप्रधान मंत्री होण्याइतका भाग्यवान असेल तर मी विविध क्षेत्रात दूरगामी बदल घडवून आणीन.\nसर्वप्रथम, माझ्या देशाला मजबूत आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यासाठी मी माझ्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करीन. भारत एक महान शक्ती असेल आणि इतर कोणताही देश भारतावर हल्ल्याची हिम्मत करणार नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे सर्वात गरीब आणि निम्नतम व्यक्तींकडे पूर्ण आणि वास्तविक लक्ष. प्रत्येक घरमालकाच्या किमान एका सदस्याला पूर्ण रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन. किंमती नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. मी सार्वजनिक वितरण व्यवस्थेला पुढील स्वरूपित करण्याचा प्रयत्न करीन आणि गरिबांना आवश्यक असलेल्या वस्तू अनुदानित दराने पुरवठा करू. मी करप्रणाली अधिक उपयुक्त आणि तर्कसंगत बनविण्याचा प्रयत्न करेन. श्रीमंतांवर जास्त कर लावला जाऊ शकतो तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना वाचवले जाईल. माझ्या मते, पगाराच्या लोकांना विशेषतः आराम आवश्यक आहे.\nतिसरी गोष्ट म्हणजे ज्यासाठी मी माझी शक्ती समर्पित करीन ती म्हणजे शिक्षण प्रणाली. मी त्याचा मानक उंचावेल आणि ते गुणवत्तेवर आणि सर्वांसाठी आधारित करीन. परीक्षा यंत्रणेवर जास्त ताशेरे ओढले जातील, जेणेकरून कोणतीही कॉपी होणार नाही आणि विद्यार्थ्यांची खरी योग्यता सहजपणे समजू शकेल. गुणवत्तेच्या आधारे व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल. केवळ जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक आधारावर आरक्षण असेल.\nमाझ्या पूर्ण लक्ष देण्यास पात्र असलेली चौथी गोष्ट म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. त्याशिवाय, आपला देश बर्बाद होईल. मग मी कृषी, उद्योग, तेल उत्पादन, खाणकाम, निर्यातीत वाढ इत्यादी महत्त्वाच्या आणि उत्पादक क्षेत्राचीही काळजी घेईन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लोकांचे नैतिक स्तर उंचावून त्यांना देशभक्त बनविण्याचा प्रयत्न करेन. मी दहशतवाद, जातीयवाद, प्रांतवाद, मादक पदार्थांचे सेवन, हुंडाबंदी, मद्यपान इत्यादी सर्व दुष्कर्मांचा नाश करण्याचा प्रयत्न करीन.\nपाचवी गोष्ट म्हणजे मी मुलींच्या शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष देणार . “मुलगी वाचवा मुलगी शिकवा ” हि म्हण मी आत्मसात आणणार आहेत . जर मुलगी शिकली तर ती आपल्या मुलाला छान शिकविणार कारण आजच्या युगात मुलाबरोबर मुलींचा हि कोणत्याही क्षेत्रात सिंहाचा वाटा आहेत.\nसहावी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार . भारतात भ्रष्टाचार इतका वाढला आहेत कि , गरीब जनतेला त्यांचा हिस्सा पूर्णपणे मिळत नाहीत . भ्रष्टाचार पूर्णपणे मिटविण्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीन.\nतर मित्रांनो मी पंतप्रधान झालो तर …. मराठी निबंध | Mi Pantpradhan Jhalo Tar Marathi Essay हा निबंध तुम्हाला आवडलाच असेल,धन्यवाद .\nहे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-\nमाझे आवडते शिक्षक मराठी निबंध\nस्वातंत्र्य दिन वर मराठी निबंध\nमुलींचे शिक्षण वर मराठी निबंध\nजल प्रदूषण वर मराठी निबंध\nपर्यावरण वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nवर्तमानपत्र वर मराठी निबंध Essay On Newspaper In...\n” जागतिकीकरण ” वर मराठी निबंध Best Essay...\n“पिढींचे अंतर” मराठी निबंध Essay On...\nलेखक/लेखिका की आवश्यकता है \nहमारे वेबसाइट के लिए एक अच्छे लेखक अथवा लेखिका की आवश्यकता है .\nउसे हिंदी और मराठी का ज्ञान आवश्यक है .\nउसे हमारे ४ साइटों पर उसके मतानुसार लिखना पड़ेगा .\nलिखने के लिए हमारा कोई भी दबाव नहीं रहेगा .\nउसे हम payment ना देकर डायरेक्ट 25% income देंगे .\nजिसे हमारे साथ काम करना है वो इस नंबर पर contact कीजिये .\nसद्भावना दिवस क्यों मनाया जाता है | Sadbhawna Diwas In Hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/colocasia-leaves-curry-%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-08-20T22:33:20Z", "digest": "sha1:5YMPDLPOGNBBTRFQFOHZKLPNN2KKCJV7", "length": 8975, "nlines": 110, "source_domain": "dipsdiner.com", "title": "अळूचे फद्फदे aloochi patal bhaji Colocasia Leaves Curry maharashtrian delicacy | DipsDiner", "raw_content": "\nकोकणस्थ ब्राह्मणांच्या घरी कोणताही उत्सव असला की आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे अळूचे फद्फदे. जरा विचित्र नाव आहे पण चवीला मात्र पंजाबी पालक पनीरलाही लाजवेल अशी ही पातळ अळूची भाजी. गोडा मसाला, चिंच आणि गुळ ह्याचं अचाट कोम्बीनेशन.\nलहानपणी मला ही भाजी अजीबात आवडायची नाही. हिच्या नावाचाही तिटकारा होता. एक दिवस आईने ही भाजी पालक घालून बनवली. ही भाजी काहीशी पालक पनीर प्रमाणे दिसते. पालक पनीर माझी आवडती भाजी असल्याने, मी विचार केला की चाखून बघायला काय हरकत आहे तुमचा विश्वास बसणार नाही, पण एका घासातच मी ह्या भाजीची fan झाले.\nआता अळूचे कांदे घरातच लावल्याने केव्हाही ही भाजी करता येते. काळ्या देठाची पाने अळूवडी करण्यासाठी वापरतात तर ह्या भाजीसाठी कुठचीही अळूची पाने चालतात. अळूची पाने नाही मिळाली तर पालकाची पाने वापरून देखील ही भाजी चवीला मस्त लागते.\n३ मोठे चमचे शेंगदाणे\n२ मोठे चमचे चण्याची डाळ\n१ मोठा चमचा गोडा मसाला\n१ मोठा चमचा चिंचेचा कोळ\n१ मोठा चमचा गुळ\n१ मोठा चमचा बेसन\n१ चमचा साजुक तूप\n१ छोटा चमचा जीरे\n१-२ हिरव्या मिरच्या उभ्या कापून\n१०-१२ लसूण पाकळ्या ठेचून\nअळूची पाने चांगली धुवून बारीक चिरून घ्यावीत.\nकुकरमध्ये चिरलेली पाने, चण्याची डाळ आणि शेंगदाणे २-३ शिट्या घेऊन उकडून घ्यावेत.\nथंड झाल्यावर उकडलेला पानांचा लगदा मिक्सर मधून वाटून घ्यावा.\nकढईत १ चमचा तूप घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे.\nतूप गरम झाले की वर नमूद केलेले फोडणीचे साहित्य टाकावे.\nजीरे तडतडले की उकडलेले शेंगदाणे आणि चण्याची डाळ टाकावी.\nआता वाटलेली अळूची पाने, बेसन, चिंच, गुळ आणि गोडा मसाला टाकावा.\nथोडेसे पाणी टाकून, झाकून एक वाफ येऊ द्यावी.\nझाकण काढून ही भाजी गरमागरम भाकरी सोबत खायला द्यावी.\nएकूण वेळ: ३५ मिनिटे\nFiled Under: Recipes in Marathi, पालेभाजी, भाज्यांच्या पाककृती Tagged With: Colocasia Leaves Curry, taro leaves curry, अळूची पातळ भाजी, अळूचे फद्फदे, डाळ घालून केलेली अळूची\nPrevious Post: « ताक घालून केलेली पोळी\n[…] ही पाककृती मराठीतून वाचण्यासाठी इथे क्लिक करा. […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201906", "date_download": "2019-08-20T23:47:45Z", "digest": "sha1:FLEU5LY6NTSYB7ONNWJ7K7LQVME5LEDG", "length": 5201, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "June 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाण्यामध्ये कालपासून आज संध्याकाळपर्यंत पावणेदोनशे मिलिमीटरपावसाची नोंद\nठाण्यामध्ये काल आणि आज पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. (more\nत्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा शंभर ते दीडशे नागरिकांना ७२ लाखांचा गंडा\nदरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महि�\nमहाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा लक्ष्यवेध दिन\nशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंबंधात कोणत्याही �\nजि.प.शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार\nबील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज तोडण्यात आ�\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक\nशहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी 20टक्केअनुदान देण्याची खासदार राजन विचारे यांची केंद्रशासनाकडे मागणी\nठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान देण्�\nटाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज\nमुंबईच्या वेधशाळेने तीन दिवस टाणे, रायगड, पालघर, जिल्ह्य�\nफुलपाखरू उद्यानामध्ये बिबट्याच्या र्दषनाने खळबळ\nमानपाडा वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानामध्ये काल सकाळी �\nधोकादायक इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती\nचांगल्या स्थितीमधील इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करण\nघनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना दोन महिने वेतन नाही\nठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5554", "date_download": "2019-08-20T23:47:41Z", "digest": "sha1:BJNEA7TLRJKHSIDD4EPNTKV7JDVR57KI", "length": 4177, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "वाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला. वाडा आगारातून ही बस पिवळी गावाला निघाली होती. सकाळी पावणेसातच्या सुमारास स्पीडब्रेकरवर ही बस आदळल्यानं बस चालकाचं बस वरील नियंत्रण सुटलं आणि ही बस बाजूच्याच शेतात घुसली. यामुळं बसमधील ५० ���िद्यार्थी जखमी झाले आहे. या बसमध्ये ६० प्रवासी होते. या बसमधील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून बहुतांश प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.\nनंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/page/6/", "date_download": "2019-08-20T22:39:29Z", "digest": "sha1:XOJU3NQLS3NP5WP6TSOHAR6RPWINAROJ", "length": 5440, "nlines": 69, "source_domain": "kisanputra.in", "title": "Home - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसरकारी धोरणांचे बळी – संग्राम अनपट\nशेतकरी मानसिकदृष्टय़ा खचलेला नसून त्याचे आर्थिकदृष्टय़ा खच्चीकरण करण्यात आल्याने तो आत्महत्येकडे वळतो. ही बाब सरकारी पातळीवर ध्यानात घेतली जातच नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर...\tRead more\nया किसांनपुत्रांकडून न्यायालयीन लढाईसाठी प्राप्त झाली देणगी\nआखील भारतीय शेतकऱ्यांसाठी न्यायावईन लढाई . अनुच्छेद 31B रद्द झाल्याने पराशिष्ट 9 मधील शेतकरी विरोधी कायदे रद्द करता येतील , याठी. आज अखेर 31B रद्द कण्यासाठीच्या न्यायालयीन लढाई लढणेसाठी खाली...\tRead more\nशेतकरीविरोधी कायद्याच्या मुळावर घाव…\nलाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र आपल्या कृषिप्रधान मानल्या जाणाऱ्या राष्ट्रात कोट्यवधींचा पोशिंदा शेतकरी रोज कर्ज, नापिकी, मालाला भाव न मिळणे आणि सरकारच...\tRead more\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, क���ल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201907", "date_download": "2019-08-20T23:48:24Z", "digest": "sha1:HLH774EFPVVXVZ7Q7LRENJ3EQTO7ZRI7", "length": 5875, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "July 2019 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nगटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाचे लक्ष\nगटारी अमावस्या साजरी करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उ�\nशिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक विलास खांबे यांचे निधन\nशिव फूले शाहू आंबेडकरी विचारांचे खंदे समर्थक रिपब्लिकन �\nसेवे मध्ये त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे अरूण देशपांडे यांचे आवाहन\nग्राहकांचे हित जपणे हे सेवा देणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव�\nअनोळखी व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे एनी डेस्क सॉफ्टवेअर संगणकावर न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन\nएनी डेस्क या सॉफ्टवेअरद्वारे एका व्यक्तीची फसवणूक करण्�\nराष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईकांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका\nराष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटे�\nघरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी\nआज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्ह�\nडॉक्टर बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या प्रज्ञा मोरे आणि सेजल रांगळे यांचा सत्कार\nठाण्यातील विज्ञानवीर मराठी मुलींचा प्रेरणादायी स्वानु�\nभातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा\nभातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा नदीच्य�\nकल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन\nप्रस्ता��ित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्\nसाथीचे रोग पसरणार नाहीत याची दक्षता घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश\nगेल्या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे शहरात ज्या ठिकाणी पाणी �\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67264", "date_download": "2019-08-20T22:38:48Z", "digest": "sha1:D7456FIRGJ3WVM7ZEYQ25CLF6FAFN35V", "length": 5941, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रक्षा बंधन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रक्षा बंधन\nबंधन आज कुणा न उरले\nरक्षा कुणाची करावी कुणी\nभावाने करावे बहिणीला वंदन\nकुणाची रक्षा कुणाचे बंधन\nहजारो भावांचे पशुंचे वर्तन\nहजारो बहिणींवर करती बलात्कार\nत्यासाठी करावे का भावांचे सत्कार\nतीही बहीण कुण्या भावाची अभागी\nमीही असेन कधी त्या जागी\nबघ तिच्या डोळ्यात एकदा\nतेच शरीर तीच माया\nनाही का दिसत बहिणीची छाया\nकृष्ण पुरवितो वस्रांच्या गाठी\nलाज राखण्या प्रिय बहिणीची\nधावून येई बघ जगजेठी\nकुशीत ज्या तुम्ही जन्म घेतला\nबदनाम करण्या तिला मातला\nथोर मानवाचे वंशज तुम्ही\nपशूचे वर्तन करण्या धजला\nआठवा तुमच्या बहिणीचा चेहरा\nबरसू द्या प्रेमाची बरसात\nहोऊ द्या हृदयाचे एकच स्पंदन\nठेवा तत्त्व ध्यानी झगमगते\nप्रेमात जग जगते वासनेत ते मरते\nद्या आण आज भावाला-\nहोईन पात्र तिच्या प्रेमाला\nना तुडवीन स्त्रीच्या स्त्रीत्वाला\nना मानीन स्त्री-पुरुष भेदाला\nनका बांधू राखी त्या भावाला\nना मानी जो या पंचशीलाला\nभेट राखीची हीच मला\nदीर्घायुष्य मी चिंतीन तुला\n- प्रा.अरुण सु.पाटील (असु)\n© सर्व हक्क स्वाधीन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-pratinidhi-30/", "date_download": "2019-08-20T23:48:19Z", "digest": "sha1:CIGWMWWA5G5NAXCNJOYPSCRPVP444QJG", "length": 11631, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार - सुधीर मुनगंटीवार - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 ��लवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार – सुधीर मुनगंटीवार\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार – सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९रोजी त्यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\nआज श्री. मुनगंटीवार यांनी विशेष सहाय्य योजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्थसंकल्पात १००कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याची माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विशेष सहाय्य अंतर्गत येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधील लाभार्थींना दर दोन महिन्यांनी नियमित अनुदान मिळेल अशी व्यवस्था विभागाने तत्काळ करावी,अनुदानापासून गरीब जनतेस, निराधार जनतेस वंचित ठेऊ नये.\nविशेष सहाय्य योजनांचे लाभार्थी, त्यांची नावे आणि याद्या या सगळ्या बाबी संगणकीकृत कराव्यात अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिल्या. लाभार्थींचे बँक खाते आधारलिंक केल्यास डुप्लीकेशन टाळता येईल, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींची खाती आधारलिंक करण्यास गती द्यावी असेही ते म्हणाले. विशेष सहाय्य योजनांच्या काही लाभार्थींचे खाते हे इंडियन पोस्टल पेम���ंट बँकेत आहे. त्यांचीही एकदा बैठक आयोजित करण्यात यावी अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.\nयोजनांचे लाभ देताना जिल्हाधिकारी आणि मंत्रालय यामधली यंत्रणा म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट निर्माण केल्यास विशेष सहाय्य योजनांचे लाभ लाभार्थींना सुरळितपणे देणे शक्य होईल. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. महाडीबीटी पोर्टलवरून विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थींना अनुदान वितरित करण्याबाबत विभाग काम करत असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.\nविभागाच्या वतीने आज श्री. मुनगंटीवार यांच्या समोर संजय गाधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. योजनांची माहिती, लाभार्थींची संख्या आणि अनुदानाचे स्वरूप यावर त्यात माहिती होती.\nगुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह \nविधानसभा निवडणूक- राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे फिफ्टी फिफ्टी जागांचा आग्रह\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2019-08-20T23:09:59Z", "digest": "sha1:5Q24NIFLHIX4YGFK5WBGI7DAL4PMZAGS", "length": 25000, "nlines": 157, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "साईनाथ - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ (Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात.\nहर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला आहे. तसेच संदीपसिंह महाजन, अंजनावीरा महाजन, सचिनसिंह वराडे ह्यांच्याबरोबर इतर सर्व जणांनी वेगवेगळी उदाहरणं देत, सद्गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या “मीपणाचा” त्याग करणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सद्गुरुंचे गुणसंकीर्तन ऐकणे आणि स्वत: करणे हे किती आवश्यक आहे ह्याबद्दल खूप छान विवेचन केले आहे.\nआपण मागच्या वेळेला सपटणेकरांची गोष्ट बघितली. हेमाडपंतांच्या कथेपासून सपटणेकरांच्या कथेपर्यंत येऊन आपण पोहोचलो. या गोष्टीचं सार हेमाडपंत आपल्याला २ ओव्यांमधून सांगतात,\nम्हणूनि केला निज निर्धार| अनुग्रह बाबांचा होयतोंवर|\nतेथेंच वृत्ती ठेवूनि स्थिर| रहावें सुस्थिर मानसें |\nत्रिविधतापें तापलेला | वरी साईंच्या दर्शना भुकेला |\nऐसा कोण विन्मुख गेला | जो न निवाला अंतरीं |\n– (श्रीसाईसच्चरित अ.४८, ओ.१२५, १२६)\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चर��तावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्य�� भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nSainiwas Documentary हरी ॐ मित्रों, पिछले गुरूवार को, अर्थात ३१ जनवरी २०१३ को श्रद्धावनों के लिए स्वस्तिक्षेम संवाद के बाद, जो बापूजी के हिंदी प्रवचन के लिए बैठते हैं उनके लिए साईंनिवास डाक्यूमेंट्री (हिन्दी में डबींग की हुई) लगाई गयी थी चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई उपस्थितों में से बहुतों ने पहले ही मूल मराठी प्रति देखी\nll हरि ॐ ll श्री साईसच्चूरित में कई भक्तों की बातें आती हैं जिसकी वजह से भक्तों की श्रद्धा दृढ होती जाती है और सदगुरुचरणों में भक्ति भी दृढ होने लगती है सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं इसके अलावा यह अनुभव अपने “अनिरुद्ध बापू वीडियोस” यूट्यूब चैनल\nll हरि ॐll Sadguru Shree Aniruddha Bapu श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत.अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेकअनुभव कृपासिंधुमध्येही येतात.त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” युट्युब चॅनलवर (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videosflow=grid&view=1) देखील पहायला मिळतात.हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर असतातच शिवाय सद्‌गुरुचरणी श्रध्दा आणि सबुरी दृढ करणारेही असतात.\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श��रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/crop-protection?state=jharkhand", "date_download": "2019-08-20T22:33:14Z", "digest": "sha1:CWVNCB33PZIZMKBPH76BV6ZYZCJV3ITM", "length": 19380, "nlines": 287, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nभारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे. जागतिक बाजारपेठदेखील उपलब्ध झाली आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम...\nसल्लागार लेख | कृषीसमर्पण\nपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nकृषी क्षेत्रातील पिकांमधील कोळीचे व्यवस्थापन\nकोळी हा कीटक वर्गातील चार जोडी पाय असणारा कीड आहे. पर्यावरण आणि पीक पद्धतीमध्ये झालेला बदल इत्यादीमुळे कोळीचा प्रादुर्भाव होऊन या कोळींची संख्या वाढत आहे. पिकांच्या...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसल्लागार लेखपीक संरक्षणकृषी ज्ञान\nशेती,फळ बागेमधील कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी पर्यावरण पूरक सापळा पिके\nसापळा पिके ही मुख्य पिकाच्या शेतीभोवती लागवड करून कीटकांना मुख्य पिकांवरून सापळा पिकांकडे आकर्षित केले जाते.सापळा पिके ही अधिक उत्पादनाच्या हेतूने लागवड केली जात नाहीत.मादी...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nभुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण\nभुईमूग पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीस लष्करी अळी किंवा तंबाखू सुरवंट म्हणून ओळखले जाते. उबदार हवामान परिस्थितीत या अळीचा प्रादुर��भाव दीर्घ कालावधीसाठी राहतो. लहान अळी...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकॉलीफ्लॉवरपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nफुलकोबी पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नावं - श्री. शरीफ मोंडल राज्य - पश्चिम बंगाल सल्ला - मेटॅलॅक्झिल ८% + मॅन्कोझेब ६४% डब्ल्यूपी @४० ग्रॅम/ पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nजैविक शेतीपीक संरक्षणकृषी ज्ञान\nएकात्मिक किड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर\nकामगंध सापळे शेतामध्ये वापरल्यास नर किडिंना मादी किडींच्या कृत्रिम गंधाने आकर्षित करुन सापळ्यात अडकवता येते. वेगवेगळ्या किडींचा (कीटकांचा) कामगंध हा निसर्गताच वेगवेगळा...\nजैविक शेती | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nबुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा योग्य जैविक पर्याय\nट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी असून, सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी, परोपजीवी तसेच इतर रोगकारक बुरशींवर जगणारी...\nजैविक शेती | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपाहा, मिरची, लसूण व केरोसीन अर्कचा वापर\nकाही महत्त्वाच्या अळी व किडींच्या नियंत्रणासाठी मिरची, लसूण व केरोसिन अर्क हे वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करण्याच्या स्वदेशी तंत्रांपैकी एक आहे. शेंगा पोखरणारी अळी,...\nजैविक शेती | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nअंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकची निवड\nरसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी अंतर प्रवाही कीटकनाशकची निवड करून फवारणी करावी.पाने कुरतडणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य कीटकनाशकची वेगवेगळ्या पिकांवर प्रादुर्भाव...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसंत्रामधील काळ्या माव्याचे नियंत्रण\nप्राथमिक अवस्थेमध्ये निम आधारित कीटकनाशकची फवारणी करावी . जर प्रादुर्भाव जास्त असेल, तर डायमेथोएट ३० ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\n(भाग-२) अश्वगंधा लागवड व तंत्रज्ञान (औषधी वनस्पती )\n• रोपवाटिकेची व्यवस्थापन व लागवड- जमीन लागवडीपूर्वी नांगरणी व कोळपणी करून त्यामध्ये शेणखत मिसळून रोपवाटिकेसाठी गादीवाफे तयार करावे. बियाणांच्या पेरणीपूर्वी...\nसल्लागार लेख | अप��ी खेती\n(भाग १) अश्वगंध लागवड व्यवस्थापन- औषधी वनस्पती\nअश्वगंध ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. कारण यामध्ये विविध औषधी गुणधर्म असल्यामुळे याला \"अश्वगंध\" असे म्हणतात. अश्वगंध वनस्पतीची बियाणे, मुळे आणि पाने यापासून...\nसल्लागार लेख | अपनी खेती\nबिजामृत ‘असे’ तयार करावे\nबिजामृत ही एक बियाणे व रोपावरील मुळांचे बुरशी आणि मातीमधील रोग यापासून संरक्षण करण्यासाठी केलेली जैविक बीज प्रक्रिया आहे. पावसाच्या काळामध्ये पीक व मुळांवर बुरशीजन्य...\nजैविक शेती | झिरो बजेट शेती (सुभाष पाळेकर)\nचवळी व मुगामधील अळीचे नियंत्रण\nइमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @५ ग्राम किंवा फ्लुबेनडीमाइड ४८० एस सी @४ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nह्या कीटक बद्दल माहिती आहे का\nक्रायसोपर्ला हे मित्र कीटक आहेत पिकांवरील रसशोषक किडी , मावा , तुडतुडे , पांढरीमाशी , तसेच फुलकिडे हे खाऊन किडींचा प्रादुर्भाव कमी करतात. अशा मित्र कीटकांचे संवर्धन करा.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकोरफड पिकाचे लागवड तंत्रज्ञान\nकोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर त्वचा जळाली किंवा कापल्यास यावर उपचार म्हणून केला जातो. त्याचबरोबर हे केसांना जेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते. खोकला,...\nकीटकनाशकची कोणत्या वेळेस फवारणी करावी.\nसकाळी ७ ते ११ च्या वेळेस किंवा संध्याकाळी ४ ते ७ च्या वेळेस फवारणी केल्यास कीटकनाशकचे चांगले परिणाम दिसून येतात.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nसोलर लाईट ट्रॅप – एकात्मिक कीड नियंत्रण\nएकात्मिक कीड नियंत्रण प्रणालीमध्ये यांत्रिक पध्दतीने विविध प्रकारचे साधने वापरुन जी क्रिया केली जाते, त्यास ‘कीड नियंत्रण’ म्हणतात. यात विविध प्रकारचे सापळे वापरुन...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nफिंगर विडर हे वेलींच्या ओळीमध्ये आंतरमशागत करून तणनियंत्रण करते. फायदे • मातीची धूप रोखण्यास मदत करते • नत्राचा ऱ्हास होण्याचे प्रमाण कमी करते. • जैवविविधताला प्रोत्साहन...\nआंतरराष्ट्रीय कृषी | के यु एल टी अनक्राउट मॅनेजमेंट\nमका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nभारतीय कृषी संशोधन परिषदेने लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया अनिवार्य केली आहे. बीज प्��क्रिया करताना सायनट्रिनीलीप्रोल १९.८%+थायमेथाक्झाम १९.८ %@४ मिली प्रति...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5557", "date_download": "2019-08-20T23:50:01Z", "digest": "sha1:INAAZUXFISH4T5THIWGYWX3JDND7MZBO", "length": 9356, "nlines": 79, "source_domain": "thanevarta.in", "title": "ठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या - तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. विहीत कालावधी पूर्ण केलेल्या या पोलीस अधिका-यांच्या पोलीस आस्थापना मंडळानं बदल्या केल्या आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांची शहर वाहतूक शाखेत, चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणपत पिंगळे यांची पोलीस निरिक्षक मानवी संसाधन विभागात, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांची शीळ-डायघर पोलीस ठाण्यात, राबोडी पोलीस ठाण्याचे रामाराव सोमवंशी यांची ठाणे नगर पोलीस ठाण्यात, श्रीनगर पोलीस ठाण्याचे सुनिल पंधरकर यांची अतिक्रमण विभागात, कळवा पोलीस ठाण्याचे तुकाराम पवले यांची शहर वाहतूक शाखेत, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे प्रदीप गिरिधर यांची दहशतवाद प्रतिबंधक विभागात, शहर वाहतूक शाखेचे अनिल मांगले यांची नौपाडा पोलीस ठाण्यात, गोविंद गंभीरे यांची अतिक्रमण विभागात, सुधीर खैरनार यांची अतिक्रमण विभागात, रमेश धटावकर यांची नियंत्रण कक्षात, सतेज जाधव यांचीही नियंत्रण कक्षात, गोपाळ कोळी यांची अतिक्रमण विभागात, गुन्हे शाखेच्या सुखदा नारकर यांची ठाणे नगर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यातून सुरेश अ��ेर यांची डोंबिवली पोलीस ठाण्यात, खडकपाडा पोलीस ठाण्यातून महेश पाटील यांची शहर वाहतूक शाखेत, कळवा पोलीस ठाण्यातून सचिन गावडे यांची शहर वाहतूक शाखेत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातून संजय गायकवाड यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात, विशेष शाखेतून सदाशिव निकम यांची वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर मुंबईतून सहपोलीस आयुक्त जयराम मोरे यांची पोलीस मुख्यालयात आणि सुनिल बाजारे यांची गुन्हे शाखेत सहपोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.\nठाणे पोलीस आयुक्तालयातील ५ सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक सावंत यांची पदोन्नतीवर निरिक्षक म्हणून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांची शहर वाहतूक शाखेत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून सुरेश आजगावकर यांची कळवा पोलीस ठाण्यात, पुणे शहरातून संतोष गोरे यांची अंबरनाथ पोलीस ठाण्यात तर सोलापूर ग्रामीणमधून चंद्रशेखर यादव यांची खडकपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाबाहेरून ११ पोलीस निरिक्षकांच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात बदल्या झाल्या आहेत. जितेंद्र राठोड, कन्हैय्यालाल थोरात, शंकर चिंदरकर, वनिता पाटील, शंकर इंदळकर, मनिष पाटील, अंकुश बांगर, राजेंद्र अहिरे, रविंद्र क्षीरसागर, राजेंद्र शिरतोडे आणि सुनिल शिंदे यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे.\nवाडा-पिवळी बसला झालेल्या अपघातात ५० विद्यार्थी जखमी\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/media/", "date_download": "2019-08-20T22:45:39Z", "digest": "sha1:DCOCALGHC7Q7ZZTVNDKKPO64PCPLW2HJ", "length": 2889, "nlines": 44, "source_domain": "kisanputra.in", "title": "Press Media - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mobile-technology/", "date_download": "2019-08-20T22:19:10Z", "digest": "sha1:H33PF6TYU3E636BE73MNUNKVLIPKHJJ4", "length": 9513, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Mobile Technology Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nआता व्हॉट्सॲप कॉलही करता येणार रेकॉर्ड\nन्यूयॉर्क : पोलीसनामा ऑनलाईन - सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\n���ुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\nबनावट आरोपी प्रकरणात RPF च्या निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nप्रत्यक्ष करात होणार GST सारख्या सुधारणा, ‘टास्क फोर्स’ने…\nJ & K : ‘इंटरनेट’ बंद असताना फुटीरतावादी नेते सय्यद…\nUNSC मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर ‘जिंकला’ भारत, आता ‘या’ मुद्यावर लक्ष देण्याची गरज\n2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5559", "date_download": "2019-08-20T23:52:17Z", "digest": "sha1:DPVKXD5WRMAZE2LOG3NXZRHAIKL7OZVO", "length": 6564, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कार��ाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nवागळे इस्टेट येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यांना पाठबळ देणा-या संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करून तिथे अनधिकृतपणे चालणा-या गुटखा विक्रीस आळा घालावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे केली आहे. ठाण्यातील महागिरी, मुंब्रा, भिवंडी आणि इतर काही भागात गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असून काही अधिका-यांच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावला आहे. याबाबत सविस्तर माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांना देऊनही त्यांनी उपाययोजनेबाबत काही न कळवणं ही गंभीर बाब असल्याचंही केळकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. पोलीसांनी जप्त केलेला गुटखा ज्या गोदामात ठेवला जातो त्या गुटख्याला मध्यरात्री काळोखात पाय फुटून तो बाजारात विक्रीसाठी कसा जातो या लबाडीची चौकशी करावी त्याचप्रमाणे गुटख्याची विक्री करणा-या आरोपीला पकडल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी कोण कोण मध्यस्थी करतात यावर नजर ठेवली म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा अनुभव येईल असं केळकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आहे. याप्रकरणी अधिका-यांवर कडक कारवाई करून दलालांचा बंदोबस्त करावा. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं तर थातुरमातुर कारवाया बंद होतील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे. जयकुमार रावळ यांनी संबंधितांवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती\nकळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/mahesh-manjrekar-introduce-his-daughter-gauri-ingawale-lead-actress-marathi-film-panghrun/", "date_download": "2019-08-21T00:33:09Z", "digest": "sha1:ZOWZY76LR2RQPAJHGJN7K4HIANF4UYZC", "length": 33515, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mahesh Manjrekar To Introduce His Daughter Gauri Ingawale As Lead Actress With Marathi Film Panghrun | सलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्री��ंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक ��मांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभ��गी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nबॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे अशातच सलमान खानच्या खास मित्राची मुलगी बॉलिवूडमधून डेब्यू न करता मराठीतून पदार्पण करतेय.\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nसलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक\nबॉलिवूडप्रमाणे सध्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा कलाकारांच्या मुलांचा डेब्यू सुरु आहे. मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्याची मुलगी आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. आम्ही बोलतोय, महेश मांजरेकर यांच्याबददल. सलमान खानच्या ‘दबंग 3’मधून अश्वमी मांजरेकर बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. अश्मीनंतर गौरीसुद्धा आपलं पदार्पण करण्यास तयार आहे मात्र, मराठी सिनेमातून. गौरीला मेहश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण'मधून लाँच करणार आहेत.\nटाईम्स��ा दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ''गौरी पांघरुणमध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. आई-वडिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट असते की, त्यांचं मुलं त्याला जी गोष्ट आवडतं त्यात करिअर करतोय.\nगौरीने बालकलाकार म्हणून मराठी सिनेमात काम केले आहे. 'पांघरुण'मधून ती मुख्य अभिनेत्री म्हणून डेब्यू करतेय. हा एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे. सिनेमाची कथा एक विधावा महिल्याच्या आयुष्याभवती फिरणारी आहे.''\nमहेश मांजरेकर २००८ मध्ये आलेल्या दे धक्का सिनेमाचा पुढचा पार्ट घेऊन येत आहेत. दे धक्का चित्रपटामधील मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही 'दे धक्का २' मध्ये दिसेल.\nमहेश मांजरेकरदेखील यात भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मेहश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत. मराठीतील ‘दे धक्का’ हा सिनेमा एका हॉलिवूडपटावर आधारित होता. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘लिटील मिस सनशाईन’ या २00६ मध्ये ‘रिलीज झालेल्या सिनेमाची कथा आणि २00८ मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘दे धक्का’ या सिनेमाची कथा सारखीच होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nमाधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का\nमोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nया अभिनेत्रीला सलमान खानसोबत करायचे आहे लग्न\nBirthday Special : अशी आहे महेश मांजरेकरांची पर्सनल लाईफ, पाहा फॅमिलीचे फोटो\nBigg Boss Marathi 2 : सलमान खानने शिवानी सुर्वेला दिला हा सल्ला\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nतेरा जादू चल गया, श्रृतीचा हा फोटो पाहून फॅन्स झाले घायाळ म्हणाले...\n'मीडियम स्पाइसी' मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nमराठीत मोगलीसारखी धम्माल करणार 'खिचिक'मधला 'फटफटी'\nसुबोध भावेच्या नवीन सिनेमाचा मुहुर्त संपन्न, तर 'या' सिनेमातून येणार रसिकांच्या भेटीला\n'खारी बिस्कीट' या चित्रपटाचे पहिले गाणे तुम्ही ऐकले का\nभाऊ कदमला जेव्हा राग येतो, या कारणामुळे भाऊने चाहत्याला सेल्फी काढण्यास दिला नकार\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षा���ी जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक���त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=WrzDMZW3l9sICdEz6zBLsQ%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:36:05Z", "digest": "sha1:ESN3YP6TD3REVF3ZXHQSA3FTTG3HZV26", "length": 14552, "nlines": 337, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Mulshi District Pune ( तालुका मुळशी जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - मुळशी\nबेर्पे बु. गाव माहिती\nबावधन बु गाव माहिती\nभादस बु. गाव माहिती\nचिखली बु गाव माहिती\nदत्तवाडी (एन.वी.) गाव माहिती\nमोसे खु गाव माहिती\nमुळशी खु गाव माहिती\nपेठ शहापूर गाव माहिती\nसाईव ख गाव माहिती\nताम्हिणी बु. गाव माहिती\nटाटा तलाव गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/sadguru-aniruddha-bapu-pravachan/marathi-sadguru-aniruddha-bapu-pravachan/page/7/", "date_download": "2019-08-20T23:00:27Z", "digest": "sha1:EP5ZVZ7MRPQAD2UVA7FN7FJWILYPS5QW", "length": 25145, "nlines": 162, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Marathi Pravachan - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण\nश्रीसूक्ताच्या पहि��्या ऋचेचा अर्थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या\nसम अग्नि – भाग २ (Balanced Agni – Part 2) मानवाला शौर्य म्हणजेच तेज अग्निपासून मिळते. अग्नि सम असेल तेव्हाच मानवाला शौर्य प्राप्त होते. सम अग्निमुळेच उचित अवस्थान्तर होते. सर्व प्रकारचे चांगले बदल घडवून आणण्याची ताकद जातवेदामध्ये आहे आणि जातवेदच अग्निचे (Agni) समत्व राखतो. जातवेद आणि सम – अग्नि यांतील संबंधाबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥\nसम अग्नि – भाग १ (Balanced Agni – Part 1) यज्ञाची सुरुवात ऐरणीमन्थनाने अग्नि (Agni) प्रज्वलित करून होते. यज्ञातील असो की देहातील असो, अग्निचे सम असणे आवश्यक असते. अग्नि सम नसेल, जर उग्र आणि मन्द अशा स्वरूपाचा असेल, तर तो विषम अग्नि देहात नानाविध व्याधि निर्माण करतो. सम- अग्नि असणे महत्त्वाचे का आहे, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥\nश्रीश्वासम्‌ उत्सवादरम्यान असलेली झाल (Zal During The ShreeShwasam Utsav)\nसद्‌गुरू परमपूज्य बापूंनी त्यांच्या प्रवचनात सांगीतल्याप्रमाणे ’श्रीश्वासम्‌’ ही त्यांच्य���कडून कडून आम्हा सर्व श्रध्दावानांना मिळालेली ही सर्वोकृष्ठ भेट आहे. श्रीश्वासम्‌ उत्सवाच्या माध्यमाने श्रध्दावानांना अनेक सुंदर व पवित्र गोष्टी अनुभवण्याची संधी बापू देत आहेत. ह्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे मुख्यस्टेजसमोर असलेल्या ‘झाली’. उत्सवाच्या मुख्यस्टेजवर असलेली मोठीआई, चंडिकाकूल, श्रीयंत्रकूर्मपीठम्‌, शाकंभरी-शताक्षी देवी व बालहनुमंतासहीत असलेल्या अंजानामातेचे दर्शन घेण्याच्या आधी व घेतल्यानंतर देखील श्रध्दावानांना सुबक स्तंभांवर पसरलेल्या पवित्र झालींखालून जायची संधी सद्‌गुरूंच्या कृपेने उपलब्ध करुन\nश्रीश्वासम् – सर्वोच्च भेट (The ShreeShwasam – The Bestest Gift) श्रीश्वासम् श्रद्धावानांना काय काय देऊ शकतो याची गणती करता येणे अशक्य आहे,. जे जे पवित्र, हितकर आणि उचित आहे ते सर्व श्रद्धावानांना श्रीश्वासम् देणार आहे. श्रीश्वासम् काय देणार नाही अपवित्र, हितनाशक आणि अनुचित असे काहीही श्रीश्वासम्‌ देणार नाही. श्रीश्वासम् ही माझ्याकडून तुम्हाला दिलेली सर्वोच्च भेट आहे, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग २ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 2) जातवेद हे त्रिविक्रमाचे नाव आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत जातवेदाला आवाहन केले जात आहे. श्रीमातेला आमच्या गृहात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठित होण्यासाठी तू घेऊन ये, अशी त्रिविक्रमाची प्रार्थना येथे केली आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 1) श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत श्रीमातेचे वर्णन करून तिला आवाहन करण्यास जातवेदास सांगितले आहे. हिरण्यवर्णा, हरिणी, सुवर्णरजतस्रजा वगैरे नामांनी श्रीसूक्ताच्या श्रीमातेचे स्वरूप वर्णिले आहे. श्रीसूक्त हे सर्वच दृष्ट्या अनन्त आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nश्रीश्वासम् उत्सवातील प्���दक्षिणा (Pradakshina in ShreeShwaasam Utsav) श्रीश्वासम् उत्सवातील प्रदक्षिणे संबंधित परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २३ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, या उत्सवात मूलार्क गणेश व आदिमातेच्या विविध रुपांना सूप(परडी) घेऊन प्रदक्षिणा केली जाणार आहे. इथे सूप(परडी) घेऊन प्रदक्षिणा करणे म्हणजे जोगवा मागणे आहे म्हणजे `हे आदिमाते तु माझी नाळ परत तुझ्याशी जोडून घे’ असे मागणे, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nश्रीसूक्त परिचय (Introduction Of Shree Sooktam) श्रीसूक्त (Shree Sooktam) हे अत्यंत सुन्दर सूक्त आहे. श्रीविद्येची पंधरा अक्षरे, पंधरा कला मानल्या जातात. श्रीसूक्त हे पंधरा ऋचांचे सूक्त साक्षात श्रीविद्याच आहे, असेही म्हणतात. अत्यंत सोप्या शब्दांत या सुन्दर सूक्तात श्रीमातेसंबंधी, चण्डिकाकुलासंबंधी सर्वकाही सांगितले आहे. श्रीसूक्ताबद्द्ल माहिती देताना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ\nतुमच्यावर प्रेम करणार्‍या हृदयाला दुखवू नका (Never Hurt The Heart That Loves You) सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन स्वत:च्या जीवनात उचित बदल करण्यास कटिबद्द असणारा श्रद्धावान कोणत्याही वयात स्वत:चा विकास करू शकतो. श्रद्धावानाने आपल्या माणसांशी कधीही उपकाराची भाषा बोलू नये. काही कारणास्तव शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर येऊ देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारे हृदय (Heart) दुखवू नका, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत\nकधीही स्वत:ला लाचार मानू नका – भाग २ (Never Feel That You Are Helpless – Part 2) माणसाने कधीही लाचार (Helpless) होऊ नये, स्वत:ला लाचार समजू नये आणि कुणालाही लाचार बनवू नका. लाचार होऊन कुठलाही फायदा होणार असेल तरी तो फायदा निकृष्ट आहे. भगवंत अनंत आहे आणि म्हणूनच तो श्रद्धावानासाठी अनंत द्वारे उघडतो. श्रद्धावानाने कधीही तो अगतिक आहे असे समजू नये, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात\nकधीही स्वत:ला लाचार मानू नका – भाग १ (Never Feel That You Are Helpless – Part 1) माणसाने कधीही लाचार (Helpless) होऊ नये, स्वत:ला लाचार समजू नये आणि कुणालाही लाचार बनवू नका. लाचार होऊन कुठलाही फायदा होणार असेल तरी तो फायदा निकृष���ट आहे. भगवंत अनंत आहे आणि म्हणूनच तो श्रद्धावानासाठी अनंत द्वारे उघडतो. श्रद्धावानाने कधीही तो अगतिक आहे असे समजू नये, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात\nतुम्ही केलेले सत्कार्य हे भगवंताला लिहिलेले पत्र असते (Your Good Work Is A Letter To The God) एका व्यक्तीला अनेक ठिकाणी पत्रे पाठवायची असतील तरी त्यासाठी त्याला वेगवेगळ्या पोस्टाच्या पेट्यांमध्ये पत्रे टाकावी लागत नाहीत, तो ती सर्व पत्रे एकाच पेटीत टाकतो. माणूस पोस्टाच्या पेटीत जे पत्र टाकतो, ते त्या पेटीला लिहिलेले पत्र नसून संबंधित व्यक्तीला पाठवलेले पत्र असते. त्याप्रमाणे मानव जे भले काम (Good Work) करतो ते त्या मानवाने भगवंताला\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:51:28Z", "digest": "sha1:PYXQD7SRTXJHEDD3775EEE35Q6OFZWKA", "length": 5669, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माधव मंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी ९.५७ -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके ०/० -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या ३९ -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी -- -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी -- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत ८/१ -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै ७, इ.स. २००६\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nक्रिकेटच्या कसोटी सामन्यातील भारतीय यष्टीरक्षक\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०११ रोजी ०६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/india/", "date_download": "2019-08-21T00:34:15Z", "digest": "sha1:HYYH24SWEAYRO2WM5BCE6JCDQX7XAISD", "length": 29326, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest India News in Marathi | India Live Updates in Marathi | भारत बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी ��ागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसविण्यासाठी अहमद खान प्रयत्न करत होता ... Read More\nनेशन्स कपमध्ये गोव्याच्या आश्रेयाचा ‘पंच’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहिला ज्युनियर बॉक्सरला ४ सुवर्णपदके: १२ पदकांसह भारत उपविजेता ... Read More\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटविणे हा भारताचा अंतर्गत मामला आहे ... Read More\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही ���ाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत ... Read More\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAjinkya RahaneIndia vs West IndiesIndiaWest Indiesअजिंक्य रहाणेभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतवेस्ट इंडिज\n...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयेणाऱ्या काळात संपूर्ण समाजाला विचार करणे गरजेचे आहे. ... Read More\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाक पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षाने घेरले आहे. ... Read More\nImran KhanArticle 370IndiaPakistanNarendra Modiइम्रान खानकलम 370भारतपाकिस्ताननरेंद्र मोदी\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे ... Read More\nairforceBorderIndiaPakistanImran KhanArticle 370हवाईदलसीमारेषाभारतपाकिस्तानइम्रान खानकलम 370\nव्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा होत असते. ... Read More\nReserve Bank of IndiaViral PhotosIndiaभारतीय रिझर्व्ह बँकव्हायरल फोटोज्भारत\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'���र्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/147?page=5", "date_download": "2019-08-20T22:39:52Z", "digest": "sha1:WPPHX7SVD3PIFZQJEERX6RVFDFFNIKKN", "length": 11096, "nlines": 192, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला\n\"आता आवाज येतोय ना नीट ओरडून ओरडून बसलेला \"\n\"हो येतोय,काहीच प्रॉब्लेम नाही\"\n\"हा ते वाक्क्य बोलेल ना, तिथे मग मी 'अच्छा' म्हणेन आणि पुढचं वाक्क्य घेईन,असं चालेल ना \n\"हा,असच पाहिजे,काही नाही ग निवांत कर,बिनधास्त कर,होतंय सगळं नीट\"\n\"ए ऐक ना,इथं बोलत नका बसू,आपल्या आधीची संपेल आता,५ मिनटात आहे आपली,\n\"ओके,प्रत्त्येकानं आपापली प्रॉपर्टी बघा आपल्यासोबत आहे का ते,ठीके चान्गलीच होणारे आपली,मस्त प्रॅक्टिस झालंय सगळ्यांचं चान्गलीच होणारे आपली,मस्त प्रॅक्टिस झालंय सगळ्यांचं ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना \nसाहित्य- क्विलिंग स्ट्रिप्स, निडल, फेविकॉल, सॅटिन रिबन, फॅब्रिक कलर्स, क्विलिंग मोल्ड\nकृती- प्रथम 10 quiling स्ट्रिप्स घेऊन त्यांची tight coil बनवून क्विलिंग मोल्ड च्या साहाय्याने डोम बनवा. हा झाला हॅट चा वरचा भाग\nआता 20-22 स्ट्रिप्स घेऊन 3/4 इंचाचा cyclendrical शेप च्या साहाय्याने कॉईल बनवून घ्या. यासाठी फेविकॉल चे झाकण देखील वापरता येईल. कॉईल ला फेविकॉल लावा जेणेकरून तिचा आकार तसाच घट्ट राहील.\nप्रेषक हेमंत मुळे (गुरु., २०/०८/२००९ - १६:०२)\nव्यावसायिक कला १) बुरुड कला\nआजपासून एका नवीन लेखाच्या मालिकेला सुरुवात करत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक कला आहेत ज्यांचे स्थान आता कमी होत चालले आहे. त्यांची प्रत्यक्ष त्या कलाकारांकडून माहिती घेऊन ती सादर करण्याचा हा एक प्रयत्न. तर अशा कलांच्या भरभराठीसाठी शुभेच्छा देऊन आजची पहिली कला ह्या लेखाद्वारे सादर करत आहे. (फोटो क्रोम वरून दिसतील)\nRead more about व्यावसायिक कला १) बुरुड कला\nमाझी रंगलेली रांगोळी ..\nRead more about माझी रंगलेली रांगोळी ..\nपेपर क्विलिंग- 4 (गुलाब)\nलेखमालिकेच्या भागास थोडा उशीर झाला. वेळात वेळ काढून जमेल तसे भाग टाकते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे..\nपेपर क्विलिंग रोज बनवताना तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात नीटसे जमणार नाही पण 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर नक्कीच छानसं गुलाब बनवता येईल..\n1. 10mm क्विलिंग स्ट्रिप घ्या आणि त्याचे टोक स्लोट्टेड निडल मध्ये इन्सर्ट करा.. पेपर 2-3 राऊंड रोल करा.\n2. आता कागद 90 ° खालच्या दिशेने वळवा जेणेकरुन तो निडल ला समांतर असेल.\nRead more about पेपर क्विलिंग- 4 (गुलाब)\nसोसायटी मधे कल्चरल प्रोग्राम मधे आईला गाणं म्हणायचं आहे..\nएखादं सोप्प सुचवा ना..\nRead more about गणपतीची मराठी गाणी\nसध्या खूप कामं असल्याने पेपर क्विलिंग लेखमालिकेच्या पुढच्या भागास उशीर झाला आहे. लवकरच प��स्ट करेन..\nआज बाजूच्या बाळाच्या बोरन्हाणा साठी बनवलेले हे हलव्याचे दागिने.. हलव्यासोबत पेपर क्विलिंग चा देखील वापर केला आहे..\nRead more about हलव्याचे दागिने\nपेपर क्विलिंग च्या कीचेन्स.\nया भागात आपण पेपर क्विलिंग चे fringed फूल कसे बनवायचे ते पाहूया.\nFringed flowers बनवण्यासाठी लागणारे साहित्य- यासाठी आपल्याला काही बेसिक टूल्स लागतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://astrosage.com/marathi/?ref=header", "date_download": "2019-08-20T23:37:14Z", "digest": "sha1:ODMM7KGVTLZBELOATV4NBW2OQGQQ5EA2", "length": 21732, "nlines": 222, "source_domain": "astrosage.com", "title": "Marathi Astrology & Horoscope: मराठी राशि भविष्य, जन्म कुंडली & दिनदर्शिका", "raw_content": "\nHome » Marathi Astrology: मराठी राशि भविष्य, जन्म कुंडली & दिनदर्शिका\nMarathi Astrology: मराठी राशि भविष्य, जन्म कुंडली & दिनदर्शिका\nतुम्ही 2019 ची मराठी कुंडली शोधत आहात का तुम्हाला मराठीत ज्योतिष आणि राशि भविष्य पाहिजे आहे का तुम्हाला मराठीत ज्योतिष आणि राशि भविष्य पाहिजे आहे का जर होय, आपण योग्य ठिकाणी आहात, तर आम्ही येथे मराठी ज्योतिषाचे प्रत्येक तत्व आपल्याला प्रदान करू. ज्योतिषांच्या तत्त्वांनुसार तयार केलेले, व्यक्तिकृत मराठी कुंडली आपल्याला आपले जीवन योग्य दिशेने घेण्यास मदत करतील. आपण आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा प्रोफेशनलबद्दल गोंधळलेले असले तरीही आपण आपले करिअर किंवा आरोग्यविषयक संभाव्यता उघडकीस आणत आहात की नाही हे मराठी जन्म-कुंडलीकडे आहे. एक पैसाही खर्च न करता, आपल्या भविष्यामध्ये दररोज मराठी कुंडलीसह स्पष्टपणे दिसू शकता. शेवटचे परंतु किमान नाही, मराठी ज्योतिष आपल्याला काही खरोखर उपयुक्त उपायांबद्दल देखील सांगेल, जी कठीण परिस्थितीत वापरली जाईल.\nजाणून घ्या आज आपले ग्रह आपल्याला काय फळ देतील. दैनिक राशीफळ\nवैदिक ज्योतिष अनुसार वैयक्तिकृत राशीभविष्‍य 2019 किंवा वर्षफल 2019...\nमराठी कुंडली फ्री सॉफ्टवेयर ऑनलाइन...\nकुंडली मिलान करण्यासाठी येथे क्लिक करा...\nनंबर 1- विनामूल्य विवाह साईट ऍस्ट्रोसेज पोर्टलवर.\nपंचांग - निशुल्क हिंदू पंचांग 2019...\n२०१९ मधील तुमची ग्रहस्थिती काय सांगते\nनक्षत्रानुसार भविष्यवाणी जाणून घ्या...\nजाणून घ्या या सप्ताहात ��्रह आपल्याला काय फळ देतील. साप्ताहिक राशीफळ...\nजाणून घ्या या सप्ताहात ग्रह आपल्याला काय प्रेमफळ देतील. प्रेम साप्ताहिक राशीफळ...\nजाणून घ्या या महिन्यात ग्रह आपल्याला काय फळ देतील. मासिक राशीफळ ...\n“ज्योतिष शास्त्र शिका” या नावाच्या पाठ्यक्रमात तुम्ही ज्योतिष ज्ञान प्राप्त करू शकतात. ...\nलाल किताबला वैदिक ज्योतिषात सर्वात महत्वपूर्ण पुस्तकांपैकी एक मानले गेले आहे..\nविनामूल्य कुंडली सॉफ्टवेअर ऑनलाइन/ जन्म कुंडली/ वैदिक होरोस्कोप/ जन्म तक्ता\nजन्मकुंडली ( ज्याला आपण कुंडली, जन्म कुंडली, जनम कुंडली, जन्मपत्रिका, वैदिक होरोस्कोप, वैदिक तक्ता, हिंदु तक्ता, तेवा, टिपण इत्यादी नावांनी ओळखतात) व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रह आणि नक्षत्र च्या भचक्राच्या स्थितीचा एक साचा असतो. ग्रह आणि नक्षत्राच्या याच स्थितीच्या आधारावर ज्योतिषी कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील घटना आणि आयुष्यात प्राप्त होणारी सुवर्ण संधीची भविष्यवाणी करू शकतात. भारतामध्ये एक परंपरा आहे कि, कुठल्या मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याची पत्रिका/ कुंडली बनवली जाते जे त्याच्या संपूर्ण जीवनाचे वृत्तांत बनवण्यास कामाला येते. आमच्या ज्योतिषाचे सॉफ्टवेअर ऑनलाइन आणि निशुल्क आहे हे वैदिक विधीने होणारी जन्म कुंडलीची गणना करण्यास विकल्प आहे आधुनिक काळामध्येही तुम्हाला सॉफ्टवेअरने कुंडली बनवण्यासाठी एक महाग सॉफ्टवेअर विकत घेणे, प्रिंटर विकत घेणे असे काही काम करावे लागतात परंतु, आमच्या ह्या ऑनलाइन सॉफ्टवेअर मध्ये या सर्व अडचणींनींपासून मुक्त असाल. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आमच्या वेबसाइट मध्ये एक युजर आय डी बनवा, आपला तक्ता बनवा, त्याला सुरक्षित करा आणि जेव्हा हवे असेल तेव्हा सुरक्षित कुंडलीला तुम्ही पाहू शकतात. लक्षात ठेवा तुम्ही सुरक्षित केलेल्या कुंडलीना फक्त तुम्ही किंवा तुमचा युजर आय डी पासवर्ड इत्यादी चा वापर करणाराच पाहू शकतो इतर कुणीही नाही. असे करण्याने तुम्ही एक महाग सॉफ्टवेअर खरेदी करण्यापासून वाचाल. ही फक्त वेबसाइट नाही तर , तुमच्या ब्राउझरसाठी पूर्ण वैदिक ज्योतिष सॉफ्टवेअर आहे.\nयामध्ये ना फक्त तुम्ही तुमची जन्म कुंडली प्राप्त कराल तर, तुम्ही फलादेश आणि इतर भविष्यवाणी देखील साध्य करू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमचा वर्षफळही मिळेल जे वैदिक ज्योतिषाची प्राचीन ताजिक पद्धतीवर आधारित आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला सामान्य फळादेशही देईल जे वैदिक ज्योतिषांच्या सिद्धांतावर आधारित आहे. तर मग प्रतीक्षा करण्याची काय गरज इथे क्लिक करा आणि आपली जन्मकुंडली प्राप्त करा.\nवर्ष 2019 साठी निशुल्क ज्योतिष आणि फलादेश\nएस्ट्रोसेज तुम्हाला सर्वात अचूक वार्षिक फलादेश देते. तुम्ही या वेबसाइट वर वर्ष 2019 साठी निशुल्क ज्योतिष आणि फलादेश प्राप्त करू शकतात. आमच्या फलादेशाची कार्यप्रणाली चंद्र राशी आणि तुमच्या जन्माची वयक्तिक माहिती यावर आधारित असते.\nचंद्र कुंडलीवर आधारित राशिफळ/ निशुल्क राशिफळ\nदैनिक राशिफळाची अनेक विधी आहे, जसे चंद्रावर आधारित राशिफळ, सुर्यावर आधारित राशिफळ आणि लग्नावर आधारित राशिफळ इत्यादी. या सर्वांमध्ये चंद्रावर आधारित राशिफळ ज्याला आपण चंद्र राशिफळही म्हणतो सर्वात अधिक अचूक मिळवला गेला. यामुळेच ज्योतिषी याला सर्वात अधिक महत्व देतात. जाणून घ्या आपली चंद्र राशि आणि मिळावा त्यावर आधारित राशिफळ, ज्यामुळे तुम्हाला समजेल कि, आजच्या दिवशी तुमच्या भाग्यात काय लिहिलेले आहे. आम्हाला विश्वास आहे की, तुम्हाला आमची राशिफळ प्रणाली इंटरनेट वर सर्वात अचूक सापडेल.\nट्रू होरोस्कोप: आमचे निशुल्क, व्यक्तिगत राशिफळ देण्याची पद्धत विशिष्ट वैदिक ज्योतिष विषयक तत्त्वांवर आधारित एक पद्धत आहे जे आपल्याला अचूक दैनिक वेळापत्रक देते. अशा भरपूर वेबसाइट आहे जे तुम्हाला दैनिक वयक्तिक राशिफळ देते परंतु, एस्ट्रोसेज ची 'ट्रू होरोस्कोप' इतरांपेक्षा वेगळे कसे आहे 'ट्रू होरोस्कोप' मध्ये दोन प्रकारचे प्रयोग केले जातात पहिले तुमच्या जन्म कुंडलीचे विश्लेषण आणि दुसरे गोचरफळ, ज्याने फळादेश जास्त अचूक होते. 'ट्रू होरोस्कोप' मध्ये त्याच सॉफ्टवेअरचा प्रयोग गेला जातो, जे AstroSage.com, वराहमिहिर, आणि मोबाइल कुंडली जश्या सॉफ्टवेयर मध्ये उपयोग केला जातो. अशा मध्ये तुम्ही अचूक फळादेशासाठी 'ट्रू होरोस्कोप' प्रयोगामध्ये का आणले जात नाही.\nप्रेम आणि विवाहाच्या सामंजस्यासाठी विनामूल्य ऑनलाइन कुंडली जुळवणी ( गुण जुळवणी )\nवैदिक ज्योतिषमध्ये गुण जुळवणी पाहण्यासाठी उत्कृष्ट आणि सार्थक पद्धती आहे जे नक्षत्रांवर आधारित आहे त्याला अष्टकूट जुळवणी च्या नावाने ओळखले जाते. यामध्ये वैवाहिक मुद्यांना लक्षात ठेऊन अंक दिले जातात. जुळवणीला जितके अंक भेटतात विवाहाच्या सफलतेची शक्यता त्या आधिक वाढते. तसेच ही पद्धत फक्त विवाहापर्यंत मर्यादित नाही. थोड्याश्या संशोधन पश्चात कुणी मुलगा आणि मुलीमधील सामंजस्य विश्लेषणासाठी याचाही वापर केला जातो.\n2019 ची दिनदर्शिका, राशिचक्र, ज्योतिष\nआम्ही तुमच्यासाठी 2019 ची सगळ्यात व्यापक कव्हरेज आणत आहोत, ज्यामध्ये 2019 ची दिनदर्शिका, राशिफळ, ज्योतिष आणि वॉलपेपर इतर आहे. तुम्ही तुमच्या या वर्षाच्या योजनांना महोत्सव दिनदर्शिका, सुट्टी दिनदर्शिका, धार्मिक दिनदर्शिका आणि पंचांग इत्यादींच्या मदतीने अजून चांगले बनवू शकतात. आपल्या 2019 चे राशिफळ जाणून घ्या. जिथे बारा राशींचे राशिफळ आहे जे आपल्या वार्षिक योजनांना सुदृढ बनवण्यास सहायक असेल. तुमचे वर्ष 2019 चे ज्योतिष पूर्णपणे विनामूल्य आहे.\nसाप्ताहिक राशिफल (19 से 25 अगस्त, 2019)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/reserve-bank-of-india-changes-these-6-rules-for-basic-savings-bank-deposit-account/", "date_download": "2019-08-20T23:03:09Z", "digest": "sha1:RVHS2QXRZM4PZTR2GJCWP5CGLUECS2OY", "length": 16507, "nlines": 193, "source_domain": "policenama.com", "title": "उद्यापासुन (दि. १ जुलै) 'बेसिक' बँक खातेदारांना 'या' ६ सुविधा एकदम 'फ्री' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nउद्यापासुन (दि. १ जुलै) ‘बेसिक’ बँक खातेदारांना ‘या’ ६ सुविधा एकदम ‘फ्री’\nउद्यापासुन (दि. १ जुलै) ‘बेसिक’ बँक खातेदारांना ‘या’ ६ सुविधा एकदम ‘फ्री’\nनवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – भारतीय रिर्झव्ह बँकेने (आरबीआय) मुळ खातेदारांना मोठ गिफ्ट दिलं आहे. आरबीआयच्या नियमानुसार बँकांना दि. १ जुलैपासुन बँक खातेदारांना चेकबुक सहित इतर सुविधा मोफत द्याव्या लागणार आहेत. एवढेच नव्हे तर आरबीआयच्या नियमानुसार बँक खातेदारांना त्यांच्या खात्यावर किती रक्‍कम ठेवावी हे देखील बँक सांगु शकणार नाही.\nदि. १ जुलैपासुन या ६ सुविधा मिळणार मुळ बँक खातेदारांना\n१) कॅश डिपॉझिट :- आरबीआयच्या नियमानुसार मुळ बँक खातेदार बँकेच्या शाखेत रक्‍कम जमा करू शकतो तसेच एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशिनवर देखील रक्‍कम जमा करू शकतो. त्यावर बँकेकडून कुठलेही शुल्क आ���ारण्यात येणार नाही.\n२) केंद्र व राज्य शासनाकडून जमा होणारी रक्‍कम :- केंद्र आणि राज्य शासनाकडून खातेदारांच्या खात्यावर चेकव्दारे जमा होणार्‍या रक्‍कमेवर कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.\n३) रक्‍कम जमा करण्याची मर्यादा :- आरबीआयच्या नियमानुसार, बँक खातेदार महिन्यातुन कितीही वेळा खात्यावर रक्‍कम जमा करू शकतो तसेच खात्यावर कितीही रक्‍कम जमा करता येणार आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\n४) एटीएमचा ४ वेळा उपयोग :- बँक खातेदार महिन्यातुन ४ वेळा विनामुल्य एटीएम मधून रक्‍कम काढू शकणार आहे.\n५) एटीएम कार्ड :- आरबीआयच्या नियमानुसार बॅकांना सर्व मुळ बँक खातेदारांना एटीएम कार्ड आणि एटीएम कम डेबिट कार्ड द्यावे लागणार आहे.\n६) चेकबुक :- सर्व मुळ खातेदारांना बँक चेक बुक देवू शकते. चेक बुकसाठी शुल्क आकारण्यात येवु नये असे आरबीआयने सांगितले आहे. चेकबुकसाठी खात्यावर कमीत कमी किती रक्‍कम असावी हे देखील बँक संबंधित खातेदारास सांगु शकणार नाही.\n‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा\n‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर\n ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा\nपावसाळ्यात करू नका फिटनेसकडे दुर्लद्व ; करा ‘हे’ उपाय\nपुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण\n‘मन की बात’ मध्ये ‘पाणी’, ‘आयुष्य’ आणि ‘विजय’ याबद्दल PM मोदींनी दिला मंत्र ; मोदींनी सांगितलेले १० महत्वाचे मुद्दे\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर, चार्जिंगसाठी स्वता:च…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nआता ‘गंगा’ कोपली, चार धाम यात्रा स्थगित\nपुण्यात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन तरुणाचा फावड्याने मारहाण करून…\nवर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक\nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\n‘या’ 10 सदाबहार फिल्मी गाण्यामुळं ‘अमर’ राहतील खय्याम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-supriya-khasnis-marathi-article-marathi-article-2442", "date_download": "2019-08-20T23:49:17Z", "digest": "sha1:BX4OQTJ7OFDBUTVZ7B2S5VJEVFBQ7EEP", "length": 21973, "nlines": 136, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Supriya Khasnis Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nपौष महिन्यात म्हणजेच उत्तरायणाच्या सुरवातीला हवेत थंडी असते. शरीराला उष्ण तसेच स्निग्ध पदार्थांची गरज असते. थंडीत त्वचा कोरडी पडते. यासाठी संक्रांतीच्या काळात तीळ आणि गूळ या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांचा वापर केला जातो. अशाच काही तिळगुळाच्या तिखट व गोड पाककृती.\nसाहित्य : एक वाटी तीळ, एक वाटी शेंगदाणे, पाव वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, दीड वाटी चिरलेला गूळ, दोन चमचे साजूक तूप, चिमूटभर तुरटीची पूड, वेलदोडा पूड\nकृती : तीळ खमंग भाजून घेऊन बारीक कुटावेत. शेंगदाणे भाजून त्याचा कूट करावा. वेलदोड्याची पूड तिळाच्या कुटात मिसळावी. नंतर गुळाचा पाक करावयास ठेवावा. पाकाला फेस येऊ लागताच भांडे खाली उतरावे आणि त्यात तूप व तुरटीची पूड मिसळावी. नंतर त्यात तिळाचे व दाण्याचे कूट घालून ढवळावे. आणि त्याचा गोळा करावा. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा पसरून लाटावा. त्यावर खोबरे पसरून थापावे आणि गार झाल्यावर वड्या कापाव्यात.\nसाहित्य : दोन वाट्या कणीक, पाव वाटी तीळ, अर्धी वाटी पिठीसाखर, तांदळाची पिठी, अर्धी वाटी दूध, वनस्पती तूप तळणासाठी\nकृती : मैद्याच्या चाळणीने कणीक चाळून त्यात चार चमचे वनस्पती तूप गरम करून घालावे. नंतर त्यात पिठीसाखर, तीळ घालून जरुरीनुसार दूध घालून कणीक घट्ट मळून घ्यावी. कणीक तासभर झाकून ठेवावी. नंतर कणकेच्या लाट्या करून पोळपाटावर तांदळाची पिठी पसरून पापडाप्रमाणे पातळ पुऱ्या लाटून त्या पसरून ठेवाव्यात. चार तासानंतर वनस्पती तुपातून गुलाबी रंगावर पुऱ्या तळून काढाव्या. या पुऱ्या चवदार लागतात.\nसाहित्य : दीड वाटी पांढरे पॉलिश केलेले तीळ, दीड वाटी साखर, अडीच ते तीन वाट्या तूप, अर्धी वाटी दाण्याचा कूट, केशरी रंग.\nकृती : तीळ भाजून घेऊन कुटावेत. त्यात दाण्याचे कूट मिसळावे. साखरेचा दोनतारी पाक करावा. त्याचबरोबर एका भांड्यात तूप कडकडीत तापवण्यासाठी ठेवावे. पाक होत आल्यावर त्���ात तीळ व दाण्याच्या कुटाचे मिश्रण घालावे. पाक गॅसवर असतानाच त्यात पळी पळी कडकडीत तूप घालत जावे. याप्रमाणे सर्व तूप घालावे. मिश्रण हलके होऊन त्याला जाळी पडू लागेल. जाळी पडू लागली, की लगेच ते मिश्रण एका थाळीत ओतावे. नंतर वड्या कापाव्यात व थाळी तिरकी करून ठेवावी. म्हणजे जास्तीचे तूप निथळून येईल व ते काढून घेता येईल.\nसाहित्य : एक वाटी पॉलिश केलेल्या तिळाचा जाडसर कूट, एक वाटी हरभरा डाळीचे किंचीत जाडसर पीठ, दीड वाटी पिठीसाखर, एक वाटी तूप, पाव वाटी दूध, वेलदोडे पूड, बदाम व बेदाणे.\nकृती : अर्धी वाटी तुपावर बेसन पीठ बदामी रंगावर भाजून घ्यावे. उरलेल्या तुपावर तिळाचे कूट परतून घ्यावे. बेसन पीठ व तिळाचे कूट एकत्र करून त्यावर दूध शिंपडून चांगले हलवावे. मिश्रण कोमट असतानाच त्यात साखर मिसळावी. मिश्रण थंड झाल्यावर खूप मळावे. मळून मऊ झालेल्या मिश्रणात वेलदोडा पूड, बदाम काम व बेदाणे घालून लाडू करावेत. हे लाडू स्निग्ध व पौष्टिक असून वात, पित्त व कफनाशक आहेत.\nसाहित्य : एक वाटी पॉलिश केलेले तीळ, एक वाटी दूध, दोन वाट्या साखर, एक चमचा लिंबाचा रस, एक टेबल स्पून पिठीसाखर, केशरी रंग, मीठ, सात ते आठ थेंब व्हॅनिला, एक चमचा तूप.\nकृती : तीळ सात-आठ तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर पाण्यातून काढून बारीक वाटावेत. वाटत असताना ते थोडे थोडे दूध घालून वाटावेत. नंतर वाटलेले तीळ, साखर व राहिलेले दूध घालून मंद आचेवर मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे शिजत ठेवावे. या वेळी मिश्रण सतत ढवळत राहावे. नंतर मिश्रणात पिठीसाखर, रंग, तूप, लिंबाचा रस, व्हॅनिला व चवीला थोडेसे मीठ घालून मिश्रण एकजीव घोटावे. मिश्रण थाळ्यात ओतून थापावे. कोमट असताना वड्या कापाव्यात.\nसाहित्य : साखर ४०० ग्रॅम, २०० ग्रॅम पांढरे पॉलिश केलेले तीळ, २०० ग्रॅम काजूचे तुकडे, दीड वाटी सायीसकट दूध, अर्धा चमचा रोस इसेन्स.\nकृती : तीळ जरा कमी भाजून त्याची पूड करून घ्यावी. काजूचीही न भाजता पूड करावी. जाड बुडाच्या पातेल्यात साखरेत सायीसकट दूध घालून पाक करावा. गोळीबंद पाक झाल्यावर त्यात इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून ढवळावे व लगेच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे. हवा असल्यास गरम गरम आहे तोवरच वर्खाचा कागद थापावा व नंतर वड्या पाडाव्यात.\nसाहित्य : चार वाट्या किसलेला गुळ, सहा वाट्या कणीक, अर्धी वाटी खसखस, १०-१५ वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी डाळीचे प���ठ (चण्याच्या डाळीचे) एक वाटी तेल, तांदळाची पिठी गरजेनुसार.\nकृती : कणकेमध्ये चवीपुरते मीठ व अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. कणीक घट्ट भिजवावी. गूळ किसणीने बारीक किसून अगर खलबत्त्यात चांगला कुटून घ्यावा. कुटून घेतल्यास कुटताना त्यात दोन चमचे तेल घालावे म्हणजे गूळ चिकटून राहत नाही. खसखस भाजून त्याची पूड करावी. डाळीचे पीठ तेलावर चांगले बदामी रंगावर भाजून घ्यावे. गुळामध्ये डाळीचे पीठ, कुटलेली खसखस व वेलदोडा पूड घालून गूळ चांगला मळून घ्यावा. पोळीकरीता कणकेच्या दोन गोळ्या कराव्या व त्यापैकी १ गोळीपेक्षा थोडी मोठी गुळाची गोळी करावी. कणकेच्या दोन गोळ्यामध्ये गुळाचे सारण ठेवून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात व भाजाव्यात. गूळ कडेपर्यंत पसरला जाईल असे पाहावे.\nसाहित्य : पाव किलो कच्चे टोमॅटो, ७-८ हिरव्या मिरच्या, २-४ चमचे तीळ, चवीनुसार मीठ, साखर, मूठभर चिरलेली कोथिंबीर, तेल व फोडणीचे साहित्य.\nकृती : टोमॅटो उभे पातळ चिरून घ्यावे. तीळ भाजून घ्यावेत. तव्यावर थोडे तेल टाकावे. त्यावर चिरलेले टोमॅटो परतावेत. हिरव्या मिरच्या थोड्या परतून घ्याव्यात. परतलेले टोमॅटो, मिरच्या, तीळ, कोथिंबीर घालून चटणी वाटावी. वरून तेलाची फोडणी मोहरी, हळद, हिंग घालून द्यावी.\nसाहित्य : दोन वाट्या तांदूळ, एक वाटी पांढरे तीळ, ७-८ लाल मिरच्या, थोडे काजूचे तुकडे, अर्धी वाटी दाणे, एक चमचा हरभरा डाळ, एक चमचा उडीद डाळ, हिंग, एक लिंबू, कढीलिंब, फोडणीचे साहित्य.\nकृती : प्रथम मीठ घालून नेहमीप्रमाणे भात करून घ्यावा व वाफ जिरल्यावर परातीत उपसून टाकावा. थोड्या तुपावर काजू, कढीलिंब, दाणे तळून घ्यावे. त्याच पातेल्यात तीळ घालून तेही परतून घ्यावेत. खमंग वास आला, की उतरवावे. परातीमधील भातावर तळलेले काजू, दाणे, कडीपत्ता, तिळाची पूड करून कालवावे. लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. नंतर एका लहान कढईत तुपाची फोडणी करावी. त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली, की त्यात उडदाची डाळ, लाल मिरच्या हरभरा डाळ घालावी. नंतर परातीतील भातावर ही फोडणी थोडासा हिंग घालून घालावी. नंतर भात सारखा करून गरम किंवा गार कसाही वाढावा. छान लागतो.\nसाहित्य : दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, तिखट मीठ, थोडा काळा मसाला, ३-४ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक चमचा जिरे, थोडे सुके खोबरे, एक टेबल स्पून दही, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर.\nकृती : डाळ व ��ांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवावे. एका पातेल्यात नंतर तेलाची हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी. त्यात धुतलेले डाळ तांदूळ घालून जरा परतावे. नंतर डाळ व तांदूळ यांच्या दुप्पट गरम पाणी, मीठ, तिखट, काळा मसाला घालावा. लवंग, दालचिनी, जिरे व सुके खोबरे वाटून घ्यावे व ते खिचडीत घालावे. दही घालावे.\nथोड्या वेळाने खिचडी ढवळून झाकण ठेवावे व मंदाआचेवर खिचडी शिजू द्यावी. वाढताना वर ओले खोबरे, कोथिंबीर घालावी.\nसाहित्य : एक वाटी तीळ, अर्धी वाटी भाजलेले दाणे, सुके खोबरे पाव वाटीचा तुकडा,... कढीलिंब साधारण वाटीभर पाने, १०-१५ सुक्‍या लाल मिरच्या, मीठ, हिंग, तेल.\nकृती : प्रथम तीळ भाजून घ्यावे. हिंगाचा खडा तळून घ्यावा. त्याच तेलाच खोबरे तांबूस होईपर्यंत तळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्येच कढीलिंब, मिरच्या परतून घ्याव्यात. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून चांगले कुटावेत.\nगुळाच्या पोळीचा गूळ जर मोकळा झाला नसेल तर त्यामध्ये केळ्याचा बारीक साधारण १ इंच तुकडा कुस्करून घालावा म्हणजे सारण मऊ होऊन गूळ पोळीच्या कडेपर्यंत जाऊ शकतो.\nतिळाचा हलवा करताना तो निर्लेप- नॉन स्टिकच्या पॅनमध्ये करावा. पाक पॅनला चिकटत नाही व हलवा लवकर होतो.\nहलव्यासाठी पाक करताना पाक पूर्ण थंड झाल्यावर थोडे लिंबू पिळावे. म्हणजे हलव्याला चमक येऊन तो चवीला छान लागतो.\nमुगाची खिचडी करताना डाळीऐवजी मोड आलेले सबंध मूग वापरले तर खिचडी चविष्ट होऊन पौष्टिकता वाढते.\nमिक्‍स भाजी करताना त्यात नुसते दाण्याचे कूट न घालता दाणे व तीळ मिक्‍सरमध्ये थोडे पाणी घालून वाटावे व ते घालावे. त्यामुळे रस्सा दाट होतो व चवही चांगली येते.\nथंडी साहित्य साखर दूध गुलाब म्हैसूर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=medicinal%20plant&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amedicinal%2520plant", "date_download": "2019-08-20T23:23:15Z", "digest": "sha1:KIH2S2X4N6PWWOOGMQLLHJNWZMEFR4SN", "length": 3658, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेश��संबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nऔषधी%20वनस्पती (1) Apply औषधी%20वनस्पती filter\nचंद्रकांत%20पाटील (1) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nसंगमनेर (1) Apply संगमनेर filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nबिज माता राहीबाईला सरकारनं बांधून दिलेल्या बियाणे बँकेला गळती\nनगर - अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला व दुर्मिळ औषधी वनस्पतींचे अस्सल गावरान बियाणे जतन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-karanjgaon-dist-nashik-17445?tid=162", "date_download": "2019-08-20T23:42:37Z", "digest": "sha1:XJCYTSNPRDDKED73VIEDRBUQIGM4EWU3", "length": 32774, "nlines": 230, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture success story in marathi, Karanjgaon, Dist. Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगाव\nस्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगाव\nस्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगाव\nगुरुवार, 14 मार्च 2019\nनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात नवी ओळख तयार करीत आहे. गावातील सर्व घटक गट-तट, भाऊबंदकी, जाती-धर्म विसरून गावाच्या प्रगतीसाठी एकत्र झटतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारर्निर्मिती अशा विविध क्षेत्रांत गावाने विधायक उपक्रम हाती घेतले आहेत. याच धर्तीवर ‘स्मार्ट ग्राम’ अशी ओळखही नावारूपास आली.\nनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात नवी ओळख तयार करीत आहे. गावातील सर्व घटक गट-तट, भाऊबंदकी, जाती-धर्म विसरून गावाच्या प्रगतीसाठी एकत्र झटतात. स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारर्निर्मिती अशा विविध क्षेत्रांत गावाने विधायक उपक्रम हाती घेतले आहेत. याच धर्तीवर ‘स्मार्ट ग्राम’ अशी ओळखही नावारूपास आली.\nगोदावरी काठी असल्याने १९६९ सालच्या महापुरात गाव विस्थापित झाले. स्आपलं गाव इतरांपेक्षा वेगळं असावं, शक्य तेवढ्या पूरक सुविधा गावात असाव्यात या ध्येयाने पछाडून सर्वांनी कामास सुरवात केली. ग्रामपंचायतीला सक्षम महिला नेतृत्व लाभले आहे. सरपंच सौ. सोनाली राजेंद्र राजोळे, उपसरपंच सौ. मीरा नवनाथ पिठे या गावाचा कारभार पारदर्शकपणे हाताळतात. ग्रामपालिका सदस्य, ग्रामसेवक प्रमोद खैरनार यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभते. होणाऱ्या प्रत्येक ग्रामसभेत महिला आपली मते मांडतात.\nस्वच्छ पाणी व आरोग्य\nगावाच्या सभोवताली मुबलक पाणी उपलब्ध आहे. पण सर्वांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जलसुराज योजना राबविली आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र नळजोडणी असून, २.२५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन स्वतंत्र टाक्या आहेत. निर्जंतुकीकरण प्रक्रिया करून प्रत्येक कुटुंबाला पाणी वितरित होते. यामुळे गेल्या पाच वर्षांत कुठलीही रोगराई गावात झालेली नाही. त्यामुळे आरोग्याचा स्तर उंचावला असून, राज्य शासनाने ग्रामपालिकेस ‘चंदेरी कार्ड’ सन्मान प्रदान केला आहे. पुढचा टप्पा म्हणजे ग्रामपालिकेने एका खासगी कंपनीकडून ‘सीएसआर’ फंड मिळविला आहे. यातून ‘आरओ’ युनिट उभारले जात आहे. यातून प्रत्येकाला पाच रुपयांमध्ये २० लिटर स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे.\nहरित संपन्न गावाच्या निर्मितीसाठी गाव सदैव प्रयत्नशील आहे. गावकऱ्यांनी पडीक जमिनीवर २० हजार झाडांची लागवड केली आहे. यात चिंच, जांभूळ, पेरू, आंबा, बदाम, सिल्व्हर ओक व बांबू यांची लागवड केली आहे. पुढील काळात पर्यावरण संवर्धनासह झाडांपासून आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे. गावात लोकसंख्येच्या चार पट वृक्षारोपण करण्यात आले असून, प्रत्येक घरासमोर किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे. ‘एक व्यक्ती - एक झाड’ अशी संकल्पना गावाने राबविली आहे. गावाबाहेर पडीक रानावर ‘आमराई’ साकारली आहे.\nगावात दारूविक्रीवर बंदी आणण्यासाठी तत्कालीन सरपंच खंडू माधव बोडके व सौ. मनीषा प्रवीण राजोळे यांनी प्रयत्न केले. दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देत दारूबंदीचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे.\nकरंजगाव ग्रामपालिकेचे कार्यालय सर्व सुविधांनी युक्त आहे. सर्व कामे संगणकीकृत होतात.\nदैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्र बसविले आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, बैठकीसाठी सभागृह तसेच ग्रामस्थांसाठी छोटे प्रतीक्षालय आहे. कार्यालय ��ीसीटीव्ही कॅमेरा निगराणीखाली आहे. कार्यालयातून दिला जाणारा प्रत्येक दाखला संगणकीकृत असतो. भ्रष्टाचार निर्मूलन प्रकरणे, लोकशाही दिन, ग्रामस्थांची सनद, वृक्ष लागवड, दवंडी व मासिक आणि ग्रामसभेच्या नोंदीसाठी विषयनिहाय नोंदवह्या ठेवल्या जातात. अर्थसंकल्पही सादर होतो.\nगावात विविध जातिधर्मांचे लोक राहतात. त्यामुळे दिंडी सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचने, वैचारिक व्याख्याने यांचे आयोजन होते. ग्रामपालिका मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करते. उत्पन्नातील ५ टक्के टक्के वाटा अपंगांसाठी निधी म्हणून वापरला जातो.\nकरंजगावच्या उत्तरेला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. जागतिक कामगार चळवळीच्या इतिहासात योगदान देणाऱ्या कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे जन्मगाव म्हणून करंजगाव ओळखले जाते. गोदाकाठी रामायणाच्या आख्यायिकेत गावाचा उल्लेख होतो. या गावात प्राचीन सिद्धेश्वराचे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग तसेच गावास पर्यटन स्थळ म्हणून ‘क’ वर्ग दर्जा आहे. गावात खंडोबाचे मंदिर असून, त्यास प्रतीजेजुरीचा मान आहे. गौतम ऋषींचे पुत्र करंज ऋषी यांची समाधी आहे. यावरून गावाचे नाव ‘करंजगाव’ असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पेशवेकालीन गढी, प्राचीन मंदिरे व नदीपात्रातील शिवालये इतिहासाची साक्ष देतात.\nस्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन\nसांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारी\nसंपूर्ण गावभर भूमिगत गटारांचे जाळे\nघरातील सांडपाणी गटारींद्वारे गावाबाहेरील तलावात संकलित होते. त्यामुळे दुर्गंधी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव नाही.\nतलावातील संकलित सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी दगडी पिचिंग. यात मासे सोडले आहेत. सांडपाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यात येतो. हे पाणी पडीक रानावरील झाडांना दिले जाते.\nगावातील शाळा, अंगणवाड्या या ठिकाणी परसबागांची निर्मिती. शेवगा, पेरू, तुळस यांची लागवड.\nगाव हागणदारीमुक्त. विविध ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे.\nचौदाव्या अर्थ आयोगाच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला मोफत ‘डस्टबिन’. सुका व ओला यामध्ये त्याचे वर्गीकरण. गावाबाहेर खड्ड्यात साठवून कंपोष्ट खतनिर्मितीचा ग्रामपालिकेकडून प्रयत्नशील\nस्वच्छतेचे महत्त्व समजावे यासाठी भित्तिचित्रातून प्रबोधन व जनजागृती\nगाव सुंदर व स्वच्छ होण्यासाठी कामे\nविविध देवतांची मंदिरे व मशीद.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान\nगावातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण जनसुविधा योजनेअंतर्गत.\nगावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड. जनावरांपासून बचाव होण्यासाठी तारेच्या संरक्षक जाळ्या.\nप्रत्येक घरासमोर शोभिवंत रोपे, फुलझाडे व फळझाडांची लागवड\nठक्कर बाप्पा, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण, सभागृहे, समाजमंदिरे\nइंदिरा आवास योजना, शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलांची उभारणी\nचौक सुशोभीकरण, विविध ठिकाणी एकसारखे रंगकाम करून सौंदर्यात भर\nमाध्यमिक शिक्षणापर्यंतची सुविधा. ‘मविप्र’चे जनता माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळा, एक वस्तीशाळा व बालकांसाठी एकूण चार अंगणवाड्या. सर्व शाळा डिजिटल\nमुलांचे कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध सुविधा\nराजोळे वस्तीवरील शाळेचा कृतिशील स्वयंअध्ययन प्रकारात ‘ज्ञानरचना’ प्रकल्पात तालुक्यात प्रथम क्रमांक\nपालक-शिक्षक संवाद उपक्रमही राबविला जातो.\nशाळेत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग यंत्र ग्रामपालिकेने दिले आहे.\nगावात एकूण ३६ बचत गटांची निर्मिती. महिलांसाठी दोन ग्रामसंघ\nप्रत्येक बचत गटाला आदर्श महिलांची नावे.\nप्रत्येक बचत गटाचा आर्थिक व्यवहार बँकेमार्फत. त्यामुळे महिला संघटित झाल्या असून, त्यांच्यात आर्थिक साक्षरता व उद्योजकता रुजली.\nबेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यसाठी ग्रामपालिकेकडून व्यावसायिक तत्त्वावर व्यापारी गाळ्यांची निर्मिती. गरजेनुसार ते भाडेतत्त्वावर उपलब्ध. त्यातील उत्पन्नातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपालिका प्रशासन प्रयत्नशील.\nयुवकांसाठी विविध व्याख्याने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर\nगावातील गोदावरी नदीवर बोटिंग क्लब.\nएकूण क्षेत्रफळ : १४५९ हेक्टर\nएकूण लोकसंख्या : ५२५० -\nसिमेंट काँक्रिटीकरण केलेले पक्के रस्ते\nस्वच्छ व सुंदर परिसर\nश्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती\nकुऱ्हाडबंदी, चराईबंदी, गुटखाबंदी, दारूबंदी व प्लॅस्टिकबंदी,\nगावातील नागरिकांची १०० टक्के आधार कार्ड नोंदणी\nविविध शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय स्तरावर सावित्रीबाई फुले स्वच��छ अंगणवाडी स्पर्धा- सर्वोत्कृष्ट कामगिरी पारितोषिक सन २०१२-१३ (५० हजार रु. )\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्पर्धांतर्गत प्रथम पारितोषिक सन २०१३-१४ (५ लाख रु.)\nविभागीय स्तरावर हेच प्रथम पारितोषिक - सन २०१५-१६ ( १० लाख रु.)\nफुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती स्वच्छता पुरस्कार - सन २०१४-१५ जिल्हा स्तर - द्वितीय क्रमांक ( २ लाख रु.)\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकसहभाग विशेष राज्यस्तरीय पुरस्कार - सन २०१६ (३ लाख रु.)\nस्वच्छ स्मार्ट ग्राम – सन २०१६-१७ तालुका स्तर ( १० लाख रु.)\nगावासाठी नावीन्यपूर्ण योजना, उपक्रम राबविण्यासाठी आमचा पुढाकार असतो. गाव स्वयंपूर्ण, सुंदर बनविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. गावाच्या विकासात ग्रामस्थ, सदस्य, ग्रामसेवक व शासन यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.\n- सौ. सोनाली राजेंद्र राजोळे - ९६८९७९७३१९\nनाशिक ग्रामविकास rural development विकास पाणी water पर्यावरण जलसंधारण आरोग्य health महिला रोजगार उपक्रम सरपंच दारूबंदी वृक्ष पर्यटन कल्याण\nसांडपाणी संकलनासाठी गावाबाहेर तयार केलेला तलाव. पडीक रानावरील वृक्ष लागवड व तारेचे कुंपण\nसर्व सुविधांंनी युक्त जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा व सुसज्ज क्रीडांगण. स्वच्छ व सुंदर अंगणवाडी इमारत\nस्वच्छतेचा संदेश देणाऱ्या भिंती. ग्रामपालिकेकडून प्रत्येक कुटुंबाला ‘डस्टबिन’ देण्यात आले आहे.\nसरपंच सौ. सोनाली राजेंद्र राजोळे\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...\nग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेत���री,...\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...\nपोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...\nवनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...\nसंशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर...नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील...\nलोकसहभागातून धामणगावने साधला कायापालट लातूर जिल्ह्यातील धामणगाव या छोट्याशा गावाने...\nलोकसहभाग, शास्त्रीय उपचारातूनच जल,...आपण लेखमालेतील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये...\nवीजनिर्मितीत टिकेकरवाडी ठरतेय ‘रोल मॉडेलपुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी (ता. जुन्नर) येथील...\nमाहुलीने तयार केली लिंबू उत्पादनात ओळख लिंबू उत्पादनात अग्रेसर अशी ओळख माहुली (चोर, जि....\nविना कंत्राट, विना अनुदान शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nलोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...\nमांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...\nबहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...\nग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...\nलोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...\nमोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...\nकाटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...\nजीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/dgipr-21/", "date_download": "2019-08-20T23:55:47Z", "digest": "sha1:2LSNXKV4ZIVTLNUA2TFP7JOU6Z52LFGF", "length": 9055, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी\nमहाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी\nनवी दिल्ली: केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.\nश्री. जावडेकर यांनी ही माहिती दिली असून या मंजुरीने आदिवासी व वन बांधवांना फायदा होईल तसेच पर्यावरणाचे रक्षण व विकास होणार असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.\nकोल्हापूर जिल्ह्यातील सोनवडे-घोडगे हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणाऱ्या घाट रस्त्याला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची दुसऱ्या टप्प्याची मंजुरी प्रलंबित होती, आजच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. यासह अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या वनाच्छादित व आदिवासीबहुल भागातील चौराकुंड-खोपण-खोलमार रोड पासिंगच्या कामासह करंजखेडा-हातरू-राजपूर-सेमाडोह या 16 किलोमीटर रोड पासिंगला मंजुरी देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातून जाणाऱ्या या रस्त्यांचे काँक्रिटीकरण राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीअभावी अपूर्ण होते.\nचंद्रपूर जिल्ह्यातील राजगड-पुगलर ट्रान्समिशन लाईन आणि निमगाव लघु पाटबंधाऱ्याच्या कामालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nया बैठकीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, उत्त���ाखंड आणि मध्य प्रदेशातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली.\nतलावातील पुरेशा जलसाठ्यामुळे मुंबईतील दहा टक्के पाणीकपात रद्द करण्याची राज्यमंत्री योगेश सागर यांची महानगरपालिकेला सूचना\nराष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्याची निवडणूक आयोगाकडून नोटीस\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-08-20T23:10:57Z", "digest": "sha1:55IUNCFVN4HPMQKMXQLZNZISPKN3ZUQZ", "length": 10814, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (11) Apply बातम्या filter\nसरकारनामा (9) Apply सरकारनामा filter\nमध्य%20प्रदेश (6) Apply मध्य%20प्रदेश filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nसाध्वी%20प्रज्ञासिंह (3) Apply साध्वी%20प्रज्ञासिंह filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nदहशतवाद (2) Apply दहशतव��द filter\nदिग्विजयसिंह (2) Apply दिग्विजयसिंह filter\nमालेगाव (2) Apply मालेगाव filter\nसोशल%20मीडिया (2) Apply सोशल%20मीडिया filter\nअनंतकुमार (1) Apply अनंतकुमार filter\nअनंतकुमार%20हेगडे (1) Apply अनंतकुमार%20हेगडे filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nकरिना%20कपूर (1) Apply करिना%20कपूर filter\nकर्जमाफी (1) Apply कर्जमाफी filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nतोडफोड (1) Apply तोडफोड filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनिवडणूक%20आयोग (1) Apply निवडणूक%20आयोग filter\n'गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नाही' - साध्वी\nभोपाळ : गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाली नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह...\nभाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञा 44 हजार मतांनी आघाडीवर\nलोकसभा निकाल 2019 : भोपाळ : ज्या उमेदवाराच्या वक्तव्यावरून देशभरात गदारोळ झाला आणि संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराचा रोखच बदलला,...\nवाचाळवीरांची वाणी भाजपला भोवली\nनवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे...\nLoksabha 2019 : माझ्या शापामुळेच हेमंत करकरेंचा सर्वनाश - साध्वी प्रज्ञा\nभोपाळ : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला...\nसाध्वी प्रज्ञासिंह भाजपमध्ये; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याविरुद्ध लढणार साध्वी प्रज्ञा\nभोपाळ: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून...\nबेबो लढवणार मध्य प्रदेशातून निवडणूक \nमुंबई : अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. करिनाला भोपाळमधून...\nकाँग्रेस सरकारची शेतकऱ्यांसाठी मध्यप्रदेशात कर्जमाफीपाठोपाठ मोठी घोषणा\nभोपाळ : मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांना एक...\nजमिन खोदकाम करताना मजुराला सापडला 42.59 कॅरेटचा मौल्यवान हिरा..\nभोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशमधील एका मजुराला खाणीत काम करत असताना हिरा सापडला आहे. या हिऱ्यामुळे तो मजूर क्षणात मालामाल झाला...\nभारतात धावणार बुलेट ट्रे��ची बहिण\nVideo of भारतात धावणार बुलेट ट्रेनची बहिण\nजानेवारीत बुलेट ट्रेनच्या वेगानं धावणार ट्रेन १८\nबुलेट ट्रेनची चर्चा सुरू असताना बुलेट ट्रेनची अनुभूती देणारी देशी एक्स्प्रेस भारतातच तयार होतेय. या नव्या एक्स्प्रेसचं नाव आहे...\nविधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा\nभोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान...\nराष्ट्रीय पॅरा-ऍथलीटवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ\nभोपाळ : मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/health/reason-why-a-girl-and-boy-cant-be-a-just-best-friends/440904", "date_download": "2019-08-20T22:58:39Z", "digest": "sha1:IRTU5UFHKL75HAITSRI3QYD7GSZ6X2B7", "length": 18941, "nlines": 129, "source_domain": "zeenews.india.com", "title": "... म्हणून एक मुलगा आणि मुलगी कधीच 'फक्त बेस्ट फ्रेड्स' नसतात । reason why a girl and boy cant be a just best friends । Health Tips in Marathi| News in Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n... म्हणून एक मुलगा आणि मुलगी कधीच 'फक्त बेस्ट फ्रेड्स' नसतात\nएक मुलगा आणि मुलगी कधीच फक्त फ्रेंड्स असू शकत नाही.\nमुंबई : एक मुलगा आणि मुलगी कधीच फक्त फ्रेंड्स असू शकत नाही. यावर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही अनेकदा चर्चा रंगल्या असतील, वाद झाले असतील. पण हे खरंच आहे प्रत्येक नात्याला मर्यादा आणि नावाचं लेबल असणं गरजेचे आहे का\nमैत्रीचं नातं निखळ असेल तर अधिक वर्ष टिकतं असं म्हणतात. म्हणूनच तुमच्याही आयुष्यात असलेल्या मित्रपरिवाराला असंच टिकवून ठेवा. एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र असू शकतात पण ते 'बेस्ट फ्रेंड्स' फार काळ का राहू शकत नाही हे तुम्हांला ठाऊक आहे का हे तुम्हांला ठाऊक आहे का या '५' गोष्टींवरुन ओळखा तुमच्या मित्र-मैत्रिणीचा खरेपणा\nमैत्रीचं नातं म्हटलं की एकमेकांबाबत प्रेम, काळजी या भावना आल्याच पण नकळत या नात्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की हे एकमेकांबद्दल वाटणार्‍या खोल प्रेमाचे संकेत असू शकतात.\n2. 'तुम्ही एकमेकांना डेट करताय' या प्रश्नाचा मारा\nअनेकदा केवळ एक मुलगा आणि मुलगी फक्त दोघंचं बाहेर भेटले, जेवायला गेले तर लोकं त्यावर 'कपल' म्हणून थेट शिक्का मारतात. तुम्हा दोघांना ��से बाहेर फिरणं, भेटणं 'विचित्र' वाटत नसलं तरीही समाजात अशा मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. रोमॅन्टिक नात्याला सुरूवात करण्यापूर्वी विचारा हे '10' प्रश्न\n3. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना तुम्हांला क्वचित ठाऊकच नाही\nकदाचित तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमाची भावना असू शकते. कदाचित हे सिक्रेट लव्हचे संकेत असू शकतात.अनेकदा तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचरलात तर कदचित सरळं नीट होईल किंवा मैत्रीचं सारं नातं बिघडूदेखील शकतं. बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा\n4. इतरांसोबत बघून 'जलस' (मत्सर भावना) वाटणं\nतुमचा मित्र किंवा मैत्रिण इतरांना डेट करायला लागला की कदाचित तुम्हांला त्याचा राग येऊ शकतो. तुमच्यासाठी असलेला वेळ इतरांना देत असल्याने असो किंवा तुम्हांला त्या व्यक्तीला डेट करायचे आहे म्हणून ही भावना निर्माण होऊ शकते. यासोबतच कदाचित तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या आयुष्यात असणारी 'ती' खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात का नाही म्हणूनदेखील तुम्हांला त्रास होऊ शकतो.\nतुमच्या दोघांमध्ये मैत्रीचं स्ट्रॉग बॉन्डींग असल्याने काही गोष्टी तुम्ही गृहीत धरता. मात्र जेव्हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे या गोष्टी होत नाहीत तेव्हा तुम्हांला त्रास होऊ शकतो. असा त्रास इतर मित्र-मैत्रीणींसोबत होत नाही.\n6. पालकांकडे लग्नाचा तगादा\nएक मुलगा आणि मुलगी केवळ बेस्ट फ्रेड असू शकतात हे मूळातच समाजाची मानसिकता नसल्याने पालकही तुमच्या मैत्रीला,ओळखीला, एकमेकांना समजून घेण्याच्या क्षमतेला गृहीत धरुन लग्न करण्याचा तगादा लावतात.\nअपेक्षाभंगाचं दु:ख जास्तच त्रासदायक असतं. इतर मित्रांपेक्षा तुमच्या बेस्ट फ्रेंडकडून काही चूकीचं घडल्यास त्याचा मनस्ताप अधिक होतो आणि परिणामी नातं बिघडत.\nमुंब्र्याच्या तरुणांचा वर्दीवर हात, पोलिसांचे कपडेही फाडले\nमुंबईत फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश\nअनुच्छेद ३७० हटवल्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली च...\nप्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध, जोरदार प्रचार मोहीम\nउदयनराजेंपाठोपाठ शिवेंद्रराजेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nरवींद्र जडेजा विक्रमाच्या जवळ\nआवळा सरबत प्या, हे १० आजार टाळा\n'भीकेची गरज नाही' वादावर विनोद तावडेंकडून, खासदा...\nयवतमाळ येथे कारने १० वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/whatsapp-new-feature/", "date_download": "2019-08-20T23:22:44Z", "digest": "sha1:KCHDRO57PKMLI3ZPWPOCJCTBUTX4S25U", "length": 8927, "nlines": 113, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "व्हॉटस्अ‍‍ॅपचं नवीन फिचर ‘स्टोरीज'", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nव्हॉटस्अ‍‍ॅपचं नवीन फिचर ‘स्टोरीज’\nव्हॉटस्अ‍‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी ‘स्टोरीज’ या नवीन फिचरच्या माध्यमातून फोटो वा व्हिडीओला आपले स्टेटस म्हणून वापरण्याची सुविधा देणार आहे. आजवर कुणीही फक्त शब्द अथवा इमोजींना स्टेटस म्हणून वापरू शकतो. लवकरच यासोबत प्रतिमा अथवा व्हिडीओदेखील वापरता येणार आहे.\nसर्वात महत्वाची बाब म्हणजे हा फोटो/व्हिडीओ फक्त 24 तासांपर्यंत स्टेटस म्हणून दिसेल. काही डेव्हलपर्सच्या माध्यमातून या फिचरची चाचणी घेण्यात येत असून ते लवकरच जगभरातील युजर्सला अपडेटच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे.\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला…\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास…\nसध्या फेसबुकच्या न्यूज फिडमध्ये व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होत असले तरी त्यात ऑडिओ सुविधा नव्हती. अर्थात आपल्याला ध्वनीरहित व्हिडीओ आपोआप सुरू होतांना दिसत असत. आता मात्र ध्वनीयुक्त व्हिडीओ ‘ऑटो-प्ले’ होणार आहेत. बर्‍याच युजर्सला यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. अर्थात सेटींगमध्ये जाऊन हा प्रकार थांबविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.\nयासोबत फेसबुकने व्हर्टीकल व्हिडीओ अधिक उत्तम प्रकारे पाहण्याची सुविधा दिली आहे. अनेक जण स्मार्टफोनला उभ्याने धरून व्हिडीओ काढून तो शेअर करत असतात. यामुळे तो व्हिडीओ उभा दिसतो. फेसबुकच्या ताज्या अपडेटमुळे स्मार्टफोनवर हे व्हिडीओ सुलभपणे पाहता येणार आहेत.\nफेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘वॉच अँड स्क्रोल’ हे फिचरही दिले आहे. यामुळे आता फेसबुकवरील एखादा व्हिडीओ पाहतांना आपण न्यूज फिडही पाहू शकणार आहोत. आपल्या स्मार्टफोनच्या कोणत्याही कोपर्‍यात आपण हा व्हिडीओ ठेवू शकतो. अँड्रॉईड या प्रणालीचे युजर्स तर अगदी फेसबुकचे अ‍ॅप बंद असतांनाही अशा स्वरूपाचा व��हिडीओ पाहू शकतील. याचसोबत फेसबुकने टिव्हीवर उत्तम दर्जाचे व्हिडीओ पाहण्यासाठी स्वतंत्र टिव्ही अ‍ॅप सादर करण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅपल टिव्ही, अमेझॉन फायर टिव्ही आणि सॅमसंग स्मार्ट टिव्ही आदींसोबत फेसबुकचे व्हिडीओ अ‍ॅप जोडता येणार आहे.\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु\nपुरात अडकलेल्या 35 जणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी केली एअरफोर्सला विनंती\nसोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी\nविनाहेल्मेट मुळे अपघातात सर्वाधिक प्रमाण\nपुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू ; २५ रिक्षांची नोंदणी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून…\nईडी विरोधात मनसे आक्रमक; २२ तारखेला ठाणे…\n’33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून…\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/forbes/", "date_download": "2019-08-20T22:22:44Z", "digest": "sha1:TNUTA56NV74MC55KUFRBOQ5W46FGVY4A", "length": 12154, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "forbes Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘फोर्ब्स’च्या ‘टॉप’ 100 सेलेब्रिटीच्या लिस्टमध्ये ‘खिलाडी’ अक्षय…\nमुंबई : वृत्तसंस्था - अमेरिकन मॅगेझिन फोर्ब्सने या वर्षातील जगभरातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा केवळ अक्षय कुमार आपले स्थान बनवू शकला आहे. 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा स्टार अक्षय कुमार…\nपी.व्ही. सिंधूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्ठाभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचा फोर्ब्सच्या यादीत सर्वोत्तम १० खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे . २०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये…\nपुणेकर प्रियंका जोशीचा अटकेपार झेंडा\nपुणे :पोलिसनामा ऑनलाईनफक्त पुणेकरांनाच काय तर आख्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पुणेकर प्रियांका जोशी यांनी करून दाखवली आहे. प्रियांका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या माजी…\n‘फोर्ब्ज’च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी खाली\nन्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे 'फोर्ब्ज'च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प यांचे स्थान 222 क्रमांकाने घसरले आहे. फोर्ब्जच्या ग्लोबल बिलियनेअर्स म्हणजेच जागतिक अब्जाधीशांच्या यादीत…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअहमदनगर : मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याने चाकूने सपासप वार\nकलम 370 वरून इम्रान खानच्या पुर्वाश्रमी पत्नीचे गंभीर आरोप ; म्हणाली,…\n‘शिक्षक भरती’साठी अनिवार्य असलेल्या ‘CTET’…\nएकेकाळी दुबईमधील घराघरात जाऊन ‘तो’ भारतीय विकायचा औषध, आता…\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची ‘स्वप्ने’, जाणून घ्या कोणत्या स्वप्नाचा काय आहे…\n SBI कडून ‘हे’ चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना फायदाच फायदा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rain-flood-water-borghar-naikwadi-204583", "date_download": "2019-08-20T22:55:44Z", "digest": "sha1:WFBKAQBYQAEGX4VOIPXY2EWHIXTITTMD", "length": 15935, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rain Flood Water Borghar Naikwadi बोरघर येथील नाईकवाडी (आदिवासीवाडी) ला पुराच्या पाण्याचा फटका | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nबोरघर येथील नाईकवाडी (आदिवासीवाडी) ला पुराच्या पाण्याचा फटका\nरविवार, 4 ऑगस्ट 2019\nबोरघर येथील आदिवासी - कातकरी समाजाची वस्ती अनेक वर्षांपासून पाताळी नदीच्या तंतोतंत काठावर व चिंचवली - वावे वरून येणा-या दोन नद्यांचाही संगम याच वस्तीजवळ होतो. पावसाळ्यात या सगळ्या नद्यांना मोठा पूर येत असल्यामुळे या वस्तीला दरवर्षी मोठ्या आपत्तिला सामोरं जावं लागत आहे. या ठिकाणी १७ घरे असून २१ कुटुंबे आहेत. या लोकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर गेली अनेक वर्षे करत आहेत.\n२१ कुटुंबाच्या जीवाला धोका\nखेड - बोरघर येथील आदिवासी - कातकरी समाजाची वस्ती अनेक वर्षांपासून पाताळी नदीच्या तंतोतंत काठावर व चिंचवली - वावे वरून येणा-या दोन नद्यांचाही संगम याच वस्तीजवळ होतो. पावसाळ्यात या सगळ्या नद्यांना मोठा पूर येत असल्यामुळे या वस्तीला दरवर्षी मोठ्या आपत्तिला सामोरं जावं लागत आहे. या ठिकाणी १७ घरे असून २१ कुटुंबे आहेत. या लोकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर गेली अनेक वर्षे करत आहेत.\nगेले अनेक वर्षे पाताळी नदीतील झाडी व गाळ शासनामार्फत काढलाच गेलेला नाही. त्यातच आता या वस्तीच्या समोरच नदीच्या पलीकडील बाजूस राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अर्ध्या नदीच्या पात्रातच केले गेले असल्यामुळे नदीचे पात्र अर्ध्यावर आले आहे. सोबतच स्त्याची उंची ही वाढविण्यात आली आहे. या सर्व बाबींचा परिणाम नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे आता या पावसाळ्यात अतिवृष्टिच्या कालावधीत कातकरीवाडीतील घरांमध्ये ताबडतोब जलद गतीने पुराचे पाणी घुसत आहे.\nगेले दोन दिवस अतिवृष्टिमुळे नद्याना पूर आला असून नदीकाठच्या या वस्तीला पुराच्या पाण्याने वेढले असून घराघरांत पाणी शिरले आहे. ४ घरांची पुरामुळे पडझड झाली असून घरातील अन्नधान्य, भांडी, कपडालत्ता अशा गोष्टी पुरात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबावर मोठी आपत्ति आली असून मुला बाळांचे, महिला-माणसांचे खुप हाल होत आहेत. बोरघर येथे जिल्हाधिकारी रत्नागिरी व पुनर्वसन संचालक यांचे नावे असलेली मोकळी जागा आहे. या ठिकाणी आदिवासी लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा भेटून व पत्रव्यवहार करून सरपंच या नात्याने उदय बोरकर यांनी मागणी केलेली आहे. परंतु, याकडे प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत गेलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पूर येतंय व शासनाची लोकं येऊन पंचनामा करून जातात. शासनाची दोनचार हजाराची मदत या लोकांच्या हातावर ठेवली जाते किंवा एखादा नेता येतो वीस-चाळीस रुपयाचे अन्नाचे पुडे हातात देतात व फोटो काढतात, पेपर किंवा मिडीयात देतात अन् गायब होतात. परंतु, या लोकांची खरी वेदना कुणी अद्याप जाणूनच घेतली नाही. या लोकांकडे पाहिले गेले ते केवळ मतदानाचे बाहूले या यांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण असा प्रश्न श्री. बोरकर यांनी केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nओडिशा, कर्नाटकला ४,४३२ कोटी\nनवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिशा ���ा राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी...\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nसंत्राफळ गळतीने उत्पादक हवालदिल\nशेंदूरजनाघाट (जि. अमरावती) : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरुड तालुक्‍यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून...\nपारायण सुरू करीत वरुणराजाला साकडे\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके...\nऔरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात झाला कृत्रिम पाऊस\nऔरंगाबाद - तब्बल चार आठवड्यांनंतर मंगळवारी (ता.20) सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा...\nबिहारमध्ये दोन वैज्ञानिकांना संतप्त जमावाची मारहाण\nपाटणा : मुलांच्या अपहरणाच्या अफवांनी बिहारमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका मणिपूर आणि कोलकत्याहून आलेल्या दोन वैज्ञानिकांना बसला. संतप्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/due-blessings-ganesh-naiks-i-was-bjp-sandeep-naik-203913", "date_download": "2019-08-20T22:55:06Z", "digest": "sha1:32YN7ZLWDH4WDUJ3YPGXWG4MYD64TC3S", "length": 15651, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to the blessings of Ganesh Naiks I was in BJP: Sandeep Naik गणेश नाईकांच्या आशीर्वादामुळेच भाजपमध्ये : संदीप नाईक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगणेश नाईकांच्या आशीर्वादामुळेच भाजपमध्ये : संदीप नाईक\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nआमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार ���ंदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले.\nमुंबई : नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले.\nसंदीप नाईक यांनी त्यांचा चुलतभाऊ सागर नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात बदलत असलेल्या परिस्थितीनुसार आपली भूमिका न बदलल्याने शहराचे नुकसान होऊ नये, म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.\nमुंबईतील गरवारे सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना गेल्या दोन दिवसांपासून बाळगलेले मौन सोडले. दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्याने राज्यात आणि देशात माझी विशिष्ट ओळख आहे. त्यामुळे मला स्वतःला खूप काही मोठे होण्यासाठी मी हा निर्णय घेतला असे नाही. मला आजपर्यंत नवी मुंबईतील नागरीकांकडून जे प्रेम मिळाले, त्या प्रेमावर खरे उतरायचे आहे. शहरातील उरलेली कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. चांगले प्रकल्प शहरात आणायचे आहेत. शहराचा जो नावलौकिक आजपर्यंत आहे, शहराचे जे वेगळेपण राज्यात आणि देशात आहे ते वाढवायचे आहे, असे प्रतिपादन संदीप नाईक यांनी यावेळी केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली देशाची वाटचाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद असतो; त्यामुळे कितीही कठीण प्रश्न असला तरी तो साधा व सोपा करून समाजातील प्रत्येक घटकांना दिलासा देण्याची त्यांची कार्यपद्धती ही नवी मुंबईच्या विकासासाठी मला पूरक वाटल्याने आता भाजपमध्ये काम करणे सोपे जाईल, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. तसेच भाजपमध्ये राहून नवी मुंबईतील सर्वसमावेशक गावे, झोपडपट्टी व शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आपली तयारी असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले.\nदेशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात आपले शहर कुठेही मागे पडू न��े. तसेच आपली राजकीय भूमिका न बदलता आपल्या शहराला वेठीस धरले जाऊ नये. शहराचे नुकसान होऊ नये. म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.\n- संदीप नाईक, आमदार.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : ...अन्यथा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात\nदाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही, तर ही...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nमुंबई महापालिकेकडे 17 हजार रिकामी घरे\nमुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\n\"त्या' केंद्रावरील वितरित सर्व आधार कार्डची तपासणी\nनागपूर : आपले सेवा केंद्रावर बोगस आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर आता \"त्या' केंद्रावरून वितरित करण्यात आलेल्या सर्व आधार कार्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/gajaya-bull-made-owner-free-debt-special-story-200086", "date_download": "2019-08-20T23:47:30Z", "digest": "sha1:VKYK6ZIBONSUEQEXSQNENA5FWCVDAEQU", "length": 15026, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gajaya bull made the owner free from debt special story टनभराच्या ‘गज्या’ने केले मालकाला कर्जमुक्त | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nटनभराच्या ‘गज्या’ने केले मालकाला कर्जमुक्त\nमंगळवार, 16 जुलै 2019\nकर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने केले मालकालाच कर्जमुक्त.\nकसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची चार राज्यात ख्याती.\nसुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना.\nतुंग - कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने मालकालाच कर्जमुक्त केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची ही कथा. चार राज्यात ख्याती असलेल्या सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना होते. आता त्याच्या या वजनदार कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद होण्याची शक्‍यता आहे.\nगजा घरच्या जर्सी गायीचे वासरू. ऑक्‍टोबर २०११ मध्ये त्याचा जन्म झाला. या बाळाचे पाय पाळण्यातच म्हणजे लहान वयातच दिसू लागले. सायमोते यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले. प्रसंगी पदरमोड करून कर्ज काढून त्याला खुराक कमी पडू दिला नाही. आता आठ वर्षाचा झाला आहे. सहा बाय दहा फूट उंची-लांबीच्या गज्याने टनाचा काटा पार केला आहे.\nजन्म बैलाचा देह मात्र हत्तीचा म्हणून नाव गज्या. आता गज्याने नाव कमावले आहे आणि पैसादेखील कमावत आहे. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा व वजनामुळे त्याला ठीकठिकाणच्या कृषी प्रदर्शनांमध्ये मागणी असते. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सुमारे साठ प्रदर्शनांमध्ये त्याने आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. गज्या जाईल तिथे त्याच्यासोबत सेल्फी काढून घ्यायला झुंबड उडते.\nअगदी आमदार-खासदारांसारखे नेतेमंडळींना हा मोह आवरलेला नाही. नारायण राणे, विजयसिंह मोहिते-पाटील, उदयनराजे भोसले अशा नेतेमंडळींनी त्याच्यासोबत फोटोसेशन केले आहे. काही प्रदर्शनामध्ये त्याच्यासाठी तिकीट लावले होते. सध्या त्याची वर्षाकाठी तीन-चार लाखांची कमाई असते. त्यातून सायमोते यांच्या डोईवरचे मोठे कर्ज दूर झाले. या आनंदप्रीत्यर्थ ते दरवर्षी बेंदराला त्याची सवाद्य मिरवणूक काढतात. यादिवशी शेदोनशे स्नेहीजणांची पंगत उठते.\nसध्या प्रदर्शनांचा सीझन नसल्याने गज्याने वजन कमी केलेय. मात्र उन्हाळ्यामध्ये गजाला खास कलिंगडे व गाजरांची सोय असते. उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी गोठ्यात पंखा असतो. बसायला रबरी मॅट असते. सीझनमध्ये त्याला सकाळ-संध्याकाळ सातू, हरभरा, हुलगा, मटकी असे एकत्रित दहा किलो रोज खाद्य व तीन वेळा ओला चारा असतो. दर रविवारी नदीला आंघोळीला नेले जाते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nराज यांची चौकशी कशासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\nकर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nसाकोली (जि. भंडारा) : तालुक्यातील उकारा येथील युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामेश्वर नीलकंठ तवाडे (वय 28) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे....\nऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत\nपंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे...\nमंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शक���ा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/lost-life-while-throwing-acacia-power-pole-205806", "date_download": "2019-08-20T22:55:34Z", "digest": "sha1:O4DM3RF35YN5Z4HVSP6Z7COJYFK3DMOV", "length": 11771, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lost life while throwing acacia on a power pole वाठोड्यात वीज खांबावर आकोडा टाकताना गमावला जीव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nवाठोड्यात वीज खांबावर आकोडा टाकताना गमावला जीव\nगुरुवार, 8 ऑगस्ट 2019\nअमरावती : जिल्ह्यात वाठोडा (शुक्‍लेश्वर) गावात घरात अवैध वीजपुरवठा घेण्यासाठी वीज खांबावरील विद्युत वाहिनीवर आकोडा टाकत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. निदान तुळशीराम तायडे (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nअमरावती : जिल्ह्यात वाठोडा (शुक्‍लेश्वर) गावात घरात अवैध वीजपुरवठा घेण्यासाठी वीज खांबावरील विद्युत वाहिनीवर आकोडा टाकत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. निदान तुळशीराम तायडे (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.\nबुधवारी (ता. सात) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरात वीज नसल्यामुळे काही दिवसांपासून बांबूच्या साहाय्याने तायडे घरासमोरील विजेच्या खांबावर आकोडे टाकत वीज चोरी करीत होते. बुधवारी अशाचप्रकारे वीजचोरी करताना जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे खोलापूर पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीदेखील पाहणी केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन : नोटबंदी, जीएसटी आणि आता प्रदूषण मानके बीएस-6 अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर वाहननिर्मिती आणि सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या औद्योगिक...\nपिंपरी : वाहन उद्योगात आलेल्या मंदीतून मार्ग काढण्यासाठी उद्योगनगरीतील लघू व मध्यम उद्योजकांनी अनेक उपाययोजनांची आखणी केली आहे. उत्पादनासाठी आवश्‍यक...\nस्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी...\nप्रकल्पबाधीत गावांमध्ये रोजगाराचा प्रश्‍न\nभंडारा : गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द धरणाचे बांधकाम सुरू असून जिल��ह्यातील 30 पेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, नवीन गावठाणात...\nढिंग टांग : होता शास्त, बसेल धास्त\nपायथ्यालगतचे शिवाजी पार्काड झोपी गेलेले असताना गडाचें खलबतखान्यातील पलिते मात्र पेटले होते. राजियांनी कोठल्या नव्या मोहिमेची आखणी सुरु केली असेल बरे...\nगणेश मंडळांना सवलतीत वीज ; अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन\nसातारा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलत व वहन आकारासह पाच रुपये नऊ पैसे प्रतियुनिट या दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/hemadpant/", "date_download": "2019-08-20T22:58:47Z", "digest": "sha1:CZGLEK2KT6T6PRWGVSCPWQFFI2HIYRAN", "length": 22023, "nlines": 152, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Hemadpant - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग (Yoga Classes)\nभारताला फार प्राचिन काळापासून योगाची परंपरा आहे. या विद्येची योग्य प्रकारे माहिती होऊन सर्व श्रद्धावानांना आरोग्यवान होण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘श्रीहेमाड्पंत प्राच्यविद्या प्रशाला’-Shree Hemadpant Prachyavidya Prashala’ अंतर्गत ‘श्रीअनिरूद्धाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ योगा(Shree Aniruddha’s Institute of Yoga)’ तर्फे योगाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. योगाचे हे प्रशिक्षण वर्ग १५ मे २०१५ पासून सुरू होत असून मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस श्रीहरीगुरूग्राम (न्यु इंग्लिश स्कूल, वांद्रे- पूर्व)(New English School, Bandra-East) येथे\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्��न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला\n॥ हरि ॐ ॥ आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या या फोरममध्ये आपला\nआद्यपिपांचे सद्‌गुरु साईनाथ ( Adyapipa’s Sadguru Sainath )\nबापू (अनिरुद्धसिंह), सूचितदादा व मी, काकांच्या समाधीस्थानमला नमस्कार करताना आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे द���वा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी\nनरज्न्म का क्या कारण\nWhy the Human Birth – Hemadpant पिछले हफ्ते की दारा सिंहजी के मृत्युकी खबर सभीकों दु:ख देकर गई हर एक भारतीय खेद व्यक्त कर रहा था हर एक भारतीय खेद व्यक्त कर रहा था लेकिन मौत यह जीवन की अपरिहार्यता (कडवा सच) हैं लेकिन मौत यह जीवन की अपरिहार्यता (कडवा सच) हैं साईसत्‌च्चरित कें ४३ वे अध्याय में हेमाडपंतजीं हमें यही बताते हैं साईसत्‌च्चरित कें ४३ वे अध्याय में हेमाडपंतजीं हमें यही बताते हैंजन्म के साथ मृत्य आवश्‍य आती है l इन्हें एक-दूसरे से अलग नहीं किया जा सकता l मरण जीव की प्रकृति का लक्षण है l\nll अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ll ll ॐ नमश्चण्डिकायै ll Sadguru Mahima अन्य सभी देवी-देवता तो भ्रमित करने वाले हैं; केवल गुरु ही ईश्‍वर हैं l एक बार अगर तुम उन पर अपना विश्‍वास स्थिर कर लोगे तो वे पूर्व निर्धारित विपदाओं का भी सामना करने में सहायता करेंगे l – अध्याय १० ओवी ४ सद्‍गुरु की महती बयान करनेवाली अनेक ओवीयाँ श्रीसाईसच्चरित में आती रहती है लेकिन मेरे मन में मात्र\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/local-parties-need-to-come-together-thakre-ambedkar-will-visit-the-meeting/", "date_download": "2019-08-20T23:13:45Z", "digest": "sha1:CY3JT22OU76GCCUSCANKTHDQP47Z2TJT", "length": 6528, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Local parties need to come together; Thakre, Ambedkar will visit", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nस्थानिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज; ठाकरे,आंबेडकर यांची घेणार भेट\nविरोधी पक्षातील छोटय़ा पक्षांनी सर्वानी एकत्र येऊन ही निवडणूक लढविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांची भेट राजू शेट्टी घेणार आहेत, असे त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.\nया सर्व नेत्यांबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र राहावे, अशी इच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nवंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या सव्वा लाखांहून अधिक मतांमुळे पराभव झाल्याचे सांगत शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांन��� मते दिली पण ती यंत्रातून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर अविश्वास आहेच. तसे नसते तर बहुतांश मतदार संघांत पडलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये एवढी तफावत आढळली नसती. अलिकडेच ही आकडेवारी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर काढून टाकल्याचेही त्यांनी सांगितले.\nशेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. या वेळी ते शेतकऱ्यांवर विश्वास असून मतदान यंत्रावर विश्वास नाही, असे म्हणाले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपुरग्रस्तांना मदत पोहचत नाहीये, काही राजकारणी…\n‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\n‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2019-08-20T22:32:55Z", "digest": "sha1:UIFROHSXD666D3FEE7NHQFTIW2B4OJGU", "length": 4170, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८११ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८११ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८११ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.��. १८६१ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:एकोणविसावे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८८० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८६६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८१० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १८१० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/attempt-to-kill-the-wife/", "date_download": "2019-08-20T22:19:36Z", "digest": "sha1:YUMCB5CSNAKBG2DYZLXXDSOUQV4UIWRM", "length": 14055, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "कोयत्याने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकोयत्याने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न\nकोयत्याने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरगुती भांडणातून, घर सोडून गेलेल्या पतीने, दबा धरुन पत्नीवर कोयत्याने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडली. या प्रकरणी प्रदीप माधव आंबटवार (२५, रा. आलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड) याने फिर्याद दिली. तर माधव गोविंद आंबटवार (६०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुणाबाई आंबटवार असे जखमी महिलेचे नाव आहे.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप याचे वडील माधव याला दारूचे व्यसन आहे. तसेच तो कोणतेच काम करत नाही. यावरून आई अरुणाबाई आणि वडील माधव यांचे मागील एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून वडील माध�� हे घर सोडून गेला होता. रविवारी सकाळी अचानक माधव घरी आला. त्यावेळी अरुणाबाई प्रात:विधीसाठी घराच्या खालच्या बाजूला जात होत्या. वाटेतच माधव दबा धरून बसला होता. माधव याने कोयत्यासारख्या हत्याराने अरुणाबाई यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर घातक वार करून जीवे ठार मारण्याच्या पर्यत केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.\nआयटी कंपनीत महिला, तरुणी असुरक्षित\nमॅट कोर्टाचा पुणे पोलिसांना दणका\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nखाजगी क्लासेसचे सर्वेक्षण करा : आयुक्तांचे आदेश\n SBI कडून महत्वाचा निर्णय, ‘गृह’ कर्ज आणखी…\nमोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’…\nपिंपरी : सराईत गुन्हेगार 9 महिन्यानंतर गजाआड\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pmc-25/", "date_download": "2019-08-20T23:44:52Z", "digest": "sha1:Q6DUE75AUW7PDBVYFPTVMLEKOPXN5MJ2", "length": 9535, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "आता पाणीकपात नको -महापौर - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune आता पाणीकपा�� नको -महापौर\nआता पाणीकपात नको -महापौर\nपुणे- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणात पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. हे लक्षात घेता शहराला पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही. याबाबत काळजी घ्यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहेत. महापौरांच्या या आदेशामुळे पुणेकर नागरिकाची पाणी कपातीमधून सुटका झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता महापालिका प्रशासनाने मागील सहा महिन्यापासून पुणेकर पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.\nतर या पाणी प्रश्नावर शहरातील विविध संघटनी पुणे महापालिकेच्या बाहेर आंदोलन देखील केले. तरी देखील पाणी प्रश्नावर तोडगा काही निघाला नाही. या सर्व घडामोडी घडत असताना. पुणे महापालिकेच्या सभागृहात नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना खुलासा करण्यास सांगितला.\nधरणातील पाणी साठयाबाबत दिलेल्या आकडेवारी वरून महापौरांनी धरणातील पाणी लक्षात घेता पुणेकर नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा, असे आदेश देण्यात आले. शहरातील नागरिकांची पाणी कपातीमधून सुटका होणार असल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.\nधरण १०० टक्के भरलंय,पण प्रभागात पिण्यासाठी नळाला मात्र पुरेसे पाणी का नाही – भैय्या जाधव; वर्षा तापकीर,अश्विनी भागवत ,गफूर पठाण,वसंत मोरे ,आबा बागुल,नंदा लोणकर\nआधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी–उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे\nअनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पु��्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/salmans-ngo-being-human-blacklisted-by-bmc/", "date_download": "2019-08-20T23:24:43Z", "digest": "sha1:R3UGMRZURUHAP2MXDDKAPXC3VL3ZJC4C", "length": 13611, "nlines": 231, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "NGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Entertainment/NGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nबॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.\n0 1,158 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : सलमान खानची सामाजिक संस्था (एनजीओ) बीईंग ह्युमन अनेक सामाजिक कामांत सहकार्य करते. मात्र, हीच सामाजिक संस्था आता अडचणतीत येण्याची शक्यता आहे.\nझालं असं की, सामाजिक संस्था बीईंग ह्युमनने २०१६ साली बीएमसीसोबत मिळून डायलिसिस सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र, या संस्थेकडून अद्याप डायलिसिस केंद्र उभारण्यास सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेने याविरोधात कारवाई केली आहे.\nबीईंग ह्युमन काळ्या यादीत\nडायलिसिस सेंटरच्या कामास जवळपास दोन वर्षांनंतरही सुरुवात न झाल्याने बीएमसीने या संस्थेला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकलं आहे. बीएमसीचे अतिरिक्त मनपा आयुक्त ईडेज कुंदन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nडायलिसिस सेंटरमध्ये लावायच्या होत्या मशीन्स\nमुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, २०१६ साली बीएमसीने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत १२ डायलिसिस सेंटर सुरु करण्याची योजना आखली होती. या दरम्यान बीएमसीने जवळपास ३५० रुपये उपचाराची फी ठेवली होती.\nसलमानच्या एनजीओने ३३९.५० रुपयांत डायलिसिस सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये वांद्रे येथे २४ डायलिसिस मशिन्स लावण्याचं म्हटलं होतं.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सलमान खानच्या एनजीओला बँक गॅरंटीसोबतच इतरही परवानग्या दिल्या होत्या. मात्र, परवानगी दिल्यानंतरही कामाला सुरवात झाली नाही. त्यानंतर बीएमसीने या एनजीओला ब्लॅक लिस्ट करण्याचा यापूर्वीच इशारा दिला होता.\nतर बीईंग ह्युमन तर्फे सांगण्यात येत आहे की, काही महत्वाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी सिविक बॉडीला अपयश आलं. त्यामुळे मनपातर्फे या सर्व गोष्टींची लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं बीईंग ह्युमनला वाटतं.\nसौजन्य : Zee 24 तास\nनदीवर राज्यांचा अधिकार नाही: सुप्रीम कोर्ट\nशेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही - मुख्यमंत्री\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदा���ाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-vs-pakistan-match-may-get-affected-due-rain-manchester-194015", "date_download": "2019-08-20T23:23:49Z", "digest": "sha1:F3NWJFWZBNTF7NIUVFCBFOZJLFBBJXTF", "length": 13740, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "india vs pakistan match may get affected due to rain in manchester World Cup 2019 : भारत-पाक सामना होणार पण... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : भारत-पाक सामना होणार पण...\nरविवार, 16 जून 2019\nविश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nशनिवारी सतत होणाऱ्या पावसामुळं दोन्ही संघांना सराव करता आला नाही. मात्र, हा सामना सुरळीत पार पडावा यासाठी जगभरातून देवाला साकडे घातले जात आहे. सध्या मॅंचेस्टरमध्ये आकाश निरभ्र असून, सामना रद्द होणार नाही असे वाटत असले तरी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या एक-दोन दिवसात मॅचेस्टरम���्ये पावसाच्या बारीक सरी आल्या आहे. त्यामुळं भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना वेळेवर सुरु होण्याची शक्यता आहे. अडीच वाजता नाणेफेक होईल, त्यानंतर तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nदरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर त्याचा सगळ्यात जास्त फटका हा आयसीसीला बसणार आहे. त्यामुळं हा सामना होईल याची दक्षता आयसीसीकडून घेण्यात येत आहे. सध्या ग्राऊंण्ड स्टाफ मैदान साफ करत आहेत. कृत्रीमरित्या मैदान सुखे कसे राहिल याची काळजी घेतली जात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार\nनवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान...\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nवाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे...\nनागपूर : \"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...'...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\nसर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध\nमुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/neesham-de-grandhomme-rescue-act-takes-new-zealand-236-195972", "date_download": "2019-08-20T23:36:11Z", "digest": "sha1:BOYTSAA4GYS2SFSA6WIAWZDNSXBB2LRF", "length": 15384, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Neesham, de Grandhomme rescue act takes New Zealand to 236 World Cup 2019 : नीशॅम-ग्रँडहोमने न्यूझीलंडला सावरले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : नीशॅम-ग्रँडहोमने न्यूझीलंडला सावरले\nबुधवार, 26 जून 2019\nपावसामुळे मैदान ओलसर असल्यामुळे एक तास उशिरा सुरु झालेल्या या सामन्यात ढगाळ वातावरणही न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा धासडी निर्णय घेतला परंतु पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याससमोर त्यांची 5 बाद 83 अशी अवस्था झाली. या धावा करतानाही त्यांनी अर्धी षटके खर्ची घातली होती. दोनशे धावांचाही टप्पा कठिण वाटत होता, परंतु निशॅम आणि ग्रॅंडहोम यांनी हात दिला. निशामचे शतक अवघ्या तीन धावांनी अपूर्ण राहिले.\nबर्मिंगहॅम : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात भारतासह अपराजित रहाणाऱ्या न्यूझीलंड फलंदाजीला प्रथमच आव्हान मिळाले.\nपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 237 एवढीच मजल मारता आली. यामध्ये जिमी नीशॅम आणि ग्रॅंडहोम यांच्या 128 चेंडूतील 132 धावांच्या भागीदारीचे योगदान मोल्यवान ठरले.\nपावसामुळे मैदान ओलसर असल्यामुळे एक तास उशिरा सुरु झालेल्या या सामन्यात ढगाळ वातावरणही न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा धासडी निर्णय घेतला परंतु पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याससमोर त्यांची 5 बाद 83 अशी अवस्था झाली. या धावा करतानाही त्यांनी अर्धी षटके खर्ची घातली होती. दोनशे धावांचाही टप्पा कठिण वाटत होता, परंतु निशॅम आणि ग्रॅंडहोम यांनी हात दिला. निशामचे शतक अवघ्या तीन धावांनी अपूर्ण राहिले.\nआत्तापर्यंतच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर हुकूमत गाजवणाऱ्या न्यूझीलंड फलंदाजीला आज खऱ्या अर्थाने आव्हान मिळाले. पहिल्या पाचपैकी तिघांना जेमतेम खाते उघडता आले. त्यांच्या या पडझडीची सुरुवात महम्मद आमीरने आपल्या पहिल्याच चेंडूवर केली मार्टिन गुप्तीलने बाहेर जाणारा चेंडू यष्टींवर ओढावून घेतला. त्यानंतर दुसरा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि लॅथम ही न्यूझीलंडची मधली फळी गारद केली.\nसलग दोन शतके करणारा केन विलियमसन आत्मविश्‍वासाने फलंदाजी करत होता. 41 धावाही त्याने केला, पण तोही आफ्रिदीचा बळी ठरला तेव्हा न्यूझीलंडवर खऱ्या अर्थाने दडपण आले होते. नीशॅम आणि ग्रॅंडहोम यांच्याकडे डाव सावरण्यावर भर देण्याशिवाय पर्या नव्हता. धावगतीकडे त्यांनी दूर्लक्ष केले. अखेरच्या दहा षटकानंतर त्यांनी बॅट फिरवण्यास सुरुवात केली. नीशॅमचा प्रहार एवढा जबरदस्त होता की त्याने आत्तापर्यंत एकही षटकार न स्वीकारणाऱ्या आमीरचा चेंडूही प्रेक्षकांमध्ये भिरकावला. दोनशे धावा पार करण्याचा आत्मविश्‍वास मिळाल्यानंतर अडीचशे धावांचे लक्ष्य ठरवले, परंतु तेवढ्यात ग्रॅंडहोम धावचीत झाला.\nसंक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 50 षटकांत 6 बाद 237 (केन विलियमसन 41 -114 चेंडू, 4 चौकार, जिमी नीशॅम नाबाद 97 -112 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, कॉलिन ग्रॅंडहोम 64 -71 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महम्मद आमीर 10-0-67-1, शाहीन आफ्रिदी 10-3-28-3)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजसपाल कोच नव्हे, मेंटॉर\nनवी दिल्ली : जसपाल राणा यांना द्रोणाचार्य पुरस्कार नाकारल्याबद्दल पुरस्कार समितीवर टीका केली जात आहे...\nहर्षा भोगले म्हणतात, ''सब फिक्स था''\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर मग क्या प्रत्येकानेच बीसीसीआयपासून कपिल देव...\nविराट सेनेला जमले नाही ते लंडनमध्ये अपंग क्रिकेट संघाने करून दाखवले\nलंडन : ज्या लंडनमध्ये विराट सेनेचे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले त्या लंडनमध्ये...\nगैरवर्तणूकीमुळे 'या' सदस्याची विंडीज दौऱ्यातून थेट मायदेशी हकालपट्टी\nनवी दिल्ली : गैरवर्तनामुळे क्रिकेट व्यवस्थापकाला दौऱ्यावरून मायदेशी परत बोलाविण्याची नाचक्की भारतीय क्रिकेटवर ओढविली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात...\n'विराट-रोहितमध्ये वाद कोण लावतय मला माहिती'\nविराट-रोहित यांच्यातील वादाच्या कहाण्यांचा उमग कोठून झाला यावर गावसकर यांनी मतप्रदर्शन केले आहे. ते म्हणतात, \"ड्रेसिंगरुमधील काही खेळाडू ज्यांनी...\nहशिम आमलाची क्रिकेटमधून निवृत्ती\nजोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हशिम आमला याने मंगळवारी सर्व प्रकारच्���ा क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.angatpangat.in/essay/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T23:25:25Z", "digest": "sha1:2HCKR4FJSMF75ZNZ3DNKE2AA4DFP2HD4", "length": 34700, "nlines": 115, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "तोंडचा घास हीच दिवाळी - Diwali Pangat", "raw_content": "\nतोंडचा घास हीच दिवाळी\nतोंडचा घास हीच दिवाळी\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण खाद्यजीवनात सगळाच काही लखलखाट नाही, घमघमाट नाही. दारिद्र्याने पिचलेल्या अनेक कोपऱ्यांतून जेमतेम अन्न शिजते. सणावाराचे कौतुक अन्नाद्वारे व्यक्त होण्यासाठी जी काही आर्थिक वत्ता लागते ती अनेक ठिकाणी नाही. आर्थिक वकुबानुसार सणाची जेवण होतात. काही वर्षांपूर्वी पं. महादेव शास्त्री जोशींचं आत्मकथन वाचलं होतं. त्यात गरीबीने गांजलेल्या कोकणी परिवारांत- उच्च जातीचे असूनही दिवाळीत पोहेदिवाळी असे. पोह्याचेच पाचसहा प्रकार करून त्यातच दिवाळी साजरी होई. फारसा खर्च नव्हता. विविध तळणीचे पदार्थ, गोडाचे पदार्थ करणे परवडण्यासारखेच नव्हते. हा वर्ग तर तसा ज्ञानसंपन्न. तरीही पैशाची गाठ पडेच असे नाही.\nमग जातीय सामाजिक उतरंडी खालीच राहिलेल्यांची काय कथा… यातूनही पूर्ण बाहेर राहिलेला एक समाज म्हणजे आदिवासी समाज. महाराष्ट्राच्या आदिवासींत अन्नाची परंपरा काय आहे- नसतेच कधी कल्पना केलेली. ते सणाला काय करतात, काय खातात हे प्रश्न पडले नाहीत तर बरे अशी अवस्था.\nअलिकडेच एका पोषक आहारतज्ञ असलेल्या तरुण मुलीने सांगितले की कुठल्याशा कंपनीने केलेली पोषक आहाराची पाकिटे आदिवासींच्यात वाटली तर त्यांनी ती न खाता फेकूनच दिली. काय करायचं विचारत होती. तिला विचारलं, चव कशी होती त्याची. तर एक पाकीट गोड चवीचं आणि एक खारट चवीचं. गोड जरा जास्तच गोड आणि खारट जरा जास्तच खार���. गोडात गव्हाचा रवा, दाळ आणि साखर होती. आणि खारटात गव्हाचा रवा, मिश्र डाळी आणि मीठ होतं. आमचे वारली गोड खायचंही जाणत नाहीत आणि जेमतेम मिठाची सवय असल्यामुळे खारट म्हणजे थूथू. शिवाय गहू आणि डाळी हे अगदीच अनोळखी… अगदी थोड्या वारली कुटुंबात गव्हाचा नि डाळीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची म्हणवली जाणारी पक्वान्ने त्यांच्या जगण्यातून वजाच आहेत. ज्यांना त्यांच्या पूर्वापार खाद्यसवयींची माहिती नाही त्यांनी त्यांच्या पोषक आहारासाठी काही ठरवणे हे मूर्खपणाचेच ठरेल. पण शासकीय पोषक आहाराच्या चौकटीत असेच चालते.\nमी फार नाही, एकच वर्षं वारल्यांच्यात प्रत्यक्ष राहिले होते. तेलाचा वापर फारसा नसलेलंच अन्न असे त्यांचं. स्निग्धांश, प्रथिने, चौरस, समतोल आहार वगैरे सगळं त्यांना अनोळखीच होतं. आज थोडी परिस्थिती बदलली असली तरीही जेवणात धान म्हणजे भात हे मुख्य. कालवण आंबट करायला चिंचा, नाही तर कैऱ्या, कुसुंबाची आंबटढाण फळं, काकडं- म्हणजे एक आवळासदृश फळ घालतात. मिळालं तर मीठ, मिळालं तर तिखट, दुधी, भोपळा, काकडी, शेवगा, शिराळी अशा काही नेमक्याच पिकवलेल्या भाज्या, स्वस्तातले सुके मासे वगैरे. सारं पाण्यात उकळत ठेवायचं. ते पाणी घालून भात खायचा ही घरोघरची तऱ्हा.\nएकदा तिथं असताना आमच्या वारली मित्रांना बटाटेवडे करून देऊ असा बूट निघाला. बटाटे होते, तिखटमीठ होतं, बेसन होतं. पण ते तळायला तेल नव्हतं. आणि पुरेसं तेल आणण्याइतके पैसेही नव्हते. पण आमच्या वारली मित्रांनी चुटकी वाजवत सांगितलं- ‘तलायला तेल नको हां. ओडाक तेल खायचा नाय मा.’\n‘अरे पण बटाटेवडे तळले नाहीत तर बटाटेवडे कसले.’\nतर म्हणे, ‘पाण्यात तला.’\nआणि खरंच त्यांनी मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं. आणि घट्ट बेसनाने लिंपलेले बटाटेवडे खळखळून उकळत्या पाण्यात टाकून ‘तळून’ काढलेले. आणि ते शिजबटाटेवडे सगळ्यांनी खाल्लेही आनंदात.\nआजही वारल्यांच्यात भाज्या करताना त्या थेंबभर तेल दाखवून शिजवलेल्या असतात. ताटाला तेल लागणार नाही. आणि चवदार वगैरे संकल्पना असतात पण त्या आपल्या दृष्टीने वेगळ्या ग्रहावरच्याच असतात. तेलाशिवाय जेवण हे वैशिष्ट्यच आहे.\nकॉ. गोदाराणी परुळेकरांनी उभ्या केलेल्या वारल्यांच्या आंदोलनाचे वर्णन ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात त्यांनी केले आहे. एका ठिकाणी त्यां���ी अनुभव लिहिला आहे. ते थकून भागून भुकेलेले एका वारली घरात पोहोचले तेव्हा नुसता भात समोर आला. त्यात कुस्करायला कुठून तरी आणलेली भजी होती. त्याच्याशीच तो भात खाल्ला. कोरडा भात तर वारली सहजच खातात. त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही. ही झाली फार जुनी गोष्ट. पण अगदी आठ वर्षांपूर्वी डांगमधल्या वान्सडामध्ये गेले होते. तिथल्या देवराईत फिरून आलो आणि तिथल्या एका वारली घराच्या पडवीत पाणी प्यायला थांबलो. मला वारली भाषा बोलायला येते म्हटल्यावर त्या सर्वांना खूप आनंद झाला. मग धान जिवाडायचा आग्रह सुरू झाला. आणि थाळीत नुसता ‘जिराकुच’ मीठ घातलेला धानाचा डोंगर खूप प्रेमाने वाढून आला होता. ते आठनऊ जणांचे कुटुंब दुपारी तो भातच जेवणार होते… नुकताच सडून आणलेला तो भात चवदार नक्कीच होता. पण… ते तेवढंच जेवण. ही गोष्ट अजूनही छळतेच.\nया समाजात तर कोंबडीही क्वचित, बकरा तर दुरापास्तच. गुरं पाळून दूध काढायचं त्यांच्या परंपरेत न बसणारं. गायीचं दूध तिच्या ‘बाला’साठी असतं. म्हणून दूधदहीताक वगैरे प्रश्नच नसायचा. आत्ता आत्ता आस्वलीतून शिकून पुढे गेलेला आमच्या मित्राचा मुलगा, तलासरीत वाढलेली आणि आता डॉक्टर झालेली त्याची बायको सांगत होते, की आता दूध घालून चहा घेतात लोक. पूर्वी तेवढंही नव्हतं. एकंदर प्रथिनांची वानवा आहेच. ती गरज भागवण्यासाठी परवडू शकेल, रुचू आणि पचू शकेल असा एकच प्रकार. सुकी मासळी. सुक्या मासळीत सुखेल बोंबील आणि खारं हे सर्रास घेतलं जातं. आणि ते भरपूर खायला मिळालं की आनंदी आनंद.\nतिरकमठे हा वारली अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता. ब्रिटिशांनी त्यांचे जगण्याचे हत्यार काढून घेतले, आणि काँग्रेस सरकारने त्यांना तसेच बिनहत्याराचे राहू दिले. शिकार करून आपली प्रथिनं मिळवणारा वारली तेव्हापासून तसा लुळाच पडला. त्याच्या आहारातली प्रथिनं अगदीच रोडावली. त्याचं जंगल त्याचं राहिलं नाही, कितीकाळपर्यंत जमिनींवरही मालकी नव्हती. तो काळ फार हालात काढला वारलींनी. आता तथाकथित मुख्य स्रोतात येताना वारली लोकसमूह तसा खिळखिळाच झाला आहे. तरीही जिवटपणे जगला आहे. शिकारीसाठी त्याच्याकडे कुठून येणार रायफली… डुक्कर, ससे मारणं दुरापास्तच झालंय. प्रथिनं मिळवण्यासाठी गलोल आणि मासे पकडायची साधने एवढंच.\nरानातले कुठलेही पक्षी गलोलीने मारून जाळात भुजून, तिथंच साफ क��ून खायचे हे वारली पोरांचे सहज कौशल्य. घरात थोड्या कोंबड्या पाळतात खाण्यासाठी. ती कोंबडीही हळदमीठतिखट लावून बारीक तुकडे करून चुलीतल्या निखाऱ्यांत भाजायची. आणि तीन-चार तुकड्यात समाधान मानतो प्रत्येक खाणारा. कधी कोंबडीचा रस्सा केलाच तर त्यात कसलंही वाटण नसतं. लसूण, हळद-तिखट-मीठ, लाल भोपळ्याच्या फोडी… संपलं. अंडी फार आवडीने खाल्ली जातात वारल्यांमध्ये. मीठही न घालता नुसत्या गरम तव्यावर घातलेला अंड्याचा पोळा किंवा उकडलेली कवटां.\nजरा चैनीचं पण साधं जेवण म्हणजे तांदळाच्या कालवलेल्या पिठाची ओतभाकरी करून तिच्याशी भाजके बोंबील, किंवा भाजलेलं खारं. आजोळ्याच्या, पानांची किंवा बियांची सुकट घातलेली किंवा नुसती मिरची घातलेली, किंवा चिंचा आणि तिखटाची चटणी खायची. आजोळा म्हणून तुळशीसारखी रानवनस्पती माहितीये का. तिच्या पानांचीही चटणी करतात. पण ती केवळ पावसाळ्यातच उगवते. तेव्हा पानांची चटणी. नंतर रान सुकायला लागलं की त्याच्या बिया गोळा करून ठेवतात वारली लोक. मग त्यात हिरवी मिरची खडेमीठ घालून बराच वेळ ठेचून कुटूनकुटून त्याची चटणी तयार करतात. त्या बियांचा मस्त सुवास येतो. वारली म्हणणार, कसाक् सुरभाय नांग… (कसा मस्त सुगंध येतोय पहा) ती चटणी तांदळाच्या ओतभाकरीसोबत जेवायची. एखादा सुखेल भाजेल बोंबिल सोबतीला असला तर असला.\nतांदळाच्या ओतभाकरीशी वा वाफवल्या भाकरीशी खायचा एक उडदाच्या पिठाचा पिठल्यासारखा पदार्थ केला जातो. खमंग भाजलेले सालासकटचे उडीद भरडून मग सालपटं उडवून ते बारीक दळायचे. त्यात पाणी, भरपूर लसूण, मिरची मीठ घालून कालवायचं. संपली कृती. वरण नि आमट्या हे सगळं आताशा आहारात आलं असेल- पण ते मर्यादेतच. पण बिन तेलाचं, बिनफोडणीचं पिठलंही अभावातूनच आलेलं.\nवारल्यांची नदीचे मासे पकडण्याची साधनं मोठी देखणी असतात. तशी ती साधनं भारतभरच्या आदिवासींमध्ये बरीचशी सारखीच आहेत. नदीला पाणी वाहतं असण्याच्या काळात म्हणजे पावसाळ्याचे चार महिने, नंतरचे दीडदोन महिने त्यांच्या कडच्या छोट्यामोठ्या ‘मलया’ (शिंदीच्या सराट्यांपासून बनवलेले शंक्वाकृती साधन) नदीच्या प्रवाहात शक्य तिथे बांधन घालून मधल्या फटीत लावल्या जातात. त्यात नदीचे मासे मिळतात… कधी त्यातच दिवड साप शिरून सगळे मासे मटकावूनही जातात. नदीचे हे मासे करायची मुख्य पद्धत काय. तर पातेऱ्या���्या गरम राखेत भाजून खाणे. किंवा अगदी बारीक मासे असल्यावर ते आंबटात टाकणे. नदीची मोठी वांब मिळाली तर मात्र कुठूनतरी मिरी-दालचिनीसारखा गरम मसाला आंबटाच टाकायचा प्रयत्न केला जातो.\nअगदी बारीक आकाराचा- जवळ्यापेक्षाही लहान असलेला कोलीमही मिळतो. ती यांची खास आवडीची वस्तू. तो कोलीम फडक्यात बांधून चुलीच्या वरच्या बाजूला टांगून त्याचा रंग लालेलाल होईपर्यंत धुरपवला जातो. तो भात-भाकरीशी खायचा म्हणजेच मेजवानी. किंवा कधी बांबूच्या कोंभासोबत मिठात घालून ठेवतात. त्यांच्या उग्र वासाने आपण तर गारद होतो. पण पुरवठ्याची प्रथिनं म्हणून त्यांची उपयुक्तता आहेच.\nपावसाळ्यात रानात मिळणाऱ्या लहान बोराएवढ्या शंखांतला बाऊ मडक्यांत गोळा करून आणतात बाया. तोही प्रथिनांचं दुर्मिळ स्रोत. बारके मासे, बारके खेकडे, खुब्यातला बाऊ सगळं कसं शिजवायचं… तर ते सगळं- मिळेल ते पाण्यात तिखट, मीठ, चैनीसाठी लसूण, चिंचा ठेचून घालून उकळवायचं बस्स. बांबूचे कोंब त्यातच ढकलायचे. बोरं, करवंद, काहीही त्यात ढकलायचं… चैन. बांबूच्या कोंभामुळे त्या सर्वाला एक उग्रस वास यायचा. माझी ते खाण्याची हिंमत झाली नाही कधी. भाताशी खाण्याच्या आंबटात आंबाडीची पाने उकळायला टाकणे ही आणखी एक पद्धत. दुसरं काहीही नाही मिळालं तरीही आंबाडीची पानं उकळलेलं आंबटतिखट पाणी भाताला आधार होत असे.\nया आंबाडीची एक कहाणी सांगितली जात असे वारल्यांच्यात. संजाण जवळ रहाणाऱ्या वारल्यांची राणी होती आंबाडी. तिनेच म्हणे पारशांना पहिला आसरा दिला. आज जी गोष्ट राजाच्या बाबतीत सांगितली जाते तीच वारली आंबाडी राणीबाबत सांगतात. तिने किनाऱ्याला लागलेल्या पारशांना विचारलं तुम्ही आमच्या जमिनीत घुसून मग आम्हाला त्रास द्याल. तेव्हा ते म्हणाले आम्ही दुधात साखरेसारखे राहू. या कहाणीला ऐतिहासिक आधार काही मिळालेला नाही. पण ही आंबाडी राणी फार हुषार होती असं सांगतात. वारल्यांच्या धानावर कीड पडू लागली. डांगी, कूडा या जातीच्या भाताबरोबर वरई, नागलीही पिकवत वारली. कीड येऊ लागली तेव्हा आंबाडी राणीने त्यांना काही बिया दिल्या. आणि सांगितलं या बिया शेताच्या बांधावर पेरा. यातनं रोपं येतील ती पिकाचं किडीपासून रक्षण करतील. कीड आली की ती पहिली झेलण्याचं काम करतील ही झाडं. मग आतला भात, वरई, नागली सुरक्षित. त्या झाडाची पानं, फळं, आणि जून देठं कुसवून त्यातून निघालेली वाखं सगळंच उपयोगी असेल. तेव्हापासून त्या झाडाचं नाव पडलं आंबाडीचं झाड. ही गोष्ट जुने वारली सांगत. आता तसं बरंचसं विसरत चाललंय. पण आंबाडीची पानं, फळं अजूनही जेवणात वापरली जातात. ती हाताशी असेल तर कुठल्याही आंबटात वापरली जाते.\nपावसाळ्यात, पावसाळा सरतसरता डोंगराला, नदीच्या कुशीला काळे खेकडे भरपूर निघतात. महाराष्ट्रात सगळीकडेच खेकडे आवडीने केले नि खाल्ले जातात. पण सगळीकडेच काही ना काही वाटण गरम मसाला घातला जातो. आमचे वारली मित्रही एकदा रात्री गेले आणि पहाटेवर पोतंभर खेकडे- वारली त्याला बेलकडे म्हणतात- घेऊन आले. माझी भूमिका बघ्याची होती. कारण मनात प्रश्न होतेच… हे आता याचं काय नि कसं करणार. खाडीचे खारे खेकडे नुसते उकळून खातात हे माहीत होतं. पण हे गोडे खेकडे… पण पोरांनी भराभर खेकडे जरा पाणी ओतूनओतून धुतले. आणि आमच्याकडच्या भल्या मोठ्या पातेल्यात पाणी नि मीठ घालून ते उकळायला ठेवलं. उकळी फुटल्यावर खेकडे त्यात घातले. दोन कांड्या लसूण न सोलताच ठेचला, तो त्यात घातला. थोडंसं तिखट शिल्लक होतं. ते घातलं, हळद टाकली नि उकळू दिलं. वरून जरासं तेल ओतलं. बस्स बाकी काहीही नव्हतं. मस्त लागलं की.\nदिवाळीचा सण म्हणजे हिंदू परंपरेतल्या दिवाळीच्या एकेक दिवसाचे असे काहीच नसते. पिकवलेलं धान घरात आल्यानंतरचा सगळा पंधरवडा दिवाळीच असते. रात्री तरुण पोरंपोरी नाचायला जमणार, तारप्यावर नाच करत रिंगण धरणार… हे सेलेब्रेशन. अंधारातून नाचायला जाताना हातात करंजाच्या वाळल्या बियांची पेटती निखार-काडी घेऊन रांगेने जाणार… ताडी पिणार…\nया दिवाळीतला सर्वांचा लाडका मेन्यू म्हणजे भिजवून, किंचित मीठ घालून मऊ उकडलेल्या चवळ्या, भाजलेले जाडे बोंबील आणि पानात वाफवलेली धानाची भाकरी. या भाकरीत मोठ्या जुनावलेल्या काकड्या किसून घालून पीठ कालवलेलं असतं आणि मग केळीच्या, भेंडीच्या, वा पळसाच्या पानावर वाफून लहानलहान भाकऱ्या काढलेल्या असतात. त्यांना सावेलं किंवा सावुलं म्हणतात. पातोळे किंवा पानगी म्हणून हा पदार्थ नागर समाजात आहेच.\nक्वचित कुणी काकडीच्या किसात थोडा गूळ, तांदळाचं पीठ आणि रवा घालून जाडी केकसारखी गोड भाकरी करतात, काकडीचं सांदणच ते. पण त्याला सांदण म्हणत नाहीत. त्यापेक्षाही जास्त लाडका पदार्थ म्हणजे गोड्या ताडीत तांदळाचं जाड पीठ भिजवून केलेली केकसारखीच भाकरी करतात. बास… गोड पदार्थाची मजल या पलिकडे नाही. आम्ही तिथं रहात होतो तेव्हा काही गोड नेलं तरी आवडीनं खायची बोंबच असे.\nदिवाळीचा सण म्हणजे भरपूर ताडी प्यायची… भाजलेले बोंबील खायचे. त्याच सुमारास शेतातून नवा लाल तांदूळ आलेला असतो. की तो नवा चवदार भात खाणं किती मनापासून करायचे आमचे वारली. तो खाऊन पोटं फुगायची आणि मग ढमाढम पादण्याची नि पाठोपाठ खदखदून हसण्याची स्पर्धा. दिवाळीचा फराळ आणि फटाके हेच.\nसुग्रास अन्न म्हणजे काय, सणाची मेजवानी म्हणजे काय हे माहीत असलेल्यांना त्या धमाल आनंदाने नवल वाटावं…\nमला तर अजूनही आठवलं तर गळ्यापाशी दुखून येतं.\nदिवाळीत निखाऱ्यांची आरास करावी असं वाटतंय हे लिहून…\nपण यातून एक नक्की कळलं की आपण खाद्य-परंपरांचा उत्सव करतो तो मुळात असतो आपापल्या समाजाच्या आर्थिक क्षमतांच्या अखंड परंपरेचा. मग बाकी बारीकसारीक तपशील बदलत जातात ते इतर उपलब्धता काय असतील त्यानुसार.\nपण ती आर्थिक क्षमताच जिथे चेचली गेली तिथे अन्नाचा उत्सव हा केवळ भूक भागल्याचा उत्सव होतो. चवीचा नाही. पाटपाण्याच्या साजशृंगाराचाही नाही.\n अंगावर काटाच येतो हे सगळं वाचून. किती थोडक्यात आनंद मानणारी असतात ही आदिवासी मंडळी, गायीचं दूध तिच्या ‘बाला’ साठी म्हणणारे वारली आपल्यापेक्षा जास्त सुजाण नागरिक वाटतात बाकी हे तर खरंच की खाद्य परंपरांचा उत्सव हा आपापल्या आर्थिक क्षमतांचा उत्सव असतो.\nकिती वेगळं आयुष्य तुम्ही जवळून पाहिलंत आणि आमच्यासाठी खुलं केलंत धन्यवाद. या दिवाळीत संवेदनशील आणखी वाढवूया अशा अभावग्रस्त लोकांसाठी. THANK YOU VERY MUCH 💝💝\nलेख आवडलाच. कारण यात फक्त माहिती नाही, आदिवासींच्या खाद्यपरंपरेवरचा अभ्यासू पेपरही नाही हा. त्यांच्यातलं होऊन सजगपणे मांडलेलं वास्तव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mx-ledgrowlight.com/mr/", "date_download": "2019-08-20T22:41:54Z", "digest": "sha1:L4D5DL4YSHBZE4ZYWGTSHNVROMY7VK3O", "length": 6210, "nlines": 172, "source_domain": "www.mx-ledgrowlight.com", "title": "लाइट वाढवा LED, नेतृत्व हरितगृह वाढवा प्रकाश, स्मार्ट एलईडी प्रकाश वाढवा - Mingxue", "raw_content": "\nUL नोहा प्लस एलईडी प्रकाश वाढवा\nNoah- एस एलईडी प्रकाश वाढवा\nLED वायफाय कंट्रोल प्रकाश वाढवा\nGaea एलईडी प्रकाश वाढवा\nएलईडी प्रकाश वाढवा एक्स-वाढवा\nसेरेस COB एलईडी प्रकाश वाढवा\nIP65 UFO हे एलईडी प्रकाश वाढवा\nनवीन झ्यू�� COB अतिनील एलईडी प्रकाश वाढवा\n300W एलईडी प्रकाश वाढवा\n135W UFO हे एलईडी प्रकाश वाढण्यास\nIP65 एलईडी प्रकाश बार वाढवा\nएलईडी प्रकाश पॅनेल वाढवा\nUL एलईडी प्रकाश पट्टी वाढवा\nएलईडी पार प्रकाश वाढवा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोहा 6 प्लस एलईडी प्रकाश वाढवा\nनोहा 6S प्रकाश वाढवा LED\nसेरेस स्वतः 150W COB LED बार वाढवा\nIP65 150W एलईडी प्रकाश बार वाढवा\nGAEA 240PCS / 5W एलईडी प्रकाश वाढवा\nएक्स-वाढवा 189PCS / 3W एलईडी प्रकाश वाढवा\nव्यावसायिक एलईडी प्रकाश निर्माता वाढवा\nशेंझेन MINGXUE ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनी, लिमिटेड (देखील MINGXUE, स्टॉक कोड म्हणून ओळखले: 838130) 2005 मध्ये स्थापना केली होती, जास्त 10 वर्षे LED लक्ष केंद्रित केले आहे. MINGXUE एक निर्माता संशोधन, विकास, उत्पादन गुंतलेली आणि एलईडी विक्री प्रकाश वाढतात, पट्टी नेतृत्व, बार आणि 10,000 पेक्षा अधिक चौरस मीटर उत्पादन वनस्पती LED प्रदर्शन विभाग नेले. MINGXUE सलग राज्यस्तरीय उच्च-टेक उपक्रम, शीर्ष 100 LED कंपन्या, आणि इतर मानद शीर्षके प्राप्त आहे, आणि SGS / ISO9001 प्रमाणित: नेतृत्व 2000 / TS16949 इ.स. RoHS, FCC, ERP, UL, एलएम-80 तसेच UL 8800 दिवे वाढतात ....\nMINGXUE आमच्या उच्च दर्जाचे उत्पादने आणि आमच्या प्रामाणिक सेवा आपल्यासह दीर्घकालीन भागीदारी सेट आशा आहे\n15000 चौरस मीटर 335 एकूण कर्मचारी 13 वर्षे LED लक्ष केंद्रित\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: 4 इमारत, Baodazhou ब्लॉक, Shancheng उद्योग क्षेत्र, Shiyan टाउन, Baoan जिल्हा, शेंझेन सिटी, Guangdong प्रांत नाही. चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=anniversary&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aanniversary", "date_download": "2019-08-20T22:31:29Z", "digest": "sha1:3HKYRNJLQCKEDLHWLVDH33AMDEYHUMDY", "length": 7245, "nlines": 140, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nअर्थसंकल्प (1) Apply ���र्थसंकल्प filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nगोपीनाथ%20मुंडे (1) Apply गोपीनाथ%20मुंडे filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिवाकर%20रावते (1) Apply दिवाकर%20रावते filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nमहात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्त भाजप काढणार पद यात्रा\nनवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्ताने सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री खासदार...\n‘एकसाथ दौडू’ असे सांगत उद्धव यांची युतीची पुढची गोष्ट सुरू\nमुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nमहाराष्ट्राची 'लाल परी' झाली ७१ वर्षांची\nमुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १)...\nपर्रीकरांनी केलेलं शेवटचं ट्विट..\nनवी दिल्ली - शेवटच्या क्षणापार्यंत आपले कर्तव्य चोख बजावणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांनी त्याच्या...\nपुण्यातील शनिवार वाड्याचा २८७वा वर्धापन दिन असा झाला साजरा\nपुणे - पेशवाईच्या काळात पुण्यातील शनिवार वाड्यातून दिल्लीच्या राजकारणावर हुकूमत गाजविण्यात आली. या ऐतिहासिक वाड्याचा २८७ वा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/15-lac-rupees-taken-by-2-cheaters-from-woman-and-beaten-in-adinath-society/", "date_download": "2019-08-20T23:43:55Z", "digest": "sha1:IRSDX7SCTY3VOXAMCVACHUYYCD6Q5WVI", "length": 16139, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "भावाचे मित्र असल्याचे सांगून महिलेला मारहाण करून १५ लाख लंपास - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभावाचे मित्र असल्याचे सांगून महिलेला मारहाण करून १५ लाख लंपास\nभावाचे मित्र असल्याचे सांगून महिलेला मारहाण करून १५ लाख लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भावाचे मित्र असल्याचे सांगत त्याने देण्यासाठी तुमच्या कडे ठेवलेले १५ लाख रुपये द्या असे म्हणत दोघांनी ते पैसे घेतले. परंतु महिलेने भावाला फोन करून सांगते म्हणताच दोघांनी महिलेचे तोंड दाबून तिला मारहाण करून पोबारा केला. हा प्रकार पुणे सातारा रस्त्यावरील आदीनाथ सोसायटीमध्ये मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनेहा नहार (वय-४६,रा.सातारा रोड) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा नहार या गृहिणी आहेत. त्यांचे पती आणि भाऊ हे व्यावसाय़िक आहेत. दरम्यान त्यांच्या भावाने त्यांच्याकडे व्यवसायातील एक पार्टी घरी येईल त्यांना पैसे दे असे म्हणून १५ लाख रुपय़े घरी ठेवले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. यावेळी त्यांनी आम्ही तुमच्या भावाचे मित्र आहोत. त्यांनी तुमच्याकडे १५ लाख रुपये ठेवलेले आहेत.\nते घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. असे सांगितले. त्यानंतर महिलेला पैसे घेण्यासाठी येणारी व्यक्ती हीच असल्याचा विश्वास बसला आणि त्यांनी पैसे दिले. त्यानंतर त्यांनी भावाला फोन करून सांगते असे म्हणत फोन करण्यासाठी फोन हातात घेतला. त्यानंतर मात्र चोरट्यांनी त्यांच्या हातावर मारले आणि त्यांना जखमी केले. त्यावेळी त्यांनी महिलेचे तोंड दाबून त्यांना बेशुद्ध करत भींतीवर डोके आपटले.\nआणि त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पोबारा केला. यावेळी महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. फिर्यादी महिलेचे पती घरी आले तेव्हा झालेला सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.एस. राठोड करीत आहेत.\n‘त्या’ प्रकरणी भाजप नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला\nमुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रक\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nसोमन कपूर, तू पाकिस्तानमध्येच जा ना मग \nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\n‘बँक ऑफ बडोदा’मध्ये स्पेशलिस्ट IT प्रोफेशनल पदांसाठी भरती\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\n Jio पेक्षा 6 पट जास्त डेटा देणार BSNL, जाणून घ्या ‘प्लॅन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agromoney-aarthkatha-dr-anil-mali-loni-dist-jalgaon-mashroom?tid=3", "date_download": "2019-08-20T23:39:51Z", "digest": "sha1:PFDEWMAB6JPIJU4VMPU6OI5MHQTDRIQ3", "length": 29123, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agromoney, aarthkatha, Dr. Anil Mali, Loni (Dist. Jalgaon) mashroom farming yashkatha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मात\nअळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मात\nसोमवार, 20 मे 2019\nलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी क्षेत्रातील आचार्य पदवी असूनही संकटाने पाठ सोडली नाही. न खचता अळिंबी उत्पादनासारख्या अनवट कृषिपूरक उत्पादनाची वाट चोखाळत त्यांनी मार्ग काढला आहे. १५ लाखांचे कर्ज घेत अळिंबी उत्पादनाचा देवकेश हा ब्रॅण्ड तयार केला आहे. चिकाटी, सातत्य आणि कष्टाला नावीन्यतेची जोड देत आपला व्यवसाय वाढवत आहेत.\nलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी क्षेत्रातील आचार्य पदवी असूनही संकटाने पाठ सोडली नाही. न खचता अळिंबी उत्पादनासारख्या अनवट कृषिपूरक उत्पादनाची वाट चोखाळत त्यांनी मार्ग काढला आहे. १५ लाखांचे कर्ज घेत अळिंबी उत्पादनाचा देवकेश हा ब्रॅण्ड तयार केला आहे. चिकाटी, सातत्य आणि कष्टाला नावीन्यतेची जोड देत आपला व्यवसाय वाढवत आहेत.\nजळगांव शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावरील लोणी (ता. चोपडा) येथील अनिल केशव माळी यांनी कृषी कीटक शास्त्रामध्ये पीएच. डी. मिळवली असून, सुरवातीची काही वर्���े खासगी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केले. मात्र, तो प्रकल्प काही कारणाने बंद झाला. मग त्यांनी २०१५ मध्ये अडावद (ता. चोपडा) येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले. या अडचणीच्या काळात संपूर्ण कुटुंबाने आधार दिला. मात्र, एकाच उत्पन्न स्रोतावर अवलबूंन राहण्यापेक्षा अन्य पूरक व्यवसायाचाही शोध सुरू केला. २०१७-१८ मध्ये लोणी येथेच अळिंबी उत्पादन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी बॅंकेकडून १५ लाख रुपये इतके कर्ज घेत भांडवल उभारले. अळिंबी उत्पादन, विक्री आणि प्रक्रिया उद्योगासाठी त्यांना ज्येष्ठ बंधू शशिकांत, भावजय सौ. कल्पना, पत्नी सौ. वंदना आणि मामेभाऊ प्रमोद माळी यांचे मोठे सहकार्य मिळते.\nअळिंबी उत्पादनामध्ये निर्जंतुकीकरणाला मोठे महत्त्व आहे. अगदी शेतातून मिळवलेले गव्हाचे काड पाण्यात १० ते १२ तास भिजवून निचरा झाल्यानंतर निर्जंतूक टाकीमध्ये ठेवले जाते. त्यानंतर बॉयलरमध्ये वाफेच्या साह्याने गव्हाचे काड पूर्णपणे निर्जंतूक केले जाते. ते नैसर्गिकरीत्या थंड झाल्यानंतर १८ x २४ इंच आकाराच्या पिशव्यांमध्ये भरतात.\nफॉरमॅलिनने निर्जंतूक केलेल्या हाताने निर्जंतूक काडाचे प्लॅस्टिक पिशवीत थर दिले जातात. त्यात प्रत्येक २-३ इंच थरानंतर स्पॉन्स (बी) टाकले जातात. पिशवी भरल्यावर दोऱ्याने तोंड बांधून, पिशवीला सुईने २५-३० छिद्रे केली जातात.\nया पिशव्या निर्जंतूक अंधाऱ्या खोलीत साधारण तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस आणि ७०-८५ % आर्द्रतापूर्ण वातारणात ठेवतात. आर्द्रता टिकवण्यासाठी भिंतीवर लावलेल्या पोत्यांवर दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी केली जाते.\nसाधारण २० दिवसांनंतर पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. पिशवी ब्लेडने कापून टांगत्या रॅकवर ठेवली जाते. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवली जाते. या पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. पुढे दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करतात.\nपिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत अळिंबीची पूर्ण वाढ होते. ही वाढलेली अळिंबी हाताने वळवून काढतात.\nअळिंबी काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडून हलके पाणी दिले जाते. यातून १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.\nशिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरा��ना पौष्टिक चारा म्हणून होतो.\nअळिंबीची साठवण ः ताजी अळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशवीत साठवतात. ताजी अळिंबी फ्रिजमध्ये ४-५ दिवस उत्तम राहते. ती वाळवण्यासाठी ४५-५० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवली जाते. वाळवलेल्या अळिंबी पिशवीत भरून सीलबंद करतात.\nउत्पन्न व आर्थिक बाबी :\nयोग्य वातावरण व वेळेचे नियोजन केल्यास अळिंबीचे चांगले उत्पादन मिळते. अनिल माळी यांच्या प्रकल्पातून प्रति माह सुमारे ४००- ५०० किलो ओली अळिंबी आणि ४० ते ५० किलो वाळलेली अळिंबी इतके अळिंबी उत्पादन होते. महिन्याकाठी ओले व वाळवलेल्या अळिंबींची १० ते २० हजार रुपयांपर्यंत विक्री होते. मात्र, एवढ्यावरच न थांबता अळिंबीपासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. त्यात वाळविलेल्या अळिंबीपासून भुकटी तयार करून, सूप, बिस्किट फार्मवर तयार करतात. भुकटी देऊन अन्य उत्पादकाकडून पापड, लोणचे, प्रो-विटा पावडर, बासुंदी, जॅम इ. अशी उत्पादने तयार करून घेतात. अशा उत्पादनांना बाजारात ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मूल्यवर्धित उत्पादनामुळे फायद्यामध्ये वाढ होते.\nदेवकेश ब्रॅंडची निर्मिती आणि विक्री नियोजन :\nडॉ. अनिल यांनी आपल्या आई देवकी आणि वडील केशव यांच्या नावावरून देवकेश हा ब्रॅंड तयार केला आहे. त्याअंतर्गत ओल्या अळिंबीची विक्री रिटेलमध्ये चारशे रुपये प्रति किलो, तर सुक्या अळिंबीची १६०० ते २००० प्रति किलो प्रमाणे केली जाते.\nआपल्याकडे ठराविक वर्ग वगळता अळिंबीचा वापर भाजीसाठी फारसा होत नाही. त्यामुळे अळिंबीचे आरोग्यासाठी फायदे, महत्त्व पटवून देण्याचे काम अनिल यांना सातत्याने करावे लागते. लोकांमध्ये अळिंबी उत्पादनाविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी शेतकरी अभ्यास सहली, शेतकरी मशरूम उत्पादक कार्यशाळा यांच्या आयोजनासह विविध प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला जातो.\nउत्पादनासाठी खात्री, शुद्धता पटवण्यासाठी देवकेश मशरूम्स तर्फे ठराविक टप्प्यानंतर गुणवत्ता पडताळणी गुण नियंत्रक प्रयोगशाळेकडून तपासण्या केल्या जातात. त्याची माहिती उत्पादनाच्या लेबलसह विविध सामाजिक माध्यमातून दिली जाते.\nअळिंबी उत्पादन हे प्रामुख्ने सुपर मार्केट, रीटेल शॉप येथे विक्रीसाठी ठेवले जाते. आरोग्याप्रती जागरूक असलेल्या डॉक्टर, सरकारी अधिकारी, शिक्षक वर्गामध्ये अळिंबी विकत घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. अनिल माळी यांनी सांगितले. अगदी निमशहरी भागामध्येही मागणी वाढत आहे. देवकेश मशरूमचे आऊट्लेट भुसावळ येथे सुरू केले आहे. लवकरच जळगाव, पुणे, मुंबई, चोपडा येथेही आऊटलेट सुरू करण्याचा मानस आहे.\nसामाजिक माध्यमांच्या मदतीने (फेसबुक, व्हॉट्सॲप, पेपर मीडिया) अळिंबी ग्राहकांशी सातत्याने संपर्क ठेवला जातो. यावरून आलेल्या मागणीनुसार विक्री केली जाते.\nअळिंबी उत्पादनाची ताळेबंद ः\nअ) अनावर्ती खर्च : (सर्वसाधारण )\n२ शेड हाऊस (१५०० चौ. फूट प्रत्येकी), शेडची मांडणी, रॅक (पोते), रसायने, स्प्रे पंप, थर्मामीटर, हायग्रोमीटर व अवजारे, काड भिजवण्यासाठी टाक्या यांची खरेदी एकाच वेळी करावी लागते.\nब) आवर्ती खर्च : (सर्व साधारण )\n१ पिशवी तयार करण्याकरिता येणारा खर्च :\nगहू भुस्सा, कुटार ः ३ किलो ः १५ रु.\nप्लॅस्टिक बॅग १ नग ः ३ रु.\nस्पॉन (१२५ ग्रॅम) ः १४ ते ३० रु.\n(अळिंबीच्या प्लुरोटस सजारकाजू आणि प्लुरोटस फ्लोरिडा अशा दोन प्रजाती असून, त्याचे दर अनुक्रमे ११० रुपये व २५० रुपये प्रति किलो असे आहेत. प्रजातीनुसार खर्च भिन्न येतो.)\nइतर (सुतळी, पाणी, वीज अन्य) - २०\nएकूण - ६० ते ८० रुपये\nक) अपेक्षित उत्पादन व उत्पन्न :\n१) १ पिशवीपासून ८०० ते १००० ग्रॅम ताजी अळिंबी उत्पादन मिळते.\nताज्या अळिंबीचा दर किरकोळ बाजारात ४०० रुपये प्रति किलो असला तरी घाऊक दर २०० रुपये प्रति किलो इतका आहे.\n२) १ किलो अळिंबी उत्पादनासाठी येणारा खर्च ः ६० ते ८० रु.\n३) एखादी पिशवी खराब होणे, बिजांची उगवण न होणे, अन्य बुरशींची वाढ होणे या कारणांमुळे बॅचचे उत्पादन कमी होऊ शकते. याचा एकंदरित विचार करताना प्रति पिशवी साधारणपणे ७० ते ८० रुपये निव्वळ फायदा होतो.\n४) पिशवी भरण्यापासून अळिंबी काढणीपर्यंत साधारण ३५ ते ४० दिवस लागतात. स्वच्छता व अन्य किरकोळ कामांचे दिवस धरले तर दोन महिन्यामध्ये अळिंबी उत्पादन हाती येते. वर्षात साधारण सहा बॅच होतात.\n५) वर्षभर नियमित उत्पादनासाठी अनिल दर आठवड्याला १२० पिशव्या भरतात.\n(टीप : उत्पादन हे योग्य वातावरण व निगा यानुसार कमी अधिक होऊ शकते.)\nपाल कृषी विज्ञान केंद्राची मदत\nपाल कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरही अळिंबी उत्पादन सुरू आहे. परिसरातील तरुण शेतकरी, महिलांसाठी अळिंबी उत्पादन प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. अळिंबी उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत होते.\nसंपर्क : डॉ. अनिल माळी, ९४२०२२८०३५\n(लेखक महेश महाजन हे कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगांव येथे विषय विशेषज्ञ - पीक संरक्षण आहेत.)\nजळगाव jangaon पदवी कर्ज व्यवसाय profession कंपनी company उत्पन्न अंश सेल्सियस तारण खत fertiliser आरोग्य health विषय topics प्रदर्शन सरकार government शिक्षक भुसावळ पुणे फेसबुक ऊस अवजारे equipments गहू wheat वीज महिला women प्रशिक्षण training लेखक रावेर\nअळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मात\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-problems-cotton-rattoon-or-second-flush-14414?tid=126", "date_download": "2019-08-20T23:40:26Z", "digest": "sha1:QUE66JMHAI3X35WUDKMLDZSTA2EQXNYL", "length": 25176, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, problems in cotton rattoon or second flush | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका\nडॉ. खिजर बेग, अरविंद पांडागळे\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे प्रमाण वाढून नुकसान होऊ शकते.\nचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळे पुढील हंगामात कपा���ीवर गुलाबी बोंड अळीचे प्रमाण वाढून नुकसान होऊ शकते.\nचालू हंगामात जुलै महिन्‍याच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्‍यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात आढळून आला. परंतु, या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी व्यापक प्रमाणात एकत्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय अवलंबिल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला नाही. त्याचा परीणाम म्हणून पहिल्या वेचणीमध्ये कापसाची प्रत चांगली मिळाली. परंतु, चालू वर्षात खरिपातील पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कोरडवाहू पिकाच्या उताऱ्यामध्ये घट झाल्याचे दिसून येते.\nराज्यामध्ये कापूस पिकाची लागवड चालू हंगामात ४२.५३ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली. कापूस पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८५ ते ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू लागवडीमध्ये येते. उर्वरित बागायती क्षेत्र आणि ज्या भागात एखादे सिंचन देण्याची उपलब्धता असल्यास अशा भागामध्ये कापूस पिकाची फरदड घेण्यात येते.\nकापसाच्या वेचण्या झाल्यानंतर सिंचन उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये पाणी देऊन पुन:श्च कापूस पीक घेतले जाते. अशा वेळी पिकापासून जोमदार उत्पन्न मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर करून कापूस पीक मार्च महिन्यानंतरही घेतले जाते.\nफरदड का घेतली जाते\nकापसाची फरदड न घेतल्यास खरिपातील कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुढील रब्‍बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करून दुसऱ्या पिकाची पेरणी करावी लागते. त्यासाठी जमिनीच्या माशागतीवरील खर्च, पेरणीचा खर्च आणि पुढील पिकाच्या बियाण्याची किंमत या बाबींवरील एकूण खर्च टाळला जातो. त्यामुळे बचत करून हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन मिळते. त्यामुळे प्रतिएकर क्षेत्रापासून कापूस पिकाची मिळणारी उत्पादकता वाढते. थोडक्यात उत्पादन खर्चामध्ये विशेष वाढ न करता अधिक उत्पादन मिळविता येते. यामुळे शेतकरी कपाशीची फरदड घेण्यासाठी इच्छुक असतात.\nफरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण सुयोग्य न झाल्यामुळे धाग्यांची लांबी कमी होते. त्याचप्रमाणे धाग्याची मजबुती आणि रुईचा उतारा घटतो. कापसाची प्रत घटते. त्यामुळे कापसाला बाजारभाव कमी मिळतो.\nकीड व रोगांचा प्रदुर्भाव वाढण्याची शक्���ता असते.\nपिकावर येणाऱ्या अळ्यांना हंगामानंतर आयतेच खाद्य उपलब्ध झाल्यामुळे गुलाबीआणि हिरवी बोंड अळी यांच्या पुढील पिढ्यांना खाद्य उपलब्ध होते. पुढील हंगामात त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.\nकापूस पिकाचा कालावधी जसा – जसा वाढतो त्याप्रमाणे त्यामधील बीटी प्रथिनाचे प्रमाण कमी होत जाते. बोंड अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक किमान पातळीपेक्षा प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता असते.\nखरीप हंगामातील पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर निओनिकोटीनाईडस् वर्गातील कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. फरदड पिकावर चीकटा (मावा) च्या व्यवस्थापनासाठी या कीटकनाशकांचा पुन:पुन्हा वापर करण्यात येतो. त्यामुळे या वर्गातील कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होत आहे.\nखरीप हंगामामध्ये कापूस पिकावर पिठ्या ढेकुण या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्याचा फरदड कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन उत्पादनामध्ये घट होते.\nपांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव कापूस हंगामाच्या शेवटी (ऑक्टोबर महिन्‍यात) होतो. या परीस्थितीमध्ये कापसाची फरदड घेतल्यास पांढरी माशी किडीचे प्रमाण वाढून पुढील हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते.\nजमिनीमध्ये फ्युजारियम या बुरशीमुळे होणारी मर, व्हर्टीसिलीयम मूळ सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशींचा प्रसार होऊ शकतो.\nफरदड कापूस पीक शेताबाहेर काढण्याच्या वेळी माती कडक झालेली असते. त्यामुळे झाडे उपटून काढण्यासाठी अधिक प्रमाणात मजूर, वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो.\nबी टी कापसाची फरदड घेतल्यास बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. वास्तविकत: गुलाबी बोंड अळ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्याबरोबरच अन्य बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते.\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव\nदीर्घ कालावधीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होत असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते.\nनोव्हेंबर महिन्‍यानंतर पाणी देऊन एप्रिल-मे पर्यंत ठ���वल्यामुळे कपाशीचे पीक शेतामध्ये जवळपास वर्षभर राहते. हंगामानंतर कपाशीला चांगला भाव येत असल्यामुळे शेतकरी पीक उशिरापर्यंत ठेवण्याचा मानसिकतेमध्ये असतात.\nगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मुख्यत: हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते नोव्हेंबरमध्ये होतो. हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गुलाबी बोंड अळी डिसेंबर महिन्‍यात कोष अवस्थेत कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्यांमध्ये निद्रावस्थेत जाते.\nनोव्हेंबरनंतर पीक ठेवल्याने गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तिच्या वाढीच्या अवस्थेस आणखी चालना मिळत असल्याने बी टी जनुकाविषयी प्रतिकाराकता निर्माण झाली आहे.\nप्रदीर्घ काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंगमध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केल्याने गुलाबी बोंड अळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते.\nः डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१०\nः अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३\n(डॉ. बेग कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस विशेषज्ज्ञ तर पांडागळे कृषी विद्यावेता आहेत.)\nमात mate गुलाब rose बोंड अळी bollworm कोरडवाहू कापूस बागायत सिंचन उत्पन्न कीटकनाशक खरीप मका maize विषय topics व्यापार आग नांदेड nanded\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nनारळ बागेत मसाला पिकांची लागवड नारळ बागेमध्ये नारळाच्या...\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...\nआडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...\nऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसा��ी रोपे...\nदुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...\nखरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...\nऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...\nऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...\nदर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...\nउसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रणजुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nथंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nकांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...\nऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्राबगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये...\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44708113", "date_download": "2019-08-20T23:32:07Z", "digest": "sha1:XQUW6L3QKCKLTBCUVLPLSUMRL4J4UFUL", "length": 12545, "nlines": 121, "source_domain": "www.bbc.com", "title": "तुमचं जीमेल दुसरंच कुणी तरी वाचतंय - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nतुमचं जीमेल दुसरंच कुणी तरी वाचतंय\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nआपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे जीमेल होय. ईमेल पाठवण्यासाठी अनेकांचा हा सर्वांत आवडीचा आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म मानला जातो. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही धाडलेला ईमेल तिऱ्हाईत व्यक्ती वाचू शकते विश्वास नाही बसणार पण हे सत्य आहे.\nगुगलने स्वतः हे मान्य केलं आहे की जीमेल युजर्सना आलेले आणि त्यांनी पाठवलेले मेल मशिनच नाही तर काही वेळा थर्ड पार्टी अॅप डेव्हलपरही वाचू शकतात.\nज्या युजर्सनी आपलं जीमेलचं अकाउंट थर्ड पार्टी अॅपला कनेक्ट केलं असेल तर त्यांनी अजाणतेपणाने त्या अॅपच्या स्टाफला ईमेल वाचण्याची परवानगी दिलेली असू शकते.\nएका कंपनीने वॉलस्ट्रीट जर्नलला सांगितलं की, ही पद्धत अगदी सर्वसामान्य आहे आणि हे एक 'डर्टी सिक्रेट' आहे.\nभाजप, काँग्रेसने निवडणुकांमध्ये तुमचा फेसबुक डेटा वापरला का\nफेसबुकवर आता आपल्या पाऊलखुणा पुसता येतील आणि 'डेटिंग'ही करता येईल\nगुगलवरची तुमची माहिती नष्ट करता येते का\nगुगलने ही पद्धत त्यांच्या धोरणांच्या विरोधात नाही, असं सूचित केलं आहे. तर एका तज्ज्ञाने गुगल अशा प्रकारे परवानगी देऊ शकतं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.\nजीमेल ही जगातील सर्वांत प्रसिद्ध अशी ई मेल सेवा असून तिचे 1.4 अब्ज युजर्स आहेत.\nगुगलचे युजर्स जीमेल थर्ड पार्टी ईमेल मॅनेजमेंट किंवा इतर अॅप आणि सेवांना कनेक्ट करू शकतात.\nअशा पद्धतीने गुगलबाहेरील सेवांना जेव्हा आपण जीमेलशी कनेक्ट करतो त्यावेळी आपण काही परवानग्या (Permission) देत असतो. त्यामध्ये बऱ्याच वेळा ईमेल वाचणे, सेंड करणे, डिलिट करणे, आणि ईमेल मॅनेज करणे, अशा प्रकारच्या परवानग्याही आपण देत असतो.\nवॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, काही वेळा थर्ड पार्टी अॅपच्या कर्मचाऱ्यांना ईमेल वाचण्याची परवानगी देतो.\nसर्वसाधारणपणे अशा प्रक्रिया काँप्युटरच्या अल्गोरिदमने होत असतात. पण या वृत्तपत्राने बऱ्याच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी हजारो ईमेल वाचलेले आहेत.\nएडिसन सॉफ्टवेअरने या वृत्तपत्राला सांगितलं की त्यांनी नवीन सॉफ्टवेअर वाचण्यासाठी हजारो ईमेल वाचले आहेत.\nई डेटासोर्स या कंपनीने सांगितले की त्यांच्या इंजिनीअर्सनी अल्गोरिदममध्ये सुधारणा करण्यासाठी पूर्वी इमेलचं परीक्षण केलं होतं.\nअसे मेसेज वाचण्यासाठी युजर्सकडून कोणतीही विशेष परवानगी घेण्यात आली नव्हती, कारण त्यांच्या युजर अॅग्रीमेंटमध्येच याचा समावेश आहे, असं या कंपन्यांनी सांगितलं.\nयुनिव्हर्सिटी ऑफ सुरीचे प्रा. अॅलन वुडवर्ड म्हणाले की, युजर अॅग्रीमेंटमधील नियम आणि अटी वाचण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.\nजरी अॅग्रीमेंटमध्ये लिहिलं असलं तरी कुणालाही थर्ड पार्टी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तुमचे ईमेल वाचावेत हे कुणालाही आवडणार नाही, असं ते म्हणाले.\nगुगलने म्हटलं आहे की, काळजीपूर्वक परीक्षण केलेल्या कंपन्या तेही युजर्सने परवानगी दिली असेल तरच मेसेज अॅक्सेस करू शकतात.\nगुगलच्या डेव्हलपर पॉलिसीनुसार डेव्हलपरच्या अॅप्लिकेशनच्या सेवा, फिचर्स आणि कृती जर 'मार्केटेड' कारणांपेक्षा इतर कारणांसाठी वापरली गेली तर गुगल API सेवांचा अॅक्सेस गुगल काढून घेऊ शकतो.\nसेक्युरिटी चेकअप पेजवर जीमेल युजर्स कोणकोणत्या अॅप्सना अकाउंटला लिंक केले आहेत हे पाहू शकतात, असं गुगलने म्हटलं आहे.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\n'गुगल क्लिप्स' नावाचा नवीन कॅमेरा गुगलने विकसित केला आहे.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/industrialist/adfactors-245/", "date_download": "2019-08-20T23:58:31Z", "digest": "sha1:PMOIUF254TPJ6GQ342L42FXPYITNM7GE", "length": 13806, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "सलग सहा तास ‘नॉन-स्टॉप स्टंट मॅरेथॉन’ करणाऱ्या ‘टीव्हीएस अपाचे’ची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Industrialist सलग सहा तास ‘नॉन-स्टॉप स्टंट मॅरेथॉन’ करणाऱ्या ‘टीव्हीएस अपाचे’ची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद\nसलग सहा तास ‘नॉन-स्टॉप स्टंट मॅरेथॉन’ करणाऱ्या ‘टीव्हीएस अपाचे’ची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद\n‘TVS Apache RTR 200 4V’ या मोटरसायकलवरून स्टंटबाजांच्या 5 पथकांनी केल्या रोमांचक कसरती\nपुणे: सलग सहा तास ‘नॉन-स्टॉप स्टंट शो’ करून टीव्हीएस मोटर कंपनीच्या अपाचे या प्रीमिअम बाईकने नवा विक्रम व नवा इतिहास प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. Apache Pro Performance X या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोईमतूर, बंगळूर, जयपूर, इंदूर आणि दिल्ली येथील 5 स्टंट पथकांनी ‘TVS Apache RTR 200 4V’ मोटरसायकली वापरून सहा तास स्टंट शो केले. पुण्यातील सीझन्स मॉल येथे जोराच्या पावसामध्ये हा शो आयोजित करण्यात आले होते.\nस्टंटबाजांनी या कार्यक्रमात प्रेक्षकांना आपल्या टीव्हीएस अपाचेवरील विविध कसरतींनी आणि कौशल्याने मंत्रमुग्ध केले. जीझस ख्राईस्ट पोल, पिलियन थ्रिल राईड, 360 अंशातील फ्रंट व्हीली, सिंक्रोनाईज्ड फ्लॉवर बर्नआऊट, आदी कसरतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ही स्टंट्स करीत असताना स्टंटबाज थकले, दमले; मात्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत असतना देखील आपला पूर्वीचा विक्रम तोडण्याच्या इर्षेने ते कसरती करीत राहिले आणि जिंकले.\nटीव्हीएस अपाचे स्टंट पथकाने 2017 मध्ये असेच स्टंट्स सलग 5 तास केले होते. त्यावेळी ‘Apache Pro Performance (APP)’ या त्यावेळच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे नामकरण ‘टीव्हीएस Apache Pro Performance X असे करण्यात आले होते. ‘टीव्हीएस रेसिंग’च्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम (नियंत्रित वातावरणातील) साहसी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर’ श्रेणीतील मोटरसायकलींवर हे खेळ प्रेक्षकांच्या समोर घेण्यात येतात. यातून ‘रेसिंग डीएनए अनलीश्ड’ हा ब्रॅन्ड प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यात येतो.\nसीझन मॉलमधील या विक्रमी साहसी खेळाला 25,000 हून अधिक प्रेक्षक संख्या लाभली.\nटीव्हीएस अपाचे या श्रेणीबद्दल :\nटीव्हीएस अपाचे ही श्रेणी 2006 मध्ये सर्वप्रथम सादर करण्यात आली व लगेचच ती युवा ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली. ‘भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम मोटरसायकल’ अशी तिची गणना झाली. गेल्या अनेक वर्षांत, या ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये टीव्हीएस अपाचे आरटीआर 160, 180, 200 आणि टीव्हीएस अपाचे आरआर 310 यांचा समावेश झाला आहे. या पुरस्कार-विजेत्या मालिकेतील मोटरसायकलींची रचना ‘रेस ट्रॅक’मधून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. अत्यंत कार्यक्षम, तांत्रिकदृष्ट्या सरस अशा या मोटरसायकली ग्राहकांना आनंद व समाधान देण्यासाठी बनविलेल्या असतात. टीव्हीएस अपाचे या श्रेणीने आपल्या ग्राहकांशी नातेसंबंध जुळवून घेण्यासाठी अनेक अनुभवात्मक उपक्रम तयार केले आहेत. ‘अपाचे रेसिंग एक्सपीरियन्स’ (एआरई) हे अशाच स्वरुपाचे एक व्यासपीठ आहे, जेथे अपाचे बाळगणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मोटरसायकलमध्ये ‘रेसिंग डीएनए’चा समावेश करुन ‘टीव्हीएस रेसिंगमधील नॅशनल रोड रेसिंग चॅम्पियन्स’च्या मार्गदर्शनाखाली एक विशेष अनुभव मिळतो. अनेक ठिकाणी ‘टीव्हीएस अपाचे ओनर्स ग्रूप’ (एओजी) तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना मोटारसायकल चालविण्यात त्यांना आलेली मजा व थरार यांचे अनुभव एकमेकांना सांगता येतात. आज 35 हून अधिक शहरांमध्ये 3,000 हून अधिक ग्राहकांचा सहभाग असलेले ‘एओजी ग्रूप’ कार्यरत आहेत. तसेच, अपाचे या ब्रॅन्डच्या माध्यमातून ‘अपाचे प्रो ���रफॉर्मन्स’ (एपीपी) सारखे शोदेखील आयोजित करण्यात येतात. यात सध्याच्या ग्राहकांना सहभागी करून घेण्यात येते व संभाव्य ग्राहकांशी संवाद साधण्यात येतो\nकठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी सांझी रामसह तिघांना जन्मठेप, तर तिघांना 5 वर्षांचा तुरुंगवास\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nबँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-72/", "date_download": "2019-08-20T23:58:24Z", "digest": "sha1:XNFAQG2ZX5DTI7XTYK6FMVITICBK5YPN", "length": 8951, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "'सीए' सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रतिनिधी- प्रमोदकुमार गुप्ता - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ‘सीए’ सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रतिनिधी- प्रमोदकुमार गुप्ता\n‘सीए’ सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रतिनिधी- प्रमोदकुमार गुप्ता\nपुणे : “प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,” असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य प्राप्तिकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.\nदि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘सेवाभावी आणि धार्मिक संस्थांसाठीच्या प्राप्तिकरातील तरतुदीं’ यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजिली होती. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनात झालेल्या कार्यशाळेवली पुण्यातील प्राप्तिकर विभागाचे आयुक्त एस. एस. मीना, अतिरिक्त आयुक्त संदीप साळुंखे, अभिषेक मेश्राम, नरेंद्र काणे, सीए शशांक पत्की, आयसीएआयच्या उपाध्यक्षा सीए ऋता चितळे, जगदीश धोंडगे, अभिषेक धामणे यांची प्रमुख उपस्थिती होती. १९० पेक्षा जास्त सीए या कार्यशाळेत सहभागी झाले.\nप्रमोदकुमार गुप्ता म्हणाले, “करदाते, सीए आणि कर विभागातील अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून चांगले वातावरण ठेवले पाहिजे. सेवाभावी संस्थांनी कर भरताना तरतुदी अभ्यासाव्यात व त्यानुसार आपल्या खर्चाचा ताळेबंद करावा. त्यासाठी सीए मंडळींनी मार्गदर्शन करावे.”\nशशांक पत्की, एस. एस. मीना यांनीही या विषयावर मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले.\nदहशतवाद संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे -मनिंदर सिंग बिट्टा यांचे आवाहन\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी-मंत्री प्रकाश जावडेकर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/why-sarad-pawar-left-congress-in-1999/", "date_download": "2019-08-20T23:17:59Z", "digest": "sha1:ULCZFE5YWPZQ7DQQG3O723X4O7T6DJAJ", "length": 11181, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "1999 मध्ये सोनिया गांधी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून काँग्रेस सोडली – शरद पवार | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Political/1999 मध्ये सोनिया गांधी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून काँग्रेस सोडली – शरद पवार\n1999 मध्ये सोनिया गांधी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून काँग्रेस सोडली – शरद पवार\n0 570 एका मिनिटापेक्षा कमी\nराज ठाकरे आणि शरद पवार यांची मुलाखतीची मुलाखत शेवटी जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांनी झाली. या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगितले की सोनिया गांधी 1999 साली कॉंग्रेसमधून निघण्याचे कारण सोनिया गांधी होत्या . पवार म्हणाले की सोनिया गांधी तेव्हा पंतप्रधान बनू इच्छित होत्या ,पण याच पदासाठी दावेदार होते मनमोहन सिंग व मी .स्वतः शरद पवार\nया घटनेचे स्मरण करून त्यांनी सांगितले की, मी घरी होते आणि मीडिया कडून माहित झाले की सोनिया गांधी सरकार बनविण्याचा दावा सादर करणार आहेत. मनमोहन सिंग किंवा मी पंतप्रधान पदासाठी वाजवी दावेदार होते. त्याच वेळी मी काँग्रेस सोडून जाण्याचा निर्णय घेतला\nआरबीआय 7 दिवसांत सर्व मोबाईल वॉलेट बंद करण्याचा निर्णय,\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/professor-gajmal-mali/", "date_download": "2019-08-20T22:23:24Z", "digest": "sha1:JNQALOYKNDH44ZSKXWYMZGMGF3BCA3LL", "length": 16776, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्राचार्य गजमल माळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळण���र एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमहात्मा फुले यांच्या विचारधारांची कास धरणारे मराठवाडय़ातील परिवर्तनशील ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अशीच प्राचार्य गजमल माळी यांची ओळख होती. सत्यशोधक साहित्यावर त्यांनी केलेले संशोधनात्मक लिखाण आजही अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ते लेखक असले तरी नव्या पिढीतील लेखकांना त्यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा असायची. गजमल माळी यांचा मूळ पिंड चळवळीचा असल्याने त्यांचे योगदान, मग ते नामांतर आंदोलन, दलित साहित्याची चळवळ, सत्यशोधक चळवळ, मंडळ आयोग आंदोलन यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.\nमाळी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष असा की, ते एकाच वेळी कार्यकर्ते होते आणि कवीही होते. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने साहित्य क्षेत्रात त्यांनी मौलिक कामगिरी केली. ‘गंधवेणा’, ‘नागफणा’ आणि ‘सूर्य उद्ध्वस्त प्राचीन राजधानी’ हे कवितासंग्रह. तुकारामांचे निवडक अभंग, प्राचीन आख्यानक कविता, लोकशाहीचा शब्दकोश, महात्मा फुले यांचे निवडक विचार, ज्ञानेश्वरीतील निवडक वेचे, सत्यशोधक समाज परिषद, अध्यक्षीय भाषणे याचे त्यांनी साक्षेपी संपादन केले. माळींमधील लेखकाने सातत्याने संशोधकीय अंगाने लेखन केले. त्याचसोबत राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज, वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले यांचे सहकारी, फैजपूर काँग्रेस, ग्यानोबा कृष्णाजी ससाणे (चरित्र), महात्मा जोतिबा फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर याविषयीचे त्यांनी केलेले लिखाण आजही अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.\nजळगाव जिह्यात वरणगाव येथे जन्म झालेल्या माळी यांचा साहित्य प्रवास संभाजीनगरात घडला. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी इंटरआर्टस्पर्यंत शिक्षण घेतले. मिलिंद महाविद्यालयातून आणि तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी सुवर्णपदकाने एम.ए. संपादन केले. तद्नंतर देवगिरी महाविद्यालय, पं. जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यात संस्थापक प्राचार्य म्हणून सेवा केली व नंतर निवृत्त झाले. माळी यांच्या लेखन संशोधनाबद्दल त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान झाला होता. रशियामधील मॉस्को विद्यापीठात व बल्गेरियामधील सोफिया युनिर्व्हसिटीमध्ये ‘ऑन द कॅरीडॉर ऑफ टाइम’ या नावाने त्यांचा मराठीतील कवितासंग्रह ‘नागफणा’ आणि ‘सूर्य’ इंग्रजीत अनुवादित झाला. तसेच बल्गेरिया येथे झालेल्या मुन्शी प्रेमचंद जन्मशताब्दी महोत्सवात त्यांनी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. प्राचार्य गजमल माळी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारांची भूमिका असणारा लेखक चिरंतनाच्या प्रवासाला गेला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द क��ा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/malai-will-only-eat-chhagan-bhujbal-ajit-pawar-did-not-eat-anything/", "date_download": "2019-08-20T22:26:53Z", "digest": "sha1:KRVZMIRUTSAXUODTXIMDYLDNQAIPJ7PV", "length": 6587, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'Malai will only eat Chhagan Bhujbal ?, Ajit Pawar did not eat anything?'", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘मलाई फक्त छगन भुजबळांनीच खाल्ली का, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वांनीच मलाई खाल्ली पण भष्ट्राचाराचे आरोप फक्त छगन भुजबळ यांच्यावर लावल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी केली. मलाई, दूध, दही सर्वांनी खाल्लं तुरुंगात फक्त छगन भुजबळ गेले. तेव्हा साहेबांच्या पुतण्याने अर्थात अजित पवार यांनी काहीच खाल्लं नाही का असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.\nनांदेडमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेत भारीप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि संघावर सडकून टीका केली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआम्ही वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यास तयार – ओवेसी\nअजित पवार लवकरच जेलमध्ये जातील; दानवेंनी दिले संकेत\nपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा पाटबंधारे विभागाला दम\nडॉक्टर पण चिंतेत आहे देश वाचवायचा कि दंगल घडवणाऱ्यांना; अमित शहांच्या स्वाईन फ्लूवर टीका\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर गृह,…\n‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात…\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/fishing-ban-on-mechanized-boats-from-june-1-to-july-in-maharashtra/", "date_download": "2019-08-20T23:00:31Z", "digest": "sha1:X6D2QBCL3RXDFTGG2S7N5WT54IGDKUOD", "length": 9954, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "1 जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n1 जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी\nमुंबई: पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.\nजून आणि जुलै महिन्यात स���गरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागर किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत या राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.\nराज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रांतील मासेमारीबाबतचे धोरण लागू राहील. जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. बंदी कालावधीमध्ये जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकेच्या चलनवलनास पूर्णत: बंदी राहील.\nमासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.\nमत्स्यव्यवसाय fishery मासेमारी Fishing ban मासेमारी बंदी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम Maharashtra Marine Fishing Regulation Act\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक��त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-987f2fek48", "date_download": "2019-08-20T23:22:25Z", "digest": "sha1:YF7SV77EJA4HPVSAG5WP4OIZBSTA7DSE", "length": 2556, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "प्रा .संतोष देशपांडे \"Santy\" « प्रतिलिपि मराठी | santosh deshpande \"Santy\" « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 1564\nलुम्बीनी- एक गिळंकृत वमनविद्या\nहोय ती आजही दिसते\nमी पंढरी नगरीचा रहिवासी मी मुख्यतः एक चित्रकार आहे . कलाशिक्षक म्हणून काम करतो. विध्यार्थ्यांना चित्रकला व मराठी विषय पण शिकवतो. वास्तववादी लिखाण करणं आवडते. मी कविता पण करतो .अगदी एखाद्या प्रसंगावरपण कविता रचतो , नाटकं लिहून ते दिग्दर्शन करणं यात मला खूप आनंद मिळतो. काव्यात्मक नाटक लेखन हया प्रकारच्या रचना मी केलेल्या आहेत त्यापण मी टाकेन या लेखन व्यासपीठावर ..... Whats app no.8668870434\nDr. ईश्वरा जोषी \"ईश्वरानंदा\"\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/congress-removes-tweets-on-sridevi-condolence/", "date_download": "2019-08-20T22:33:44Z", "digest": "sha1:UEZAJOU5CM7JQT5N2O4NZNDK35PSYGBE", "length": 12253, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांच�� निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Entertainment/श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\n0 1,691 एका मिनिटापेक्षा कमी\nअवघ्या ५४ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ची म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांची आयुष्याच्या स्क्रीनवरून एक्झिट लाखो चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत रात्री ११च्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. ही बातमी कळताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रीदेवी यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रीदेवी यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली. तर श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केलेले ट्विट काँग्रेसला चांगलेच महागात पडले आहे.\n‘श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्याच जिवंत असतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. २०१३ मध्ये युपीए सरकारच्या काळात त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता,’ असे ट्विट काँग्रेसने केले आणि या ट्विटची शेवटचीच ओळ काँग्रेसच्या अंगाशी आली.\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nसरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं स���रू\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ganesh-acharya-choreographs-ganpati-song-bhikari-marathi-movie-swapnil-joshi/", "date_download": "2019-08-20T23:20:43Z", "digest": "sha1:MTBYLWXPCZNVV7OOZQTKQCA3BX5FJQB3", "length": 9737, "nlines": 112, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'भिकारी' चित्रपटात चित्रीत झालं सुपरसाँग", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘भिकारी’ चित्रपटात चित्रीत झालं सुपरसाँग\n‘बाजीराव मस्तानी’तलं मल्हारी असो किंवा ‘अग्निपथ’मधील चिकनी चमेली… अशा अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. गणेश आचार्य आणि भव्यता हे समीकरणच आहे. आता हिंदी चित्रपटांत असलेली भव्यता घेऊन गणेश आचार्य मराठी चित्रपटसृष्टीत आले आहे. त्यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत सुरू झालं. तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या गणपती बाप्पांवरील गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. आतापर्यंत मराठी चित्रपटांत चित्रीत झालेल्या गाण्यांमध्ये हे ‘सुपरसाँग’ ठरणार आहे.\nमी मराठा एंटरटेन्मेंटच्या शरद देवराम शेलार आणि गणेश आ���ार्य यांची निर्मिती असलेला ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा मुहुर्त झाला होता. मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच सुरू झालं. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरू ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर ‘देवा हो देवा’ हे गाणं चित्रीत करण्यात आलं. सुखविंदरसिंग यांनी गायलेलं हे गाणं मिलिंद वानखेडे आणि विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. राहुल ठोंबरे आणि संजीव होवाळदार यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक गणेश आचार्यही नेहमीच्या शैलीत गाण्यात दिसणार आहेत. तीन दिवस या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे…\n‘गजानना’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा तामझाम कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला लाजवेल इतका भव्य होता. खास या गाण्यासाठी चाळीस फूट उंचीचा सेट उभारण्यात आला. गणपती बाप्पांची ३५ फुटी मुर्ती ठेवण्यात आली होती. तब्बल एक हजार कलाकारांचा या गाण्यात सहभाग होता. सेटवर ढोलताशा, झांजांचा गजर होत होता. तसंच सतारही वाजवली जात होती. या चित्रीकरणावेळी वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले होते. तब्बल २५० मोठ्या घंटा या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत. येत्या गणेशोत्सवात हे गाणं नक्कीच गाजणार आहे. या चित्रपटाची निर्मितीमूल्य पाहता, ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा २०१७मधील बिगबजेट आणि बहुचर्चित चित्रपट ठरणार यात शंका नाही.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nका��ग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत…\nभारतात चार दहशतवाद्यांची घुसखोरी, देशात हाय…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1123", "date_download": "2019-08-20T23:48:29Z", "digest": "sha1:F5NYTLVRYMDRIKSUW3RT56BE4POSCJLN", "length": 28487, "nlines": 88, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "तळवलकर आणि त्यांचे शिलेदार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतळवलकर आणि त्यांचे शिलेदार\n- अरविंद विठ्ठल कुळकर्णी\n‘महाराष्ट्र टाइम्स’ ची सुरुवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा.भ. कर्णिक यांची पाच वर्षांची आणि नंतरचे संपादक गोविंद तळवलकर यांची प्रदीर्घ कारकिर्द... एवढ्या काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ‘महाराष्ट्र टाइम्स’चा पगडा होता, त्याबद्दल लिहीत आहेत जेष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी.\nतळवलकर आणि त्यांचे शिलेदार\n- अरविंद विठ्ठल कुळकर्णी\n‘महाराष्ट्र टाइम्स’ ची सुरुवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा.भ. कर्णिक यांची पाच वर्षांची आणि नंतरचे संपादक गोविंद तळवलकर यांची प्रदीर्घ कारकिर्द... एवढ्या काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ‘महाराष्ट्र टाइम्स’चा पगडा होता, त्याबद्दल लिहीत आहेत जेष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी.\nव्यवसायबंधू विश्वनाथ नारायण देवधर मे 2010 मध्ये मरण पावले. मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी योजलेल्या त्यांच्याबद्दलच्या दुखवट्याच्या सभेला जाताना मी स्वत:शी म्हणत होतो, की ह्या माणसाशी आपले नेमके नाते काय, हे आपण निश्चित केले आहे काय आपण सभेला उपचार म्हणून की काहीतरी गमावल्यासारखे वाटत आहे म्हणून जात आहोत आपण सभेला उपचार म्हणून की काहीतरी गमावल्यासारखे वाटत आहे म्हणून जात आहोत मग हळुहळू लक्षात आले, की आपले नाते आहे आणि ते रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ आहे. पत्रकाराविषयी आपल्या ज्या कल्पना आहेत त्यांतील काही देवधरांमध्ये अंतर्भूत आहेत. म्हणून ते आपल्याला जवळचे वाटतात. देवधर हिंदुत्वनिष्ठ होते, पण तेवढे एक कारण आमची मैत्��ी जुळायला पुरेसे ठरले नाही. त्यांच्या चारित्र्यात ध्येयवादावरील निष्ठा, परिश्रमपूर्वक अर्जित केलेली व्यावसायिक निपुणता आणि माणूसपण ह्यांचा त्रिवेणी संगम फार सुंदरपणे प्रतिष्ठित झाला होता. त्यांनी निष्ठेशी तडजोड केली नाही पण निष्ठा त्यांच्या मार्गात कधी अडथळाही ठरली नाही. त्यांना भिन्न भिन्न मतांच्या वेगवेगळ्या अनेकांशी चांगली मैत्री करणे जमले. अनेकांना ते हवेसे वाटत. त्यांनी व्यवसाय करताना जी प्रामाणिकता, निपुणता, विश्वसनीयता, सुंदरता आणि अनिवार्य उपयुक्तता दाखवली, त्यामुळे त्यांनी आदरयुक्त भावनेने जे सहकारी होते त्यांच्याकडे बघितले.\nदेवधरांनी पत्रकारितेतील बराच काळ ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये व्यतीत केला. ह्या पत्राचा मी विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले, की आपल्या आयुष्यातील वीस-पंचवीस वर्षांतील दररोजची सकाळ सुंदर झाली ती ह्या पत्राच्या वाचनाने. त्यात देवधरांचाही वाटा आहे. देवधरांप्रमाणे अनेकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ वाचनीय केला आणि ज्यांना अभिरुचीशी देणेघेणे आहे अशा अभिजनांच्या जीवनाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ हा एक महत्त्वाचा भाग बनला. हे पत्र प्रत्येक दिवशी अशा काही नव्या झळाळीने बाहेर पडत असे, की मराठी विश्वाचे नवे सांस्कृतिक रूप आकारास येत आहे आणि त्या मन्वंतराचे आपण साक्षीदार आहोत असा विश्वास, असा आनंद आणि असे सुख वाचकांना गुदगुल्या करत असे म्हणजे माझे देवधरांशी नाते आहे, तसे ‘महाराष्ट्र टाइम्स’ शीही आहे. ह्या पत्रामुळे देवधरांबरोबरचे पहिले संबंध अधिक घट्ट झाले असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. हे पत्र सुरू झाले तेव्हा मी विशीत होतो आणि माझी वाचनाची भूक कशी भागेल ह्याच्या शोधात होतो. लहानपणापासून माझे वाचन चांगले पोसलेले होते. ‘केसरी’ , ‘विविधवृत्त’ आणि ‘नवाकाळ’ ही नियतकालिके माझ्या घरातील ज्येष्ठांच्या वाचनात होती. मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा चोखंदळ वाचक होतो. मी कथा-कादंबरीप्रमाणे इतिहास आणि राजकारणही वाचत असे. मी संस्कृत आणि इंग्रजी साहित्याशी अनभिज्ञ नव्हतो. राष्ट्रवाद हा विषय मला दुर्लक्ष करण्यासारखा वाटत नव्हता.\nगांधीवादात काहीतरी गफलत आहे आणि वृत्तपत्रांनी सावरकरांचे म्हणणे लोकांपर्यंत पोचवण्यात कुचराई केली असे मनात येत असे. आपले स्वातंत्र्य काही खरे नाही आणि जे काही चा��ले आहे ते बरे नाही असा निराशावादी विचार; तर दुसरीकडे आपण हे बदलू शकतो हा आशावादी विश्वास अशी मनाची पार्श्वभूमी होती. पहिल्या बाजीरावाप्रमाणे जग जिंकायला बाहेर पडण्याची वेळ झाली आहे असे वाटण्याचे माझे ते वय होते. अशा वेळी ज्याला आपल्यापेक्षा थोडे अधिक कळते आणि जो चुकीचे सांगणार नाही असा मित्र सुसंवाद साधण्यासाठी हवा असतो. ती आवश्यकता ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पूर्ण केली.\nहे पत्र जन्माला आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र नवे राज्य म्हणून स्थापन होऊन दोनएक वर्षांचा काळ लोटला होता. तेव्हाच्या काही प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रांनी महाराष्ट्राच्या निर्मितीला नुसता विरोध केला नव्हता तर लोकांशी प्रतारणा केली होती. आचार्य अत्र्यां चा ‘मराठा’ जवळचा वाटत होता, पण त्याने सगळे अंग झाकत नव्हते. त्याने मन पेटत होते पण डोक्याला काम मिळत नव्हते. मराठी पत्रकारितेचा पिंड लोकमान्य टिळकां च्या अन्नावर पोसला आहे, पण त्या तेजस्वी पत्रकारितेचे एक अंग नरसिंह चिंतामण केळकरांनी एखादी विदुषी माता ज्या सजग मायेने आपली संतती मोठी करील तसे संगोपले आहे हे आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू झाला आणि काहीसा लुप्त झालेला हा सांधा पुन्हा जोडला गेला. पुढची तीस वर्षे, दोन पिढ्या तरी हे पत्र डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करण्यात आपला गौरव मानू लागली.\nमराठी माणसाला फाजील व्यक्तिमाहात्म्य मान्य नाही. तो माणसाचे मूळ रूप पाहायला उत्सुक असतो. त्याच्यावर ज्ञानेश्वरी चा म्हणजेच अभिजाततेचा संस्कार आहे. रामदास आणि तुकाराम हे त्याच्या घरातले आहेत. म्हणजेच तो रोखठोक आहे. त्याला कमरेत वाकून विनयशीलता दाखवणे जमत नाही. तो चौकस आहे. ब्रिटिशकाळात भारताच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारी जी अभियाने आणि उपक्रम सुरू झाले त्यामागे बहुतांशी मराठी माणसाची प्रेरणा आणि परिश्रम कारणीभूत आहेत. डोंगराच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची मराठी माणसात विशेषत्वाने आढळणारी भूक आहे. ती ‘महाराष्ट्र टाइम्स’ पुरी करील असे लोकांना वाटले आणि म्हणून हे पत्र अल्पावधीत लोकप्रिय आणि प्रतिष्ठाप्राप्त झाले.\nआज, मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ चा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर गोविंदराव तळवलकर , दि.वि.तथा बंडोपंत गोखले, मा.पं.शिखरे, रा.के.लेले, शंकर सारडा , दिनकर गांगल, अशोक जैन, रा.य.ओलतीकर, नरेंद्र बल्लाळ, वि.ना.देवधर, दिनू रणदिवे , वि.वि. तथा बाळ करमरकर, वा.य.गाडगीळ, गोपालकृष्ण भोबे अशी कितीतरी नावे उभी राहतात. ग.वि.केतकर हे एक नाव त्यावेळी मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांत होते की ज्याची दखल इंग्रजी वृत्तपत्रांना घ्यावी लागे. पण तळवलकर व्यासंगात त्यांच्या फार पुढे गेले. जसा ‘टाइम्स’ चा संपादक तशी प्रतिष्ठा तळवलकरांनी मराठी संपादकाला मिळवून दिली. त्यांच्यावर टिळकांच्या लिखाणाची छाप आहे. त्यांना अग्रलेखाचा मथळा अग्रलेख लिहिण्याआधी सुचत असे आणि मग ते मजकूर लिहीत असे सांगतात. त्यावरून त्यांच्या मन:पटलावर अग्रलेख किती आखीवरेखीवपणे उभा राहत असे ते समजते. मारुतीला जशी समोर आलेली वस्तू फोडून त्यात राम आहे की नाही हे पाहण्याची सवय होती तशी सवय संपादक म्हणून तळवलकरांनी स्वत:ला लावून घेतली होती. विषयात तथ्य किती आणि दांभिकता किती हे ते पटकन सांगून मोकळे होत. ते टिळकांच्या आवेशाने प्रतिपक्षावर तुटून पडत. टिळकांच्या प्रमाणे, त्यांच्या मनात बरोबर काय आणि चूक काय ह्याविषयी संदेह नसे. थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल, की तळवलकर अग्रलेख लिहायचे थांबले आणि मग राज्यकर्त्यांना धरबंध राहिला नाही. त्यांचा धाक होता. त्यांनी राजकीय पुढारीपणाचा, चाणक्यगिरीचा किंवा समाजसुधारकाचा आव कधी आणला नाही. व्यासंगी, चोखंदळ आणि कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता स्पष्टपणे थोडक्यात विश्लेषण करणारा संपादक ह्या भूमिकेची मर्यादा त्यांनी ओलांडली नाही. तरी, त्यांच्याविषयी धाक होता आणि आदरही होता.\nन्यायमूर्ती रानडे हे तळवलकरांचे दैवत, परंतु विषयाची निवड, ते मांडण्याची पध्दत आणि त्यातून साधायची परिणामकारकता हे पाहता त्यांच्यावर टिळकांच्या शैलीचा पगडा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु ह्या दोघांनाही सारखीच प्रिय असलेली ज्ञानोपासना हा तळवलकरांचाही गुणविशेष होता. तथापि अग्रलेख बाजूला ठेवले आणि एकंदर ‘महाराष्ट्र टाइम्स’ नि तळवलकर ह्यांचे परस्परसंबंध निश्चित करायचे म्हटले, की मला तात्यासाहेब केळकरांची आठवण येते. मांडीवर मूल असताना आईला जसा पान्हा चोरता येत नाही आणि किती देऊ आणि नको असे होऊन जाते तसे ‘केसरी’ साठी लिहायला बसले की केळकरांचे होत असे; हे श्री.म.माट्यांनी म्हटले आहे. ते तळवलकरांच्याही विषयात म्ह���ता येईल. महत्त्वाच्या विषयावरील इंग्रजी पुस्तकांची जाणकारांकडून करवून घेतलेली परीक्षणे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने जेवढी लोकांसमोर आणली तेवढी अन्य कोणत्याही मराठी वृत्तपत्राने आणली नाहीत. लोकप्रियतेसाठी तळवलकरांनी आपले पत्र सवंग केले नाही. त्यांचे रागलोभ तीव्र होते. पण समाजजीवनातील बहुतेक सर्व स्पंदनांचे प्रतिसाद सन्मानपूर्वक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उमटले. ह्या पत्राची वाचनीयता साधारणपणे उच्च मध्यमवर्गीयांमध्ये राहिली, परंतु तळवलकरांनी ह्या पत्रात आपल्याला जागा नाही अशी तक्रार करायची संधी एकाही घटकाला दिली नाही. इंग्रजीत ज्याला रेनेसांस म्हणतात तसे काहीतरी आपल्या हातून होत आहे असा आविर्भाव ह्या पत्राच्या संपादकीय विभागाचा असे.\nह्या पत्राने विभिन्न क्षेत्रांतील जे विषय उपस्थित केले आणि त्यावर साधकबाधक चर्चा सादर केली त्याचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीवर चांगला परिणाम निश्चितच झाला आहे. ह्या संदर्भातील धोरणे तळवलकर, गोखले आणि आणखी काही मंडळी ठरवत असतील; परंतु त्याची कार्यवाही महत्त्वाची होती. ते शिलेदार ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उत्तम जमा झाले होते. या वृत्तपत्राचा आरंभच मराठी पत्रसृष्टीत क्रांतिकारी ठरला. त्यावेळी या क्षेत्रात व्यवस्थापन असे नव्हते, पत्रकारांना पगार धड नव्हते, ती शिस्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आली. ही संघटना मोठी होती, तिला मूळ ब्रिटिश कंपनीकडून आलेली परंपरा होती. या वर्तमानपत्रात आरंभी पद्धतशीर निवड झाली, ती तळवलकर यांची सहसंपादक म्हणून. नंतर संपादकपदी द्वा.भ.कर्णिक आले.\nकर्णिकांनी पत्रात उत्साह आणला, सर्वत्र संचार सुरू केला, मोहरे जमा केले. तळवलकर-गोखले यांनी वर्तमानपत्राला वळण लावले. कर्णिक-माधव गडकरी-शंकर सारडा ह्या कर्तबगार आरंभत्रयींनी सोडलेल्या मोकळ्या जागा भरून काढल्या आणि तळवलकर-गोखले यांचे राज्य निर्वेध सुरु झाले, तेव्हा त्यांनी शिलेदारांवरील भिस्त वाढवली, त्यांचे सुभे पक्के केले. त्यामुळे बातमीदारी ( चंद्रकांत ताम्हणे, दिनू रणदिवे, वि.ना.देवधर, अशोक जैन), क्रीडावार्ता ( वि.वि.करमरकर), रविवार पुरवणी (दिनकर गांगल ), अग्रलेख व टीपा (मा.पं.शिखरे, रा.के.लेले), वृत्तसंपादक ( दि. वि. गोखले, पंढरीनाथ रेगे) असे विभाग पक्के होत गेले आणि ते त्या त्या मंडळींनी सुदृढपणे बांधले. आपण शिवाजी महाराजांची महात्मता सांगतो. परंतु बाजी पासलकर, येसाजी कंक, जिवा महाले ह्यांचीही आठवण कृतज्ञतेने काढली पाहिजे. शिवाजीच्या मोठेपणात आणि स्वराज्याच्या निर्मितीत त्यांचा जो वाटा आहे तो कमी महत्त्वाचा नाही. म.टा.च्या यशात तळवलकर यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. परंतु तेवढ्याच मोलाची कामगिरी या शिलेदारांनी केली.\nसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nकृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nसंदर्भ: समाजसेवा, फ्रान्सिस दिब्रिटो\nमाझ्या जीवनातली ‘श्यामची आई’\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/slow-down-work-culvert-207202", "date_download": "2019-08-20T23:06:13Z", "digest": "sha1:7PBG3AXQQKQ52K45WKMW3GFBT5IC4YKI", "length": 15714, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Slow down the work of culvert कल्व्हर्टच्या कामाला संथगती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nमंगळवार, 13 ऑगस्ट 2019\nनवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील गणपती पाडा परिसरात पालिकेच्या माध्यमातून पेट्रोलपंपासमोरील नाल्यावर भिंत बांधण्याचे काम करण्यात येत आहे. ही भिंत बांधताना जुना ठाणे-बेलापूर रस्त्यावर कल्व्हर्ट बांधण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे कलव्हर्ट बांधण्याचे हे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता मागील अडीच महिन्यांपासून बंद करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nनवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील गणपती पाडा परिसरात पालिकेच्या माध्यमातून पेट्रोलपंपासमोरील नाल्यावर भिंत बांधण्याचे काम करण्यात येत आहे. ही भिंत बांधताना जुना ठाणे-बेलापूर रस्त्यावर कल्व्हर्ट बांधण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे कलव्हर्ट बांधण्याचे हे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता मागील अडीच महिन्यांपासून बंद करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nमाजी पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी २५ मेनंतर मान्सूनमध्ये खोदकाम करण्यास मनाई केलेली असतानादेखील दिघामध्ये बिनधास्तपणे रस्ता खोदून, त्या ठिकाणी कल्व्हर्ट बांधण्याचे काम सुरू आहे. ठाणे-बेलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर जुना ठाणे-बेलापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येतो. मात्र, ऐन पावसातच कल्व्हर्टचे काम काढून रस्ता बंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे; तर या ठिकाणी काम सुरू असल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा साधा फलकदेखील ठेकेदाराने लावण्याची तसदी घेतली नाही.\nजुना ठाणे-बेलापूर रस्ता बंद असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून गणपती पाडा येथील अंतर्गत असणाऱ्या मार्गाचा वापर दुचाकी वाहनचालक करत असतात. मात्र, मागील महिनाभरापासून या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची होणाऱ्या वर्दळीमुळे व संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत; तर गटारावरील झाकणेदेखील मोडकळीस आली आहेत. या मार्गावर दुचाकी वाहनचालकांचे किरकोळ अपघातदेखील होत आहेत. या ठिकाणी कलव्हर्टचे काम सुरू असून गणपती पाड्यातील रिक्षाचालकदेखील या रस्त्याचा वापर करतात; त्यामुळे येथील रहिवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. यासंदर्भात दिघा विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.\nऐन पावसाळ्यामध्ये महामार्गाच्या कल्व्हर्टचे काम करण्यात येत असून, या कामामुळे अडीच महिन्यापासून येथील रस्ता बंद ठेवण्यात आला आहे; तर कल्व्हर्टच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यावरून वाहनांचा मोठ्या प्रमाणात झालेल्या वापरामुळे पेव्हर ब्लॉक उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना येथून वाहन चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.\n- सुरेश करंडे, रहिवासी.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवी मुंबईत गणेश नाईकांचा करिष्मा कायम\nनवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचा करिष्मा नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना...\nनवी मुंबईतील कचरा वर्गीकरणाचा वेग वाढणार\nनवी मुंबई : नवी मुंबई शहराचा कचरा सामावून घेणाऱ्या तुर्भे येथील क्षेपणभूमीची सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २००९ पासून दुरवस्थेत...\nबहुप्रतीक्षित इलेक्‍ट्रिक बस तुर्भे डेपोत दाखल\nनवी मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने (एनएमएमटी) केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत ३० इलेक्‍ट्रिक बस...\nऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर खड्डे\nनवी मुंबई : आयटी हब म्हणून ओळख असलेल्या ऐरोलीतील रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम बाजूला असणाऱ्या रिक्षा स्टॅण्ड नजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे...\nमहिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन\nनवी मुंबई : गरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असल्याचे भासवून एका भामट्याने कामोठे भागात राहणाऱ्या महिलेचे दागिने व रोख रक्कम लुटून पलायन...\nकोल्हापुरात नवी मुंबईचा बोलबाला\nनवी मुंबई : स्वच्छतेत देशात सातवा व राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहराने आपल्या स्वच्छतेची छाप कोल्हापूर शहरातही उमटवली. पुरामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer-manoranjan/dubais-artists-saubagyavathi-aamdar-will-pune-23628", "date_download": "2019-08-20T22:54:26Z", "digest": "sha1:HMGZAVSN5YTV5RCSM7W7UE47W22JRKA5", "length": 14957, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dubai's artists 'Saubagyavathi Aamdar' will to Pune दुबईच्या कलाकारांचे 'आमदार सौभाग्यवती' पुण्यात होणार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nदुबईच्या कलाकारांचे 'आमदार सौभाग्यवती' पुण्यात होणार\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nदुबई, शारजामध्ये झालेल्या प्रयोगास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुणेकरांसारख्या रसिक आणि चोखंदळ प्रेक्षकांसमोर 'आमदार सौभाग्यवती' नाटक सादर करण्याचा विडा उचलला आहे दिग्दर्शिका सुषमा शिंदे यांनी व 'श्रींची इच्छा' नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा विजय जोशी यांनी...\nनूतन वर्षाच्या आगमनासोबत मराठी नाट्य क्षेत्रात पहिल्यांदाच काहीतरी आगळे-वेगळे घडणार आहे आणि याचा आनंद पुणेकरांच्या पदरी पडणार आहे.\nआजतागायत व्यावसायिक नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने नावाजलेल्या नाट्य संस्थांनी आपल्या नाटकांचे प्रयोग दिग्गज कलाकारांना घेऊन दुबईत सादर केले; पण आता इतिहासात प्रथमच हा प्रवाह उलट्या दिशेने जाणार आहे. दुबईमधील 'सक्षम निर्मिती' संस्थेचे कलाकार 'आमदार सौभाग्यवती' हे अत्यंत प्रभावी आणि तितकेच संवेदनशील असे रा. रं. बोराडे यांच्या कादंबरीवर आधारित आणि श्रीनिवास जोशी लिखित महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारे नाटक घेऊन पुणेकरांच्या सेवेस हजर होत आहेत.\n29 एप्रिल, 1991 मध्ये 'रंगालय' संस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ज्योती चांदेकर आणि प्रशांत सुभेदार यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणाचा तळ ढवळून काढणारे आणि आज तब्बल 25 वर्षांनंतरही तितक्‍याच तीव्रतेने मनाला भिडणारे हे नाटक.\nराजकारण हा विषय आपल्याकडे जरी नित्याचाच असला, तरीही प्रत्यक्षात एखाद्या राजकारण्याच्या घरात काय घडत असेल, याचे काहीसे भेदक असे चित्रण या नाटकातून मांडले आहे. राजकारणात साम-दाम-दंड-भेद या उक्ती कशाप्रकारे प्रत्यक्षात आणल्या जातात, याचे विदारक दर्शनही या नाटकातून होते. सत्तेची हाव, त्यापायी मांडले जाणारे खेळ आणि उध्वस्त होणारी कुटुंबे यावर सूचक भाष्य करणारे आणि त्याचसाठी न चुकविता येणारे असे हे नाटक.\nदुबई, शारजामध्ये झालेल्या प्रयोगास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुणेकरांसारख्या रसिक आणि चोखंदळ प्रेक्षकांसमोर हे नाटक सादर करण्याचा विडा उचलला आहे दिग्दर्शिका सुषमा शिंदे यांनी व 'श्रींची इच्छा' नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा विजय जोशी यांनी.\nशुभारंभाचा प्रयोग अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे शुक्रवार, 27 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता होणार आहे. याच नाटकाचा दुसरा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवार, 28 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता आहे. तुर्तास नाटकाचे दोनच प्रयोग होणार आहेत.\n(लेख सौजन्यः आखाती मराठी संकेतस्थळ)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलेह-लडाखचं उलगडलं सृष्टी सौंदर्य\nपिंपरी - लेह लडाख, सृष्टी सौंदर्यानं नटलेला प्रदेश. उंचच उंच हिमशिखरं आणि खोलखोल दऱ्या. ढगांच्या सावल्यांमुळे क्षणाक्षणाला पालटणारे रूप. र���ग...\nउद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले\nपैठण (जि.औरंगाबाद ) : दुष्काळाचा चटका सहन कराव्या लागणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला जायकवाडी धरण भरताच बहर आला आहे....\nप्राचीन मंदिरे-वाड्यांचे गाव चांदोरी\nनाशिक ः गोरक्षनाथाची जन्मभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या चांदोरी (ता. निफाड) गावाला पूर्वी चंद्रगिरी नावाने देखील संबोधले जात असे....\n‘स्वराज्य जननी जिजामाता’ चे शीर्षकगीत गायिले देवरूखच्या कन्येने\nसाडवली - खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख,...\nवाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्या उद्‌घाटन\nपुणे : वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 22) प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. नेचर वॉक...\nअभिनेत्री अडकली हिमाचलच्या पुरात\nतिरुअनंतपुरम / सिमला : उत्तर भारतात पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थानातील अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/homeowner-lock-bsnl-office-bambavade-kolhapur-200343", "date_download": "2019-08-20T22:46:05Z", "digest": "sha1:REXCUCIKMXAJZZWFXDQ65E4SZNYHK7QE", "length": 13436, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Homeowner lock BSNL office in Bambavade Kolhapur भाडे थकल्याने घरमालकाने ठाेकले बीएसएनएल कार्यालयास टाळे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nभाडे थकल्याने घरमालकाने ठाेकले बीएसएनएल कार्यालयास टाळे\nबुधवार, 17 जुलै 2019\nबांबवडे - येथे तेरा महिन्यांपासून भाडे थकल्याने बीएसएनएलच्या कार्यालयास घर मालकाने टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे. ऐन पावसाळ्यात सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची कुचंबना होत आहे. बीएसएनएलच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या बँका व व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे.\nबांबवडे - येथे तेरा महिन्यांपासून भाडे थकल्याने बीएसएनएलच्या कार्यालयास घर मालकाने टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे. ऐन पावसाळ्यात सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची कुचंबना होत आहे. बीएसएनएलच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या बँका व व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे.\nयाबाबत माहिती अशी की, बांबवडे येथील बीएसएनएलचे कार्यालय हे भाडे तत्त्वावर आहे. गेल्या तेरा महिन्यांपासून भाडे थकल्याने घर मालकाने संबंधी अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. परंतू थकीत भाड्याबाबत कोणीही बोलण्यास तयार झाले नाही. घरमालकाने लेखी सुचना देऊनही यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे एक जुलैपासून घरमालकाने कार्यालयास टाळे ठोकले. ऐन पावसाळ्यात बहुतेक दूरध्वनी बंद पडले आहेत. इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. परंतु कार्यालय बंद असल्याने कर्मचारी काहीच करु शकत नाहीत.\nदररोज कर्मचारी कार्यालयाच्या दारात बसून माघारी जातात. बांबवडे दुरसंचारचे अधिकारी जमीर गवंडी यांना संपर्क केला असता ते फोन घेत नाहीत त्यामूळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.\n\"दुरसंचारकडुन भाडे न भरणे ही दुर्दैवी घटना आहे. जर ही सेवा सुरळीतपणे सुरु झाली नाही तर ग्राहकांच्या हिताचा व हक्कांचा विचार करुन कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. ग्राहकांचे नुकसान झाल्यास कायद्याचा आधार घेऊन त्याबाबतच्या नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रयत्न करेल.\"\nजिल्हा संघटक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे\nनागपूर : सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान \"फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण...\n4 कॅमेरा असणारा Realme 5 लाँच\nनवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या Realme ने आज भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro...\nपोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अखेर अटक\nनवी मुंबई : वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी हुज्जत घालून कारवाईपासून रोखणाऱ्या प्रियांका राजेश मोगरे या महिलेविरोधात...\n'व्होडाफोन आयडि��ा'चे सीईओ बलेश शर्मा यांचा राजीनामा\nमुंबई: व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बलेश शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे....\nपूरग्रस्तांचे अश्रू पुसले; पण डोळा गमावला \nकोल्हापूर - तारुण्य म्हणजे नवप्रेरणांचा खळाळता झरा. मानानं मिरवण्याचा आणि काही तरी नवीन करून दाखवण्याचा काळ. त्यातही याच वयात सेवापरायणता जपणाऱ्या...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 19 ऑगस्ट\nआजचे दिनमान मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वृषभ : अपेक्षित गाठीभेटी व फोन होतील....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/careful-diseases-can-be-caused-dogs-205988", "date_download": "2019-08-20T22:47:43Z", "digest": "sha1:KDVZDQKX2DQKX553SEJGIJZ435HO34G4", "length": 15041, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Careful! Diseases can be caused by dogs सावधान! कुत्र्यांपासून होऊ शकतो आजार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n कुत्र्यांपासून होऊ शकतो आजार\nमंगेश गोमासे ः सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 9 ऑगस्ट 2019\nनागपूर : माणसाच्या सवयी आणि \"फास्टफूड कल्चर'चा फटका आता कुत्र्यांच्याही आरोग्याला बसू लागला आहे.\nपावसाळ्यातील दूषित पाणी तसेच जंकफूडच्या ठेल्याजवळ फेकण्यात येणाऱ्या नासक्‍या अन्नामुळे कुत्र्यांना \"डिहायड्रेशन' होऊ लागला आहे. त्यामुळे मनुष्याचेही आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nनागपूर : माणसाच्या सवयी आणि \"फास्टफूड कल्चर'चा फटका आता कुत्र्यांच्याही आरोग्याला बसू लागला आहे.\nपावसाळ्यातील दूषित पाणी तसेच जंकफूडच्या ठेल्याजवळ फेकण्यात येणाऱ्या नासक्‍या अन्नामुळे कुत्र्यांना \"डिहायड्रेशन' होऊ लागला आहे. त्यामुळे मनुष्याचेही आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nशहरात ठिकठिकाणी जंकफू���ची दुकाने लागलेली दिसून येतात. या दुकानांजवळ कुत्र्यांची गर्दी दिसून येते. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या तब्बल 85 हजारांहून जास्त आहे. दुकानातून निघणारे वाया जाणारे अन्न अन्न नष्ट करण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याने हे अन्न रस्त्यावर टाकून देण्यात येते. त्यावर ही कुत्रे ताव मारताना दिसतात. अनेकदा हे अन्न खराब झाले असल्याने कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात \"डिहाड्रेशन'ची समस्या वाढताना दिसून येते. विशेष म्हणजे \"डिहायड्रेशन' होताना शरीरात \"कोराना' आणि \"पार्गो' या \"व्हायरस'चा प्रादुर्भाव वाढतो. कुत्र्यांमध्ये या \"व्हायरस'चा प्रादुर्भाव वाढल्यास हागवण आणि उलट्यांचे प्रमाण वाढते. कुत्र्यांमध्ये हा आजार वाढल्यानंतर मनुष्य कुत्र्यांच्या संपर्कात येताच, माणसांवर त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता बळावते, असे पशुवैद्यक सांगतात.\nकुत्र्यांमधील \"डिहायड्रेशन' कळून येत नाही. नासक्‍या अन्नामुळे ते होत असते. पावसाळ्यात हा आजार मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये वाढतो. \"झुनॉटिक बॅक्‍टेरिया'मुळे माणसांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते.\n-डॉ. शिरीष उपाध्याय, पशुवैद्यक\nमोकाट कुत्र्यांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी महापालिकेकडून बऱ्याच उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात कुत्र्यांची नसबंदी आणि त्यांना \"ऍटी रेबीज व्हॅक्‍सिनेशन' करण्यात येत आहे. फेब्रुवारीपासूनच हे अभियान महापालिका राबवित आहे.\n-डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.\nमोकाट कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविण्याची गरज आहे. शिवाय त्यावर समाजात जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे. कुत्र्यांचे पालकत्व स्वीकारल्यास या समस्या सोडविता येणे शक्‍य आहे.\nमोकाट कुत्र्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पशुप्रेमी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nनागपूर : आधुनिक काळात दम्यासह न्यूमोनिया व इतर श्‍वसनविकारासह कॅन्सर आणि इतर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारांचे निदान करणारे...\nडॉ. रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यत्व रद्द\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nफ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे\nनागपूर : सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान \"फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/travel-tips/", "date_download": "2019-08-21T00:28:40Z", "digest": "sha1:VZKPGP7VHHLU2BU2BCE2PFSFMOJMINQY", "length": 30355, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Travel Tips News in Marathi | Travel Tips Live Updates in Marathi | ट्रॅव्हल टिप्स बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष���ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्��� प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nआगामी काळात विमान प्रवास होणार स्वस्त : एव्हिएशन क्षेत्रात वाढतायेत करिअरच्या संधी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशात सध्या विविध कंपन्यांकडे एकूण १ हजार ५८ विमाने असून त्यात वाढ करावी लागेल. ... Read More\nWorld Photography Day : फोटोग्राफीचे शौकीन असाल तर, 'हे' लोकेशन्स फक्त तुमच्यासाठीच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day). हा दिवस त्या लोकांसाठी फार खास आहे, ज्यांना वेगळे आणि हटके फोटोग्राफी करायला नेहमीच आवडते. आपल्या समोर एखादं सुंदर किंवा हटके दृश्य पाहिलं की, त्यांना ते कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय राहवत नाही. ... Read More\nShravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. ... Read More\nJyotirlingaShravan SpecialTravel Tipstourismज्योतिर्लिंगश्रावण स्पेशलट्रॅव्हल टिप्सपर्यटन\n'या' ठिकाणांवरील सूर्यास्त पाहाल, तर आयुष्यभर लक्षात ठेवाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेरळमध्ये जुळ्या मुलांचं गाव; पण बोलण्यास, फोटो काढण्यास मज्जाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणांवर गेल्यानंतर तुम्हाला अनेक निसर्गाचं अफाय सौंदर्य अनुभवता येतं. अनकेदा तर आपण जे पाहत असतो त्यावर विश्वासच बसत नाही. ... Read More\nरक्षाबंधनासाठी महामंडळाच्या १५० बसेस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार ... ... Read More\nथरारक अ‍ॅडव्हेंचरसाठी ओळखलं जातं 'तत्तापानी'; ट्रिप प्लॅन करण्यासाठी उत्तम ठिकाण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतुम्हाला जर अ‍ॅडव्हेंचर आवडत असेल आणि तुम्ही ट्रिप प्लॅन करताना अ‍ॅडव्हेंचर्स ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एका खास ठिकाणाबाबत सांगणार आहोत. ... Read More\nHimachal PradeshTravel Tipstourismहिमाचल प्���देशट्रॅव्हल टिप्सपर्यटन\nतीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसरासरी अडीच लाख किलोमीटर बाइकवरून प्रवास करणारे बाइक रायडर्स आदित्य फडके, दीप्ती फडके आणि जयंत चितळे या तीन तरुण साहसी प्रवाशांनी दृक्श्राव्य माध्यमातून चित्तथरारक अनुभव नागरिकांसमोर उलगडला. ... Read More\nDo You Know रिडर्स कॅफे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nUttar PradeshTravel Tipsउत्तर प्रदेशट्रॅव्हल टिप्स\n'या' सुंदर ठिकाणांची करा सैर; ताण-तणाव होईल दूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nTravel TipsMahabaleshwar Hill StationRajasthanHaryanaट्रॅव्हल टिप्समहाबळेश्वर गिरीस्थानराजस्थानहरयाणा\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:34:16Z", "digest": "sha1:UTYADEGWPKTNI2IK3LBC3H4DTYAXK7HR", "length": 9838, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०५:०४, २१ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पा���ा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो पुणे स्टेशन बस स्थानक‎; ०८:४५ +१,५८५‎ ‎Kolekar.yogesh चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, दृश्य संपादन\nपुणे‎; ०८:२२ +१२४‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎शिक्षण खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nछो शनिवार वाडा‎; २०:०६ +३२०‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ →‎इमारत खूणपताका: २०१७ स्रोत संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२३ +६३३‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२० +९२‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १८:४३ +७७७‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२६ +१०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:२४ ०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२१ +६६‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुणे रेल्वे स्थानक खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१७ -४३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:१४ +३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎खवय्येगिरी खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१० +८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०८ -१३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०६ -१९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पूल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:०२ -८‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५६ -१‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५४ -९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १४:३५ +१६‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १४:२५ +६३‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎गणेशोत्सव खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १३:५८ +४५‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १३:५६ +१८७‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/akola/", "date_download": "2019-08-21T00:32:36Z", "digest": "sha1:7F2BWUVLCVWYGQ5LCV4GBUJ3CBD3RD64", "length": 29271, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Akola News in Marathi | Akola Live Updates in Marathi | अकोला बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्��ासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nलाखनवाडा येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी, दोन ठार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ... Read More\nअकोला शहरातील पथदिवे दिवसा सुरू; रात्री बंद; मनपाचा कारभार ढेपाळला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nएलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवरील पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ... Read More\nAkolaAkola Municipal Corporationअकोलाअकोला महानगरपालिका\nअकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n१५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. ... Read More\nशेतकऱ्यांना मिळणार ‘पेन्शन कार्ड’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशेतक-यांना पेन्शन कार्ड वाटप करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत. ... Read More\nAkolaFarmerPM Kisan Schemeअकोलाशेतकरीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना\nबाळापूर येथे वाळूची दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nढिगाºयाखाली दबल्याने एक मजुर मृत्यूमुखी पडल्याची घटना मंगळवारी घडली. ... Read More\nकाटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे. ... Read More\nअंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहळद, मिरची पावडरच्या नमुन्यात लाकडी भुसा असल्याचे दिसून आले. मिरची पावडर मटकी, चवळीमध्ये टाकल्यास त्याचा रंग काळाकुट्ट होतो. ... Read More\nAkolaAkola ZPअकोलाअकोला जिल्हा परिषद\nशिकवण्यात नापास शिक्षकांवर कारवाईचा विसर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविद्यार्थ्यांना पाठ शिकवण्यातही नापास झालेल्या ११ शिक्षकांवरील कारवाईची फाइल गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे. ... Read More\nAkolaAkola ZPTeacherEducationअकोलाअकोला जिल्हा परिषदशिक्षकशिक्षण\nहद्दवाढ क्षेत्रात दर्जाहीन रस्त्यांचे निर्माण; मनपाच्या डोळ्यांवर पट्टी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखुद्द मनपा प्रशासनाकडूनच कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरून घातल्या जात असल्याचे दिसून येत आहे. ... Read More\nAkola Municipal CorporationAkolaअकोला महानगरपालिकाअकोला\n‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ... Read More\nAkolaSwachh Bharat AbhiyanAkola Municipal Corporationअकोलास्वच्छ भारत अभियानअकोला महानगरपालिका\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी ज��वईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/four-days-today-no-water-aurangabad-196283", "date_download": "2019-08-20T23:28:02Z", "digest": "sha1:PIJYFFIJHNOSHSMX26DOQXW5X5DOI42A", "length": 14782, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four days from today no water in aurangabad आजपासून चार दिवस ठणठणाट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nआजपासून चार दिवस ठणठणाट\nशुक्रवार, 28 जून 2019\nपाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिक गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त आहेत. उन्हाळा संपला तरी हाल संपलेले नाहीत.\nऔरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित असताना आता विद्युत व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी (ता. २८) तब्बल १२ तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे १२ तास शहरात पाण्याचा एक थेंबही येणार नाही. परिणामी, एका दिवसाने पाणीपुरवठा उशिराने होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले असले तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान चार दिवस लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.\nपाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिक गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त आहेत. उन्हाळा संपला तरी हाल संपलेले नाहीत. अनेक भागांत अद्याप पाच-सहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. त्यामुळे आंदोलनांचे सत्र सुरू आहे. पाणीटंचाईला वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हे कारण असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी विद्युततारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज कंपनीने जायकवाडी व फारोळा येथील रिंग मेन युनिटची जोडणी करण्यासाठी महापालिकेकडे शटडाऊनची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी तब्बल १२ तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. हे काम झाल्यानंतर महापालिकेच्या पाणी उपसा पंपांना अविरत वीज मिळेल, असा दावा केला जात आहे.\nशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपूर्ण पंप बंद केले जाणार असून, रात्री आठ वाजता पंप सुरू केले जातील; मात्र शहरात पाणी येण्यासाठी रात्री अकरा ते १२ वाजू शकतात. शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागात आता शनिवारी पाणीपुरवठा होईल. पुढील पाण्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे जाईल; मात्र संपूर्ण पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी किमान चार दिवस लागण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमागितले आठ तास, घेतले १२ तास\nवीज वितरण कंपनी व महापालिकेत पाणीपुरवठ्यावरून नेहमीच वाद होतो. पाच-दहा मिनिटे लाईट गेली तरी महापालिका वीज वितरण कंपनीमुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला, असे जाहीर करून मोकळी होते, असा आक्षेप आहे. दरम्यान, आठ तासांचे शटडाऊन मागितले असताना महापालिकेने १२ तास केले. आमचे काम आठ तासांच्या आत संपणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शटडाऊनच्या काळात महापालिकादेखील अत्यावश्‍यक कामे करणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउद्यानातील झाडाझुडपांसह फुलांचे सौंदर्य बहरले\nपैठण (जि.औरंगाबाद ) : दुष्काळाचा चटका सहन कराव्या लागणाऱ्या पैठण येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला जायकवाडी धरण भरताच बहर आला आहे....\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nड्रॅगन पॅलेस टेम्पल विकासासाठी 75 कोटींची मंजुरी\nकामठी (जि.नागपूर) : येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट पार्क, पर्यटन सुविधा, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र...\nपारायण सुरू करीत वरुणराजाला साकडे\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : यंदा पावसाळ्यातील तीन महिने लोटले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी नदी, नाले वाहिले नसून, खरीप पिके...\nपावसाच्या हुलकावणीने खरिपाची पेरणी वाया\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) ः पावसाच्या हुलकावणीने खरीप हंगामात पेरलेली पिके वाया जात आहेत. कळंब तालुक्‍यातील मंगरूळ परिसरातील खरिपाची पिके फुलोऱ्यात...\nमंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/bollywood/", "date_download": "2019-08-21T00:31:06Z", "digest": "sha1:PHD4QELMFJW7RWXVTUDQAYGAZGSTVQY2", "length": 30303, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest bollywood News in Marathi | bollywood Live Updates in Marathi | बॉलिवूड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार ... Read More\nAmitabh BachchanKangana RanautJacqueline Fernandezbollywoodअमिताभ बच्चनकंगना राणौतजॅकलिन फर्नांडिसबॉलिवूड\n‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडमध्ये आपण नानाविध आयशाचे चित्रपट पाहिले असतील. यात बहुतांशजणांना रोमॅँटिक चित्रपट जास्त आवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, थरारपटांनीदेखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. विशेषत हे थरार चित्रपट मनोरंजनाच्या कॅटेगरीत ... Read More\nbollywoodAmitabh BachchanVidya BalanAjay Devgnबॉलिवूडअमिताभ बच्चनविद्या बालनअजय देवगण\nखय्याम यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, मजेदार होती पत्नीसोबतची पहिली भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. आज चार बंगला येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात येईल. ... Read More\nMohammed Zahur Khayyambollywoodमोहम्मद जहूर खय्यामबॉलिवूड\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे निधन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 92व्या वर्षी सोमवारी निधन झाले ... Read More\nमलायका की करिश्मा तन्ना; कोणाचा ब्लेजर शॉर्ट्स लूक दिसतोय जास्त हॉट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. ... Read More\nfashionKarishma TannaMalaika Arora KhanbollywoodCelebrityफॅशनकरिश्मा तन्नामलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटी\nरणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या रणबीर कपूर आलियासोबतच्या आफेअरमुळे नाहीतर आपल्या शूजमुळे चर्चेत आहे.... जाणून घेऊया काय आहे शूजमध्ये खास... ... Read More\nज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे आज निधन झाले. ... Read More\nRaksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRaksha BandhanfashionBeauty TipsbollywoodCelebrityDeepika PadukoneRekhaTaapsee PannuMadhuri Dixitkriti Sonnenरक्षाबंधनफॅशनब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणरेखातापसी पन्नूमाधुरी दिक्षितक्रिती सनॉन\nदिग्गज गायक बीजू नारायणन यांच्या पत्नीचे निधन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसिंगर बीजू नारायणन यांच्या पत्नी श्रीलता नारायणन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या 44 वर्षांच्या होत्या. ... Read More\nThen and Now : 37 वर्षांनंतर आज कशी दिसते ही अभिनेत्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n80 चे दशक गाजवणा-या अभिनेत्रींच्या यादीतले एक नाव म्हणजे अनीता राज. अनीता राज दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसल्या नाहीत. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ganesh-aacharya-new-innings-direction-new-movie-bhikari/", "date_download": "2019-08-20T22:36:01Z", "digest": "sha1:LAEYUQUQDLIQSCZEWV5KYZFFJNLHWJE5", "length": 10036, "nlines": 109, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "कोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकोरिओग्राफर गणेश आचार्य आता करणार दिग्दर्शन\nठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा: भिकारी’ असं चित्रपटाचं नाव असून, चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.गणेश आचार्य हे नाव चित्रपटप्रेमींच्या चांगलं परियचाचं आहे. त्यात कोरिओग्राफी असलेली चिकनी चमेली सारखी अनेक गाणी प्रचंड गाजली आहे. त्याशिवाय स्वामी (२००७) , मनी है तो हनी है (२००८) आणि एंजल (२०११) या हिंदी\nचित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अलीकडे मराठी चित्रपटा्तील गाजलेल्या आला होळीचा सण लय भारी, तुझी चिमणी उडाली भूर्रर्र, डॅशिंग गोविंदा अशा गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. मराठी चित्रपटांची कोरिओग्राफी करतानाच आता ते मराठीत दिग्दर्शकीय इनिंगही सुरू करत आहेत. अनेक वर्षा पासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शन ची स्थापना करून चित्रपट निर्मिती मधे प्रथम पाऊल टाकले आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ हा चित्रपट मोठ्या बिजनेस कुटुंबातील आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर बेतला आहे. स्टार अभिनेता स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटानं स्वत:चा ठसा\nउमटवला आहे. उत्तम आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीचा मिलाफ मराठी चित्रपटांत होत आहे. मराठीत काम करताना सकस आशय ही मराठी चित्रपटांची ताकद असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मला स्वत:ला बरीच वर्षं मराठी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता. ती इच्छा या चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण होत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्ट हे चित्रपटाचं वैशिष्ट्यं आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटरसिकांना नक्कीच आवडेल,’ असं गणेश आचार्य यांनी सांगितलं.\nअमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत ‘स्वामी तिन्ही जगाचा: ‘भिकारी’चा मुहुर्त\nगणेश आचार्य दिग्दर्शित ‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी’ या मराठी चित्रपटाचा मुहुर्त बिग बी अमिताभ बच्चन आणि हँडसम हंक टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मराठी चित्रपटाच्या मुहुर्ताला बिग बींनी उपस्थित राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. मुहुर्तावेळी बिग बी आणि टायगर श्रॉफ यांनी गणेश आचार्य यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रस��द्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य…\nकाँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्याला कोणत्याही…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\nभाजपसोबत युतीची चर्चा सुरु असतानाच गणेश नाईक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/bsf/", "date_download": "2019-08-20T23:14:27Z", "digest": "sha1:NLDVUNTUV2ET6HMNDOX2V332JQJWNCF3", "length": 3370, "nlines": 83, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "BSF Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nBSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\nपदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल जागा : 1072 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITI वयाची अट : 18 ते 25 वर्षे नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. अर्ज शुल्क : ▪ खुला प्रवर्ग - ₹100/- ▪ मागासवर्गीय - फी नाही अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 12 जून 2019 👉 जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2JLGbew या लिकंवर क्लिक करा.…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n’33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36842/by-subject/14?page=26", "date_download": "2019-08-20T22:43:44Z", "digest": "sha1:O3T7NUTVNCSACE52QBJQIU2KMXNTVJSH", "length": 3657, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 27 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल /गुलमोहर - गझल विषयवार यादी /शब्दखुणा\nवैभव फाटक; मराठी गझल (16)\nवैभव फाटक; मराठी गझल;पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला (1)\nशरमेने काळा पडलो (1)\nशहरात पोचताना गेला बुजून रस्ता (1)\nशिकार मराठी गझल (1)\nसंगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62692", "date_download": "2019-08-20T22:46:42Z", "digest": "sha1:F5CLPFGVRJZQ3WI3KSCLDF4GVA2PDEW3", "length": 32163, "nlines": 316, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पकोडे २ [ हेडर संपादित केले आहे ] | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पकोडे २ [ हेडर संपादित केले आहे ]\nपकोडे २ [ हेडर संपादित केले आहे ]\nll जय भद्रकाली ll\nभद्रावती नगरीत युद्धाची तयारी सुरू आहे. राजाचं शयनगृह म्हणजे युद्धनियोजन बैठकींचं मुख्य ठिकाण. एकदा राजा एकटाच युद्धविषयक विचारमंथन करत असतांना सेवक बोलवायला येतो आणि राजाला घाईघाईत जावं लागतं.\nराजा परत येतो तेव्हा सोनेरी नक्षीकाम केलेला नकाशा गायब झालेला असतो.\nही झाली प्रमुख घटना. यावर आधारीत मी दोन प्रश्न विचारणार आहे. पहिल्याचं उत्तर आधी शोधायचंय. ते मिळालं की नंतर मी दुसरा प्रश्न विचारेन.\nनकाशा कुणी पळवला आणि कसा \nविचारा प्रश्न आणि शोधा उत्तर\n१ . नकाशा कुणी आणि कसा पळवला \n>> राजकुमाराने चमचमणारा नकाशा पाहिला आणि तो खेळायला घेऊन गेला.\nइथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न :\nशत्रुराष्ट्राला नकाशातली माहिती मिळाली पण काहीच उपयोग झाला नाही, राजाला नकाशा मिळूनही फायदा झाला नाही....\nहे कसंकाय झालं या प्रश्नाची उकल प्रश्नोत्तराच्या स्वरूपात टाकत आहे ( वाचकांनी विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची मी दिलेली उत्तरे )\nराजकुमाराने नकाशा खेळताना फाडला म्हणून राजाला त्याचा फायदा झाला नाही असं आहे का \nनकाशा युद्धाच्या व्यूव्हाचा आहे का \nराजकुमाराकडे असलेला नकाशा कुणी पाहिलाय का >>त्याच्याकडे नकाशा असतांना कुणीच पाहिला नाही.\nपहारेकरी फितुर आहे का \nनकाशा घेतल्यापासून फाटेपर्यंत पुर्णवेळ राजकुमाराकडे आहे का \nशत्रूला नकाशा किंवा नकाशाचा एखादा तुकडा मिळालाय का \nत्या नकाशाची एखादी प्रत आहे का जी शत्रूने चोरली असेल \n>> नाही. तो एकच पीस आहे.\nयुद्ध सुरू आहे की झालं \n>> तह झाला नाही. युद्ध सुरू असेल किंवा व्हायचं असेल पण संपलेल नाही.\nशत्रूला नकाशा राजकुमाराने नेला हे कळले आहे का\nशत्रूला आता नकाशा कामाचा राहिला आहे हे कळले आहे का \nहा नकाशा शत्रूचा आहे का जो राजाच्या हस्तकानी मिळवून राजाला दिलाय \nशत्रुपक्षाला जी माहिती मिळाली ती त्याच नकाशावरुन मिळाली आहे का \nशत्रूला माहिती फितुर पहरेकर्याने दिली आहे का \nराजकुमाराने नकाशा नेण्याचा आणि शत्रूला त्यातली माहिती समजण्याचा काही संबंध आहे का \nया कटात दोघेजण सहभागी आहेत का \nतर एकंदरीतपणे हे असं आहे -\nराजा बाहेर पडतो तेव्हा एक पहारेकरी आत जातो. दुसरा बाहेरच थांबून कुणी येतंय का यावर लक्ष ठेवत असतो. आतला पहारेकरी नकाशा (त्याकाळच्या) कागदावर उतरवून घेतो आणि बाहेर येतो. तो नकाशा ते चोरत नाहीत कारण तसं झाल्यावर राजाने व्यूव्ह बदलला असता आणि त्या नकाशाचा त्यांना काहीच फायदा झाला नसता)\nथोड्या वेळाने बाल राजकुमार आत जातो. तिथे त्याला नकाशा दिसतो. चमचमणारी वस्तू असल्यामुळे तो नकाशा खेळायला घेऊन जातो. पहारेकऱ्यांचं तिकडे लक्ष नसतं. ते मिळालेली माहिती शत्रूला पुरवतात.\nइकडे, थोड्यावेळाने राजा परततो, त्याला नकाशा दिसत नाही म्हणून तो पहारेकऱ्यांना विचारतो की कुणी आलं होतं का, ते सांगतात राजकुमार आले होते. राजा राजकुमाराकडे जातो पण तोपर्यंत त्याने नकाशा फाडलेला असतो म्हणून तो राजाच्या कामी उरत नाही. खबरदारी म्हणून तो वेगळा नकाशा बनवतो. ही गोष्ट पहारेकऱ्यांना अन पर्यायाने शत्रूला माहीतच नसल्याने त्यांना मिळालेल्या माहितीचा काहीच फायदा नाही.\nउलट जुन्या नकाशाला अनुसरून त्यांनी चाल खेळल्यास ते तोंडघशी पडणार हे नक्की. राजकुमाराने अनवधानाने जी कृती केली ती त्याच्या वडिलांना युद्ध जिंकायला कारणीभूत ठरू शकते \nपहिला बिंगो : सोनाली\nदुसरा बिंगो : चिकू आणि गजोधर\nप्रश्नयुद्धात सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.\nवाचकांनी लढवलेले काही उत्तम तर्क :\nनकाशा हा एका लोकरीचे विनकाम असलेल्या ���ोट्या रुमालासारखा असतो. राजा जेव्हा नकाशा बघत विचारमग्न असतो तेव्हा तो त्यात नोंदी सुध्दा करत असतो. अचानक सेवकाने \"बोलवणे\" आले आहे असा निरोप दिल्याने त्याला ते काम अर्धवट सोडून जावे लागते. तो गेल्यानंतर राजकुमार तिथे खेळायला येतो. रुमाल हातात घेऊन खेळत असताना पहारेकरी तो रुमाल बघतो आणि त्याच्यावरच्या नोंदी लक्षात ठेवतो आणि शत्रूपक्षाकडे पाठवतो. राजकुमार खेळत असताना चुकून एका खिळ्याला तो रुमाल अडकतो आणि एक एक करून त्याचे धागे सुटू लागतात (जसे लोकरीच्या स्वेटर रुमालाचे निघतात) राजकुमार घाबरून अर्धवट धागे निघालेला रुमाल बाजुला फेकून देतो. नंतर राजा शोधायला लागतो तेव्हा काही वेळाने तो अर्धवट धागे निघालेला रुमाल त्यास सापडतो परंतू त्याने नोंदी केलेली बाजू नेमकी उसवल्याने राजाला नविन व्यहूरचना बनवावी लागते. आणि तो रुमाल उसवल्याने पहारेकरीला सुध्दा पुन्हा नीट नोंदी करता येत नाही.\nराजकुमाराने खेळता खेळता नकाशा टराटरा फाडला अन त्याचे २ तुकडे केले. एका तुकड्यात राजाच्या सैन्याची व्यूहरचना , दुसऱ्यात शत्रुसैन्याची. दोन्ही बाजू वेगवेगळ्या रंगात रंगवल्या होत्या, ज्याची कल्पना नकाशा चोरणाऱ्याला नव्हती. एका नकाशाच्या तुकड्यावर त्याची नजर पडली, अन राजा नाही, हे पाहून त्याने तो तुकडा लंपास केला . पण नकाशाच्या या चोरलेल्या भागात राजाचा नव्हे तर शत्रुसैन्याचा व्यूह होता.\nम्हणून शत्रूला जेव्हा हा नकाशाचा भाग मिळाला, तेव्हा त्यात त्यांचीच व्यूहरचना होती, राजाची नाही; म्हणून त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही.\nइकडे राजा परत शयनगृहात आला, अन त्याला नकाशाचा दुसरा तुकडा मिळाला ज्यात शत्रूची व्यूहरचना नव्हती, त्यामुळे त्याला नकाशा मिळूनही काही उपयोग झाला नाही.\n३..\tमानव पृथ्वीकर :\nहा नकाशा मूळात शत्रुचा आहे जो राज्याच्या हस्तकांनी मिळवून राजाला दिलाय.\nआणि राजाने तो बघुन झाल्यावर हस्तकांनी तो परत शत्रुपक्षाकडे होत्या त्या जागी ठेवायचा होता म्हणजे शत्रुला कळले नसते की हा नकाशा काही काळ बाहेर गेले होता किंवा अजून कुणी पाहिला आहे.\nपण आता नकाशा राजकुमाराने खेळायला घेउन त्याच्या तारा काढल्या. तेव्हा तो परत नेउन ठेवला तरी शत्रुला कळेल की नकाशा बाहेर गेला होता / कुणीतरी हाताळला आहे.\nतेव्हा शत्रु आपली व्यूहरचना बदलणारच.\nतेव्हा नक��शाचा कुणालाच उपयोग नाही आता.\nनकाशा विसरून जाणे हे राजाचे चाल होती. तो पहारेकरी असलेल्या शत्रू पक्षाच्या हेराच्या हातात पडावा अशी राजाचीच ईच्छा होती. पण राजकुमाराने सोन्याचे धागे काढून ध चा मा केला. त्यामुळे नकाशा प्फितूर पहारेकर्याला मिळाला पण तो राजाच्या योजने प्रमाणे नसल्याने त्यांची नेमके रिएक्शन राजाच्या अपेक्षेप्रमाणे नसणार होते. असा ऑल्टर्ड नकाशा परत मिळूनही राजाचा प्लॅन फसला त्यामुळे त्याला नकाशा ऊपयोग अता नव्ह्ता.\nप्रश्नोत्तरांची मजा अनुभवायची असेल तर प्रतिसाद जरूर वाचायला हवेत \nआपल्यालाही काही तर्क सुचत असतील तर केव्हाही टाकू शकता. आपलं स्वागत आहे.\nनकाशा एखाद्या स्थळाचा आहे की एखाद्या लपवलेल्या वस्तुचा\nस्थळाचा असल्यास शत्रुराज्यासंबंधीत की स्वतःच्याच राज्यातील स्थळाचा\nअवांतरः कलाबुत म्हणजे काय\nशयन कक्शा बाहेर पहारा आहे का\nशयन कक्शा बाहेर पहारा आहे का\nराजाचा नकाशा म्हणजे गुप्त\nराजाचा नकाशा म्हणजे गुप्त लिखाण व खाणा खुणा असणारा ऐवज असतो त्यामुळे साधारण माणसाला तो एखाद्या नक्षी सारखा सुद्धा वाटू शकतो. आणि ही नक्षीदार कलाकुसर जर सोन्याची असेल तर कोणाला मोह नाही होणार हे सोने ओरखडून काढायला \nराजाच्या अचानक जाण्याने तो त्याचा नकशा सेफ लॉकर मध्ये न ठेवता किंवा त्या बॉक्सची गुप्त कळ दाबून तो मिटून न ठेवता गेला असेल तर ह्या सोन्याच्या मोहा पायी त्या सैनिक / द्वारपाल वगैरे कमी हुद्द्याचा हुजरा अश्यापैकी त्यातील नक्षी ओरबडली म्हणजेच सोने काढून घेतले त्यामुळे त्याचा बेस जरी तिकडे तसाच राहिला तरी तो नक्शा म्हणून अस्तित्व हरवून बसलाय\nनकाशा स्थळ आणि वस्तू\nनकाशा स्थळ आणि वस्तू दोन्हींचा नाही\nनकाशा स्थळ आणि वस्तू\nनकाशा स्थळ आणि वस्तू दोन्हींचा नाही.\nकलाबुत म्हणजे सोनेरी धाग्यानी विणलेली डिझाइन\nनकाशा स्थळ आणि वस्तू\nशयन कक्शा बाहेर पहारा आहे का\nनकाशा ग्रह, तारे, नक्षत्र\nनकाशा ग्रह, तारे, नक्षत्र यांचा आहे का\nमाझ्या मनातील शक्यता ही नाही\nराणी शयनग्रुहात नाही का\nराणी शयनग्रुहात नाही का राणी शत्र्यु पक्षाला सामिल असते का\nनकाशा ग्रह, तारे, नक्षत्र\nनकाशा ग्रह, तारे, नक्षत्र यांचा आहे का\nराणी शयनग्रुहात नाही का\nराणी शयनग्रुहात नाही का\n>> ती शयनगृहात नाही\nराणी शत्र्यु पक्षाला सामिल असते का\nयुद्ध च्या व्���ूहरचनेचा नकाशा आहे का\nज्याने नकाशा चोरला तो राजा\nज्याने नकाशा चोरला तो राजा बाहेर जायच्या आधी पासून लपून बसला होता का\nशयन गृहाला भुयारी मार्ग किंवा\nशयन गृहाला भुयारी मार्ग किंवा इतर गुप्त दरवाजा आहे का\nनकाशा सोनेरी कलाबुतानी मढवलेला असणं याचा गायब होण्याशी संबंध आहे का म्हणजे साधा कागदी नकाशा असता तरी गायब झाला असता का\nनकाशा एखाद्या \"वास्तुचा\" (some kind of building) आहे का\nनकाशा चोरणाऱ्यानेच राजाला बोलावणे पाठवले आहे काय\nयुद्ध च्या व्यूहरचनेचा नकाशा\nयुद्ध च्या व्यूहरचनेचा नकाशा आहे का\nज्याने नकाशा चोरला तो राजा\nज्याने नकाशा चोरला तो राजा बाहेर जायच्या आधी पासून लपून बसला होता का\nशयन गृहाला भुयारी मार्ग किंवा इतर गुप्त दरवाजा आहे का\nनकाशा चोरणारा फितूर का\nनकाशा चोरणारा फितूर का\nनकाशा सोनेरी कलाबुतानी मढवलेला असणं याचा गायब होण्याशी संबंध आहे का\nम्हणजे साधा कागदी नकाशा असता तरी गायब झाला असता का\nहे युद्ध, परक्या शत्रुराज्याशी आहे की,\nअंतर्गत गृहकलहामुळे (मुले, भाऊ ई यांच्याशी) होत असलेले युद्ध आहे\nनकाशा चोरणाऱ्यानेच राजाला बोलावणे पाठवले आहे काय\nहे युद्ध, परक्या शत्रुराज्याशी आहे की,\nअंतर्गत गृहकलहामुळे (मुले, भाऊ ई यांच्याशी) होत असलेले युद्ध आहे\nराणीने तीच्या एका सेवकला\nराणीने तीच्या एका सेवकला किंवा मुलगा / मुलगी यांना राजाच्या शयनकक्षात जाउन सोनेरी नक्षीकाम असलेले वस्त्र किंवा तत्सम काही आणायला सांगीतले.\nतो राणीचा सेवक असल्याने / मुलगा - मुलगीच असल्याने पहारेक-यांनी त्याला आत जाऊ दिले.\nत्याला तो नकाशा, त्यावरील सोनेरी नक्षीकामामुळे त्या वस्त्रासारखाच / तत्सम वस्तुसारखाच वाटल्यामुळे तो तेच घेऊन आला.\nनकाशा गायब झाला आहे. म्हणजे\nनकाशा गायब झाला आहे. म्हणजे चोरीला गेला आहे का\nघरातल्या घरात जेव्हा वस्तू गायब होते तेव्हा कधी कधी घरातलेच कुणीतरी ती वस्तू डाव्या हाताने इकडे-तिकडे ठेवतात. मग शोधा-शोध केल्यावर मिळू शकते. राणीने तर ठेवला नाही ना\nआता शयनगृहाबाहेर पहारा आहे, सेवकाने तर चोरला नाही, बाहेरच्या कोणाला तेथे प्रवेश नाही अश्यावेळी छोटा राजकुमार-कुमारीने तर घेतला नाही ना, नक्षी बघायला किंवा खेळायला\nसोनेरी, चकाकत्या वस्तू उचलून\nसोनेरी, चकाकत्या वस्तू उचलून नेणाऱ्या मॅगपाय टाईप प्रशिक्षित पक्ष्याकरवी शत्रूराष्ट्राने चोरला.\nशक्यता - राजा शयनगृहात आहे\nशक्यता - राजा शयनगृहात आहे म्हणजे त्याने पूर्ण पेहराव केला नाही. सेवक त्याला बोल वायला येतो तेव्हा राजा उठतो आणि सेवकाला अंगावर शेला टाकायला सांगतो. सेवक हुशार आहे , तो तोच नकाशा उलटा करून राजाच्या अंगावर टाकतो अथवा शेला घ्यायच्या मिषाने तो नकाशाही उचलतो. दुसरी शक्यता म्हणजे राजाच गडबडीत शेल्याऐवजी चुकून तो नकाशा उचलतो, उलटा टाकल्याने आणि सोनेरी नक्षी मुळे त्याच्या ध्यानात येत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?page_id=12", "date_download": "2019-08-20T23:47:13Z", "digest": "sha1:JRV4BGE474M377HMSZX72EENHPYGC4MG", "length": 6483, "nlines": 65, "source_domain": "thanevarta.in", "title": "आमच्या विषयी - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे वार्ता हे ठाण्यातील गेली २४ वर्ष नियमितप्रसारीत होणारं पहिलं आणि एकमेवइलेक्ट्रॉनिकदृकश्राव्य माध्यम आहे. १ एप्रिल १९९५ मध्ये ठाणेवार्ताची सुरूवात झाली. सुरूवातीला साप्ताहिक स्वरूपात प्रक्षेपित होत असलेलं ठाणे वार्ताकालांतराने रोज आणि आता दर तीन तासांनी प्रक्षेपित होत आहे.\nठाणे वार्तानं अनेक उपक्रम सर्वप्रथम राबवले.ठाण्यातून थेट कल्याण, डोंबिवलीच नव्हे तर इतरभागाबरोबरच थेट पुण्यात प्रक्षेपण केलं.\nहठयोगी निकम गुरूजींचं ‘योग वार्ता’, छोट्या छोट्याआजारांवर घरगुती उपायांवर मार्गदर्शन करणारं‘आरोग्य वार्ता’, घरातील नेहमीच्या गोष्टींमधून सौंदर्यवाढवण्याचा सल्ला देणारं ‘सौंदर्यवार्ता’, अगदीसामान्य महिलेच्या घरातील असामान्य मेजवानीम्हणजे पाककृतीवर आधारीत ‘मेजवानी’ हा कार्यक्रम,नवनवीन पुस्तकांचा परिचय करून देणारं ‘वाड्‍़मयवार्ता’, ‘तयारी दहावीची’ हा शैक्षणिक मार्गदर्शनकरणारा कार्यक्रम, ‘क्रांतीचा वडवानल’ हा १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यापासून ���९७१ पर्यंतच्या पाकिस्तानयुध्दापर्यंत देशासाठी बलिदान देणा-या वीरांचीओळख करून देणारा कार्यक्रम, घरबसल्या आपल्यासमस्यांची तड लावणारा ‘नमस्कार मंडळी’ हा थेटप्रक्षेपित होणारा फोन-ईन कार्यक्रम, आठवडाभरातीलसांस्कृतिक घडामोडींचा परिचय करून देणारा‘सांस्कृतिक मेजवानी’, लावण्याविषयी मंत्र देणारा‘लावण्यमंत्र’, घरबसल्या गाण्याची संधी देणाराअनोखा कार्यक्रम ‘दम असेल तर गा’, गुजरातीबातम्या तसंच दर २ तासांनी पुण्यातील बातम्याठाण्यातून प्रक्षेपित करणारा ‘पुणे न्यूज’ हे दृकश्राव्यबातमीपत्र, आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या इंग्रजीबातम्या असा ठाणे वार्ताचा आलेख आहे. आता तरठाणे वार्तानं “श्रीस्थानक” ही वाहिनी सुरू केलीअसून ही जिल्ह्यातील पहिली स्थानिक वाहिनी आहे.आता घरबसल्या लुटा आनंद या ब्रीकवाक्यानुसारठाणेकरांना गेली ५ वर्ष ठाण्यात घडणारे कार्यक्रमकधी थेट तर कधी ध्वनीचित्रमुद्रित पध्दतीनं दाखवतआहेत. आता नजिकच्या काळात अगदी छोटे छोटेकार्यक्रमही थेट पाहण्याचा आनंद ठाणेकरांना लुटतायेणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/leader-hong-kong-portesters-leaned-heavily-china/", "date_download": "2019-08-21T00:34:20Z", "digest": "sha1:G667A3U42VE2TICWELNQ5YAVPMCSHMYP", "length": 32758, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Leader Of Hong Kong Portesters Leaned Heavily On China | मूर्ती लहान, पण...; चीनच्या नाकी नऊ आणणारा २३ वर्षांचा धडाकेबाज वीर! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमूर्ती लहान, पण...; चीनच्या नाकी नऊ आणणारा २३ वर्षांचा धडाकेबाज वीर\nThe Leader Of Hong Kong Portesters leaned heavily on China | मूर्ती लहान, पण...; चीनच्या नाकी नऊ आणणारा २३ वर्षांचा धडाकेबाज वीर\nमूर्ती लहान, पण...; चीनच्या नाकी नऊ आणणारा २३ वर्षांचा धडाकेबाज वीर\nमागील काही दिवसांपासून हॉंगकॉंगच्या रस्त्यावर लाखो लोकं या विधेयकाचा निषेध करत आंदोलन करत आहेत.\nमूर्ती लहान, पण...; चीनच्या नाकी नऊ आणणारा २३ वर्षांचा धडाकेबाज वीर\nहॉंगकॉंग - शहरातील एक 23 वर्षाचा मुलगा, ज्याने केलेल्या आंदोलनामुळे जगातील बलाढ्य असा चीन देशासमोर आव्हान उभं राहिलं आहे. या मुलाचं नाव जोशुआ वॉन्ग आहे. हॉंगकॉंग प्रशासनाने एक विधेयक आणलं आहे. या विधेयकात जर कोणी व्यक्ती सरकार अथवा प्रशासनाविरोधात आंदोलन करत असेल तर त्याला चीनमध्ये आणून त्याच्यावर खटला चालविण्यात येईल असं नमूद केलं आहे. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी वॉन्ग याने समर्थकासोबत रस्त्यावर उतरुन संघर्ष सुरु केला आहे.\nमागील काही दिवसांपासून हॉंगकॉंगच्या रस्त्यावर लाखो लोकं या विधेयकाचा निषेध करत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा परिणाम हॉंगकॉंगच्या विमानसेवेवरही झाला आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी हॉंगकॉंगमधील प्रमुख विमानतळावर कब्जा केला. त्यामुळे एकही विमान उड्डाण घेऊ शकलं नाही. एअर इंडियानेही हॉंगकॉंगला जाणाऱ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे हे सगळे आंदोलनकर्ते युवावर्गाचं प्रतिनिधित्व करत आहेत.\nयुवा आंदोलनकर्त्यांनी महाशक्तिशाली चीनसारख्या देशाच्या नाकात दम आणला आहे. मुख्यत: या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा नेता हा 23 वर्षीय जोशुआ वॉन्ग ची-फंग हा आहे. इतकचं नाही तर त्याच्या पक्षातील सर्वाधिक नेते 20-25 वयोगटातील आहे.\nआंदोलनातील मागण्या काय आहेत\nहॉंगकॉंगमधील युवकांमध्ये प्रशासनाकडून आणण्यात येणाऱ्या विधेयकाबद्दल संतप्त भावना आहेत. चीनमधील कम्युनिस्ट पार्टी या विधेयकाच्या माध्यमातून हॉंगकॉंगमधील युवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. हॉंगकॉंग हा चीनच्या विशेष अधिकारात येतो. युवकांच्या दबावापुढे प्रशासनाने हे विधेयक मागे घेण्याचं ठरवलं आहे मात्र अद्यापही आंदोलन शमण्याचं चिन्ह दिसत नाही. जास्तीत जास्त लोकाधिकार लोकांना द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून होत आहे.\nकोण आहे आंदोलनकर्त्यांचा नेता\nजोशुओ वॉन्ग ची-फंग हॉंगकॉंगमध्ये लो��शाही स्थापन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डेमोसिस्टो पक्षाचे महासचिव आहे. राजकारणात येण्याआधी त्यांनी स्टूडेंट ग्रुप स्कॉलरिजमची स्थापना केली होती. वॉन्ग 2014 मध्ये देशात आंदोलन केल्यानंतर जगभरात प्रसिद्ध झाले होते. टाइम या पत्रिकेनेही 2014 मध्ये सर्वात प्रभावी युवा म्हणून गौरव केला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी 2018 मध्ये त्यांचे नोबेल पीस प्राइज यामध्ये नामांकन करण्यात आले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nVideo : एस्केलेटरमध्ये फसला चिमुकलीचा हात, बघा कशी केली सुटका\nसंगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही\nचीन उत्पादित वस्तूंवर 1 सप्टेंबरपासून कॅटचा बहिष्कार\nबुलडाण्याच्या महिला पोलिसाचा चीनमध्ये डंका; दोन सुवर्णासह तीन पदके\nइम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\n मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट\nझाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पा���ून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/pmc-news-357/", "date_download": "2019-08-20T23:49:37Z", "digest": "sha1:OMYH237KDWSWOJKYNKXBQUDKKKIPLQMR", "length": 10743, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "गांधीवाद्यांची ठोकशाही ..महापौरांसामोरच गंगाजल ..(व्हिडीओ) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्ण��� आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune गांधीवाद्यांची ठोकशाही ..महापौरांसामोरच गंगाजल ..(व्हिडीओ)\nगांधीवाद्यांची ठोकशाही ..महापौरांसामोरच गंगाजल ..(व्हिडीओ)\nपुणे : महात्मा गांधींचे अनुयायी म्हणविणाऱ्या कॉंग्रेस राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या विरोधात महापौर दालनात आंदोलन सुरु केले खरे ,..पण गांधीवाद ,अहिंसा ,कायदेशीर मार्ग विसरले ..खुलासा करू पाहणाऱ्या, अतिरिक्त आयुक्तांना ‘चोर’ म्हणत वादाला तोंड फोडत महापौरांसामोरच त्यांना मारहाण करण्याची मजल गाठली .या प्रकारामुळे अतिरिक्त आयुक्तांची महापौरांसमोर हि अवस्था तर अन्य अधिकाऱ्यांची काय अवस्था असेल, काय सुरक्षा असेल / असा प्रश्न उपस्थित होणार आहे . हा प्रकार घडल्याने पुणे महापालिकेत खळबळ उडाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, नदीमधील जलपर्णी काढण्याच्या निविदेचा विषय गेले काही दिवस चर्चेत आहे.या विषयावरून महापौरांच्या दालनासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनानंतर सुरु असलेल्या चर्चेत स्पष्टीकरण देण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर दालनात बोलविण्यात आले. मात्र ज्यांचा निविदा प्रक्रियेत समावेश होता त्यांनी स्पष्टीकरण देऊ नये अशी आंदोलक नगरसेवकांची मागणी होती.त्यावेळी सुरु असलेल्या चर्चेत ‘अधिकारी चोर आहेत’, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी ‘असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे’, असे सुनावले.असे त्यांनी सुनावताच काही नगरसेवक निंबाळकर यांच्या अंगावर धावून गेले , आमची लायकी काढता काय असा सवाल केला . तर मागून एका नगरसेवकाने चप्पल भिरकावून मारली आणि शिवीगाळ हि केली .यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली. अचानक हा प्रकार घडल्याने ;गोंधळ उडाला असून सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना दालनाबाहेर काढले. सध्या महापालिकेत गोंधळाचे वातावरण असून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nदरम्यान गेल्या 2 वर्षात महापालिकेतील आधिकाऱ्यांना मारहाण आणि दमबाजी होण्याच्या काही घटना या पूर्वी घडल्या आहेत .एकूणच महापालिकेतील अधिकारी राजकीय दबावाखाली ,मानसिक तणावाखाली असल्याचे वारंवार दिसले आहे.\n.आता मुलांनाही सायकली द्या …. पवारांची सूचना\nभाजपने माझा वापर केला, भावासारख्या मुख्यमंत्र्याने लाथ मारली – खा. संजय काकडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2019-08-20T22:41:58Z", "digest": "sha1:VF7YL4SSC7HCKPFZ4M6ARDISP2DD543R", "length": 17012, "nlines": 708, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल ३० - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२० वा किंवा लीप वर्षात १२१ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[��ंपादन]\n१४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.\n१६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.\n१७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.\n१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.\n१९४५ : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव अटळ झाल्यावर क्रूरकर्मा हिटलरची आत्महत्या. सोव्हिएत सैनिकांनी बर्लिन येथील जर्मन संसदेवर (राइशस्टॅग) विजयी झेंडा फडकावला.\n१९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.\n१९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.\n१९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.\n१९९३ : टेनिसपटू मोनिका सेलेसवर चाकूहल्ला.\n१९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.\n१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.\n२००८ - रशियाच्या इकॅटेरिनबर्ग शहराजवळ सापडलेल्या अस्थि झारेविच अलेक्सेई निकोलाएविच आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.\n२००९ - क्रायस्लर कंपनीने दिवाळे काढले.\n१६६२ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.\n१७७७ - कार्ल फ्रीडरीश गाउस, जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.\n१८०३ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.\n१८७०: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके\n१८९३ - होआकिम फॉन रिबेनट्रॉप, नाझी अधिकारी.\n१९०८ - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलँडचा पंतप्रधान.\n१९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज\n१९०९ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी.\n१९१०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव\n१९२६ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.\n१९३३ - विली नेल्सन, अमेरिकन संगीतकार.\n१९४६ - कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनचा राजा.\n१९४९ - अँतोनियो गुतेरेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.\n१९५९ - स्टीवन हार्पर, कॅनडाचा पंतप्रधान.\n१९८७: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा ��ांचा जन्म.\n६५ - लुकान, रोमन कवी.\n१०३०: तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी\n१०६३ - रेन्झॉँग, चीनी सम्राट.\n१५६४ - पोप मार्सेलस दुसरा.\n१८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली\n१९०० - केसी जोन्स, अमेरिकन रेल्वे अभियंता.\n१९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले\n१९४५ - एडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.\n१९४५ - एव्हा ब्रॉन, अ‍ॅडॉल्फ हिटलरची सोबतीण.\n१९९५ - मॉँग मॉँग खा, म्यानमारचा पंतप्रधान.\n२००१: प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर\n२००३: मराठी साहित्यिक वसंत पोतदार\n२०१४: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी\nवालपर्जिस दिन - जर्मनी, मध्य व पश्चिम युरोप.\nराणीचा दिवस - नेदरलँड्स.\nमुक्ती दिन - व्हियेतनाम.\nबाल दिन - मेक्सिको.\nआंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन\nबीबीसी न्यूजवर एप्रिल ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २०, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१८ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?paged=2", "date_download": "2019-08-20T23:50:30Z", "digest": "sha1:UPJNNXWDV3PDMO6GQDW2KTLR4DWITMWV", "length": 5413, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "Thanevarta - Page 2 of 177 - ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nमतदार नोंदणीला २४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ\nमतदार नोंदणी करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. (more&helli\nवनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी – डॉ. उदयकुमार पाध्ये\nवनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना ��रावी\nमहापालिकेनं बांधलेल्या रस्त्यांवर पर्यटन कंपन्यांची वाहनं\nठाणे महापालिकेनं कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेले रस�\nवेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं\nवेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि �\nसंरक्षित वन्यजीव प्राणी घरात पाळल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक\nसंरक्षित वन्यजीव प्राणी घरात पाळल्याप्रकरणी एका व्यक्त\nउद्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत २२ हजार स्पर्धक धावणार\n३०वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा उद्या होत असून या\nहिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत १० नाविन्यपूर्ण महिला बचत गटांचा गौरव\nहिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेअंतर्गत जिल्ह्�\nठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची फोन अ बुक अर्थात ग्रंथ घरपोच ही अभिनव योजना\nठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयानं फोन अ बुक अर्थात ग्रंथ घरप�\nखड्डेमुक्त ठाण्यासाठी सुजाण ठाणेकर धावणार – संजय घाडीगावकर\nठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये स्मार्ट ठाण्यासाठी धाव घेण्याच\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते आगरी कोळी भवनाचं भूमीपूजन\nकासारवडवली येथे आगरी कोळी भवन उभारलं जाणार असून युवासेन�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-swati-ambadekurundwaddistkolhapur-15352?tid=163", "date_download": "2019-08-20T23:39:35Z", "digest": "sha1:HZ47YYNKV7Z5NWNTCDAVLBX7PN6QSO4P", "length": 25456, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, success story of Swati Ambade,Kurundwad,Dist.Kolhapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही ख्याती\nस्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही ख्याती\nस्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही ख्याती\nरविवार, 6 जानेवारी 2019\nकुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती आंबाडे यांनी विविध पदार्थ तयार करून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा दर्जा आणि चव वाढवून विविध पदार्थांत हातखंडा मिळवला. त्यामुळे त्यांचे पदार्थ परदेशातही जाऊ लागले. इतर महिलांना रोजगा��� देत भविष्यात आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे त्याचे ध्येय आहे.\nकुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती आंबाडे यांनी विविध पदार्थ तयार करून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा दर्जा आणि चव वाढवून विविध पदार्थांत हातखंडा मिळवला. त्यामुळे त्यांचे पदार्थ परदेशातही जाऊ लागले. इतर महिलांना रोजगार देत भविष्यात आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे त्याचे ध्येय आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील स्वाती संजय आंबाडे लग्न होऊन उच्चशिक्षित शेतकरी कुटुंबात आल्या. स्वाती ताईंचे माहेर इचलकरंजी. लग्नानंतर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबाची आठ एकर शेती. पती संजय हे या भागातील प्रगतिशील शेतकरी. ऊस, भाजीपाला ही त्यांच्या कुटुंबाची मुख्य पिके. सगळी जमीन नदीच्या काठी असल्याने पुराचा धोकाही शेतीला असतो. पण वेगवेगळे प्रयोग राबवून आंबाडे कुटुंबीयांनी शेती फायदेशीर केली आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्नच त्यांच्या दृष्टीने उदरनिर्वाहासाठी पुरेसे होते. परंतु स्वातीताइंना काही तरी वेगळे करून आपली ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे सुरवातीला त्यांनी सौंदर्यप्रसाधने, कपड्यांचा व्यवसाय केला. पण त्यात त्यांचे मन रमेना. स्वातीताई पाककलेत निपुण आसल्यामुळे यामध्येच आपण पूरक व्यवसाय का करू नये असे त्यांना वाटले. म्हणून त्या नवीन खाद्य पदार्थ शिकल्या. कुरूंदवाड परिसरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. या संस्थांच्या सभा व अन्य कार्यक्रमांना नाष्टा व जेवण पुरविण्यास त्यांनी प्रारंभ केला. यामध्ये गावरान थाळी, शेंगदाणा चटणी, पंजाबी थाळी आदी प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरले. यातूनच त्यांच्या पदार्थांची यादी वाढत गेली.\nकेवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा रुचकरपणा ग्राहकांच्या जिभेवर राहावा यासाठी स्वातीताईंनी पदार्थांचा दर्जाकडे बारकाईने लक्ष दिले. बाजारातून तूप विकत न आणता ते थेट घरगुती स्वरुपातून गावातील महिलांकडून विकत घेतले. यामुळे गावातील महिलांना तर फायदा झालाच, पण स्वातीताईंनाही सकस तूपाची उपलब्धता झाली. बाकी चांगल्या दर्जाचा कच्चा माल त्यांनी स्थानिक ठिकाणाहून विकत आणून चविष्ट पदार्थ करण्यास सुरवात केली. घरगुती साजूक तुपामुळे पदार्थांचा दर्जा चांगला राहू लागला. चांगल्या चवीमुळे पदार्थांची मागणी वाढू लागली.\nघराशेजारील जागेमध्ये पदार्थ बनविले जातात. सुमारे पंधरा महिला आठवड्यातील एक किंवा दोन दिवसाचा अपवाद वगळता दिवसभर पदार्थ तयार करत असतात. महिलांना तासिका तत्वावर मजूरी दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. यामुळे मोठी आर्डर आली तरी वेळेत हे पदार्थ तयार करण्यात महिला तत्पर असतात.\nपदार्थांचा तयार केला ब्रॅण्ड\nअर्हम फूड्‌स नावाने पदार्थांची विक्री केली जाते. काही व्यापारी घाऊक प्रमाणात पदार्थ घेऊन त्याचे स्वत: मार्केटिंग करतात. व्यापाऱ्यांकडून पदार्थांच्या चवी बाबतच्या सूचनाही तातडीने अंमलात आणल्या जातात. यामुळे आता स्वत: व्यापारी या पदार्थांची आर्डर देतात. वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. सरासरी वीस टक्के नफा मिळत असल्याचे स्वातीताई सांगतात. त्यांना भविष्यात कुरुंदवाड मध्ये खास महिलांनी उभारलेले एक शाकाहारी हॉटेल सुरू करायचे आहे. संपूर्ण व्यवसायामध्ये त्यांना माधवी दातार तसेच त्यांच्या सासूबाई शशिकला, पती संजय आणि मुलगा सुजल हे मदत करतात. त्यांच्या मदतीमुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे स्वातीताई सांगतात.\nविविध प्रकारचे लाडू हे स्वातीताईंच्या पाककलेचे वैशिष्ट्य. त्यांच्याकडे हळीव लाडू, हिरव्या मुगाचे लाडू, शेंगदाणा लाडू, बाजरी लाडू, शेंगोळी लाडू, गुळातील डिंक लाडू, मल्टिग्रेन लाडू आदि प्रकारचे लाडू मिळतात. खवा, ज्वारी आणि खारीक वापरुन तीन थराचे लाडू हा त्यांचा स्पेशल मेनू आहे.\nयाशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे नमकीनही बनवले जातात. यामध्ये मेथी नमकीन मध्ये चार स्वाद आहेत. चटपटा चिली, चीज, गार्लिक, टॅंगी टोमॅटो, सॉल्टेड आदि प्रकारात नमकीन बनविले जाते. २०० ग्रॅम पासून एक किलोपर्यंत पदार्थांचे पॅकींग होते. लाडूचे दर प्रकारानुसार किलोसाठी २६० ते ५०० रुपये तर शेंगदाणे चटणीचा दर ३०० रुपये किलो असा आहे.\nदर्जेदार चवीने मिळविले मार्केट\nमाऊथ टू माऊथ पब्लीसीटी हे सूत्र त्यांनी अंगिकारून व्यवसाय सुरू केला. चांगले पदार्थ दिले की एक व्यक्ती दुसऱ्याला सांगत जाते असे गृहीतक धरून त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला. काही महोत्सवामध्ये स्टॉल लाव��न त्यांनी राज्यभरातील ग्राहकांची पसंती मिळविली. सध्या पुण्याबरोबर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातून त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी आहे.\nदिवाळीसाठी चोवीस प्रकारचे पदार्थ\nदिवाळी सणामध्ये स्वातीताईंना थोडीही उसंत नसते. नेहमीच्या पदार्थाबरोबर दिवाळीच्या फराळाचे सर्व पदार्थ त्या साजूक तूपामध्ये करतात. यामुळे या कालावधीत पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कालावधीत जवळ जवळ २४ प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या भागात दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.\nस्वातीताईंनी तयार केलेले पदार्थ घरगुती तुपामध्ये केलेले असल्यामुळे त्याचा टिकाऊपणा बाजारात मिळणाऱ्या इतर पदार्थांच्या तुलनेत जास्त आहे. शेंगदाणा पोळी आणि डिंक लाडूला परदेशातील ग्राहकांकडून जास्त मागणी असते. नागरिक, विद्यार्थी जास्त प्रमाणात हे पदार्थ घेऊन परदेशात जातात. हा अभिमानाचा क्षण असल्याचे स्वातीताई सांगतात.\nपदार्थांचा दर्जेदारपणा हे स्वातीताईंच्या यशाचे मुळ आहे. याच जोरावर त्यांनी पाककलेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय श्रावण महोत्सव स्पर्धेत महाराष्ट्राची किचन क्विन या विभागात त्या उपविजेत्या ठरल्या. सहभागी तब्बल १५०० स्पर्धकांमधून त्या उपविजेत्या बनल्या. जेष्ठ उद्योजक विठ्ठल कामत आणि सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी परीक्षण करून त्यांच्या पदार्थांना दाद दिली आहे.\n- स्वाती आंबाडे, ७२१८९५५१८९\nमहिला women रोजगार व्यवसाय कोल्हापूर\nराज्यस्तरीय पाककला स्पर्धेत स्वातीताईंचा गौरव\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nआवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...\nगोशाळेतून ��वसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...\nपोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथशेतीला पूरक उद्योगाची जोड देत वर्षभर उत्पन्नाचा...\nसामूहिक शेतीतून महिला गटाने वाढविली...वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावामधील...\nमहिला गटाने तयार केला चटणी, मसाल्याचा...मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nमुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...\nप्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...\nमहिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...\nनंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...\nप्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...\nनंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...\nआदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...\nआरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...\nआळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...\nशेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला...पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forward-market-agriculture-commodities-17662?tid=121", "date_download": "2019-08-20T23:40:16Z", "digest": "sha1:LFAI77LBWLAJE5FBBQUPTPI2E4X2FVD7", "length": 22569, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापसाच्या किमतीत आणखी सुधारणा\nकापसाच्या किमतीत आणखी सुधारणा\nशुक्रवार, 22 मार्च 2019\nनिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत.\nनिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत.\nहळदीची मागणी अजून मर्यादित आहे. उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. चीन सध्या आपल्या देशातून आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतींत तेजी आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्‍बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतरांचे मात्र वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरब्‍बी मक्याच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. १,४६२ ते रु. १,५५०)\nया सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. १,७४२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०९२ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्‍बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील.\nसाखरेच्या (मे २०१९) किमती फेब्रुवारीमध्ये वाढत होत्या (रु. ३,००५ ते रु. ३,११९). सध्या त्या रु. ३,११९ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.\nसोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९१४ ते रु. ३,६६१). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,६७६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७६१ वर आल्या आहेत. हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १९ मार्च रोजी मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,७३४, ३,७८१, ३,७७८, ३,८७८, ३,८९७ व ३,६६७ भाव होते.\nहळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,३९८ ते रु. ६,१४८). गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,२६२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या परत २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१८० वर घसरल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,३४८). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण साठा कमी झाला आहे व निर्यात मागणी स्थिर आहे.\nगव्हाच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. २,०८७ ते रु. १,८०८). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. १,८९४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,००६ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,९१९). रब्‍बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजार भाव हमी भावाच्या जवळ असतील.\nगवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४२१ ते रु. ४,१८४). गेल्या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२९८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,३१५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.\nहरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १४ फेब्रुवारीनंतर घसरत होत्या. (रु. ४,३२९ ते रु. ४,११४). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,२३४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२४७ वर आल्या आहेत स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,११४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३०३). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रब्‍बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १८ फेब्रुवारीपर्यंत घसरत होत्या. (रु. २१,४५० ते रु. २०,६२०). त्या नंतर त्या रु. २०,९२० पर्यंत चढल्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २१,३१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. २१,४८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,२२२ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,०४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी वाढत आहे.\n(सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).\nहळद सोयाबीन गहू साखर कापूस\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nकागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...\nपोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...\nस्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...\nऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या मा��्यमातून एकरी तीस ते...\nउत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...\nओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43983", "date_download": "2019-08-20T22:47:24Z", "digest": "sha1:JJ472FRYT3SEENU3RGKLFP5MSRXUQYJ3", "length": 11451, "nlines": 240, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्यक्तिचित्रं.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्यक्तिचित्रं..\nखूपच काम आहे बाई..\nसगळं तयार आहे ना\nमाझी सारेगमची तयारी झाली\nबरी आहे का ती सीडी\nस्वस्त झालंय, घेऊन टाका\nलाडू, चिवडा.. काय देऊ\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nफेटेवाले पावणे एकदम ��ारी.\nफेटेवाले पावणे एकदम भारी. लग्नाच्या हॉलमध्ये उभे असल्यासारखे वाटतायत.\nफेटेवालं पाव्हनं लय भारी..\nफेटेवालं पाव्हनं लय भारी.. छानेत व्यक्तीचित्रं.\nफेटेवाले पावणे एकदम भारी. लग्नाच्या हॉलमध्ये उभे असल्यासारखे वाटतायत.>>>>सायो+१\nअजून थोडे अ‍ॅड केलेत..\nअजून थोडे अ‍ॅड केलेत..\n'हे मी काढलंय'वाल्यांचं नाव ठाउक आहे का मला कृपया कळवणे. ओळखीचे वाटताहेत.\nजोडप्याचा फोटो छानच आला आहे.\nमस्त फोटो गोगा. (हृषिकेश\n(हृषिकेश रानडेने ('कूल' दिसायला :P) ते काय वेल्वेटचं प्रकरण घातलंय :P) ते काय वेल्वेटचं प्रकरण घातलंय एकूणच मांजरेकर वगैरे लोक ९० डिग्री टेम्परेचरमधे सूट / कोट घालून का आहेत काय माहीत.)\nहृ. रा. सोनू निगमसारखा\nहृ. रा. सोनू निगमसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो .. असं नाही वाटत\nत्याला सारेगामामधे पाहिले तेव्हा वेगळाच दिसायचा..\nमांजरेकरांनी ते निळं काळं काय\nमांजरेकरांनी ते निळं काळं काय घातलंय.. करलं विनोदी दिसतंय ते..\n>> निळं काळं हो हो\n>> सोनू निगमसारखा दिसण्याचा प्रयत्न करतो\nसोनू निगमसारखं दिसत सुधीर फडक्यांसारखं गातो.\nत्यांचे कपडे स्पॉन्सर केलेले\nत्यांचे कपडे स्पॉन्सर केलेले असतील.\nसगळ्या नवीन गवयांना पाण्यात\nसगळ्या नवीन गवयांना पाण्यात पाहू नये\n कोट कोट - कोटात\n कोट कोट - कोटात\n आपण असले भेदभाव करत नाही.\nहृशिकेष रानडे कोण आहेत ते\nहृशिकेष रानडे कोण आहेत ते माहिती नाही. पण वेल्वेट ओळखू आलं नाही फोटोंत.\nते 'आशिश चौघुले' अध्यक्ष आहेत\nते 'आशिश चौघुले' अध्यक्ष आहेत BMM चे..\n. आत तर एकदम थंडी\n. आत तर एकदम थंडी वाजत होती.\nलालु, फोटो एकदम मस्त आलेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nBMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=fraud&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afraud", "date_download": "2019-08-20T23:38:08Z", "digest": "sha1:PQQVCA7QTFXE77SA4XCRUMYFCVWADULB", "length": 6611, "nlines": 131, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nएकनाथ%20शिंदे (1) Apply एकनाथ%20शिंदे filter\nकर्जमुक्ती (1) Apply कर्जमुक्ती filter\nकर्जवसुली (1) Apply कर्जवसुली filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nचंद्रकांत%20खैरे (1) Apply चंद्रकांत%20खैरे filter\nजयदत्त%20क्षीरसागर (1) Apply जयदत्त%20क्षीरसागर filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nप्राप्तिकर (1) Apply प्राप्तिकर filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nलिंक ओपन करताच अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये गायब\nसोलापूर : गुगलवरून मेक माय ट्रीपचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी चौकशी केली. कस्टमर केअरने लिंक...\nPNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश\nपुणे : हिरा व्यापारी निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली...\nशेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्याना सरळ करणार : उद्धव ठाकरे\nजालना : राज्यात पिकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र,...\nनाशिकमध्ये कोट्यवधीचा आयटी रिटर्न गैरव्यवहार\nनाशिक - नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-20T22:37:31Z", "digest": "sha1:7DBJLTNXI37OBIILXFDS7ECHHRABBPTX", "length": 3610, "nlines": 83, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "पोस्ट ऑफिस Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nभारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकर भर्ती\nभारतीय पोस्ट सेवेत तुम्ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्युज आहे. भारतीय पोस्ट पटना ���ेथे स्टाफ ड्राइव्हरच्या रिक्त 10 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी नोकरीचे ठिकाण पटना आहे. जर तुम्ही भारतीय पोस्ट सेवेचा भाग बनण्यासाठी इच्छुक आहात तर उमेदवारांनी 7 मे 201 9 पूर्वी रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र अर्ज सविस्तर माहीती…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nहे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा…\n’56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2019-08-20T23:21:54Z", "digest": "sha1:WON25JFOGS4CLIBFEHCPLLO4KTVK2KTQ", "length": 12241, "nlines": 666, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सप्टेंबर २३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६६ वा किंवा लीप वर्षात २६७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.\n१८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.\n६३ - ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.\n११६१ - ताकाकुरा, जपानी सम्राट.\n१२१५ - कुब्लाई खान, मोंगोल सेनापती.\n१७१३ - फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.\n१७७१ - कोकाकु, जपानी सम्राट.\n१८६१ - रॉबर्ट बोश, जर्मन उद्योगपती.\n१८९० - फ्रीडरीश पॉलस, जर्मन सेनापती.\n१९११ - राप्पल संगमेश्‍वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१४ - ओमर अली सैफुद्दीन तिसरा, ब्रुनेईचा राजा.\n१९१५ - क्लिफर्ड शुल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.\n१९३० - रे चार्ल्स, अमेरिकन संगीतकार.\n१९३९ - हेन्री ब्लोफेल्ड, इंग्लिश क्रिकेट समालोचक.\n१९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१९४९ - ब्रुस स्प्रिंग्स्टीन, अमेरिकन संगीतकार.\n१९५० - डॉ. अभय बंग.\n१९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक.\n१९६१ - विली मॅककूल, अमेरिकन अ��तराळवीर.\n१९५७ - मोइन खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.\n१९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.\nबीबीसी न्यूजवर सप्टेंबर २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nसप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २०, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ०५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/savitribai-phule-completed-the-national-service-scheme-in-pune-university/", "date_download": "2019-08-20T23:02:20Z", "digest": "sha1:MOYIJHAVJBQSTNF3PVVVNOBLTZB3M35C", "length": 16660, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर संपन्न - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nसावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर संपन्न\nसावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर संपन्न\nतळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यामाने ‘समर्थ भारत अभियान व सक्षम युवा समर्थ भारत’ या उपक्रमांर्गत आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर उकसाण ता. मावळ या गावी 17 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत संपन्न झाले. या शिबीराच्या माध्यमातून गावामध्ये समाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nया शिबीराच्या समारोप प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी विद्यार्थीनींना व उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हटले की, विद्यार्थीनींनी उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण भागाची सेवा करावी. तसेच शिक्षण घेऊन भावी जीवनासाठी शहराला प्राधान्य न देता खेड्यांना प्राधान्य दिल्यास ग्रामीण विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे साहेब होते. पर्यावरण रक्षणासाठी तरुण- तरुणींनी आधिक क्रियाशील झाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य प्रा. वसंत पवार यांची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्राचार्य डाॕ. एस. डब्ल्यू. मिसाळ यांनी निःस्वार्थी सेवा व समाजशिलता हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे मत मांडले.\nया कार्यक्रमामध्ये एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. योगिता शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सात दिवशीय शिबीरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमाला उकसाण गावच्या सरपंच जनाबाई शिंदे, उपसरपंच तानाची शिंदे, पोलिस पाटील सुषमाताई शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक वसंत भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. भागवत देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. ज्ञानेश्वर सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बरोबरच उकसाण गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.\nरवी पुजारीच्या हस्तकाविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा\nभाऊ – वहिनीच्या ‘त्या’ वागण्याला कंटाळून ‘त्याने’ चिरला पुतण्याचाच गळा\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्न���आधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे अकेले’ :…\nस्वातंत्र्य हवं म्हणून १५ वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीने केला…\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेनेच्या वायकरांचे PM…\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर,…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात ��ोरट्यांनी केली चोरी\n‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण गुरुजी, गायतोंडे की अनुराग कश्यप \n ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा वाचवलं (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tv-bigg-boss-3-telugu-hyderabad-based-women-journalist-accuses-organisers-of-demanding-sexual-favour-in-return-of-entry-in-show/", "date_download": "2019-08-20T23:16:36Z", "digest": "sha1:XB4TUXDZOQRXWIL3NJ6GD4QZDVJCGJHS", "length": 16024, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "'शो'मध्ये एंट्रीसाठी केली शरीरसुखाची मागणी ; महिला पत्रकाराच्या आरोपाने 'खळबळ' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘शो’मध्ये एंट्रीसाठी केली शरीरसुखाची मागणी ; महिला पत्रकाराच्या आरोपाने ‘खळबळ’\n‘शो’मध्ये एंट्रीसाठी केली शरीरसुखाची मागणी ; महिला पत्रकाराच्या आरोपाने ‘खळबळ’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हीजनचा विवादीत शो बिग बॉस तेलगूच्या तिसऱ्या सीजनचा टेलिकास्ट होण्याआधी हा शो अडचणीत सापडताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, हा शो 21 जुलै रोजी सुरु होणार होता. हा शो सुरु होण्याआधीच हैद्राबादमधील एका महिला पत्रकाराने या ‘शो’शी निगडीत असणाऱ्या 4 लोकांविरोधात केस दाखल केली आहे. या महिला पत्रकराचं म्हणणं आहे की, शोमध्ये एंट्रीसाठी तिच्याकडे सेक्शुअल फेवरची मागणी करण्यात आली आहे.\nमीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला पत्रकाराने तक्रार दाखल करताना म्हटले की, शो च्या ऑर्गनायजर्स लिस्टमध्ये सामिल 4 लोकांनी तिच्याकडे फायनल राऊंडमध्ये एंट्रीसाठी सेक्शुअल फेवरची डीमांड केली होती. यानंतर महिला पत्रकाराने हैद्राबादमधील बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात आयपीसीमधील कलम 354 नुसार चार लोकांवर केस दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nअनेकांना माहिती असेलच की, बिग बॉस सीजन 3 हा शो साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन होस्ट करणार आहे.\nरिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची पुष्टी करत बंजारा हिल्सचे एसीपी श्रीनिवास राव म्हणाले की, “महिला पत्रकाराला मार्चमध्ये शो कडून कॉल आला होता की, तिची तेलगू बिग बॉस सीजन 3 साठी निवड झाली आहे. यानंतर या पत्रका��ाने तिथे जाऊन त्या 4 लोकांची भेट घेतली. तिथेच तिच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. याशिवाय त्याच चार लोकांनी त्या महिला पत्रकाराला फायनल तिकीटासाठी बॉसला खुश करण्यास सांगितले.”\nपेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या\n‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या\n‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज\n‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही\nअनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या\n… म्हणून ‘या’ अभिनेत्रीने चाळीशी उलटल्यानंतर केलं लग्‍न\nSuper ‘ओव्हर’ आणि Super ‘टायब्रेकर’वरून ‘विम्बल्डन-आयसीसी’मध्ये गंमतीशीर ‘संवाद’ \nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n1500 रुपयांची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी…\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-290/", "date_download": "2019-08-21T00:01:16Z", "digest": "sha1:PYDIJTUC7JI6X5VIP74A5KDB63RC3L3K", "length": 20000, "nlines": 83, "source_domain": "mymarathi.net", "title": "मान्यवरांच्या नजरेत अर्थसंकल्प - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune मान्यवरांच्या नजरेत अर्थसंकल्प\nविकासाच्या दिशेला घेऊन जाणारा अर्थसंकल्प\nअर्थसंकल्पात कॉर्पोरेट जगत तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे बदल केले आहेत. नोकरदार वर्गासाठी दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. वस्तू आणि सेवा कर (पाच कोटीपर्यंत) परतावा भरण्याचा कालावधी एका महिन्यावरून तिमाही करण्यात आला आहे. तसेच जीएसटी भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना स्वस्त दरात उद्योग कर्ज मिळणार आहे. इतर जीवनावश्यक सोयीसुविधांवर आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या कर्जाच्या व्याजात विशेष सवलती देण्यात येणार असल्याने इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार आहेत. स्टार्टअप सुरु करणाऱ्यांना मोठी कर सवलत देण्याची घोषणा केली आहे. ४०० कोटीपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगांना २५ टक्के प्राप्तिकराची तरतूद आहे. त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळेल. एकूणच निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेला घेऊन जाणारा आहे.\n– सीए आनंद जाखोटिया, विभागीय मंडळ सदस्य, आयसीएआय\nलोकांना तात्कालिक लाभ देण्याएवजी त्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती, अपारंपारिक उर्जास्त्रोताना प्रोत्साहन, इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला प्राधान्य यातून सरकारची दुरदृष्टी दिसून येते. नविन उद्योगासाठीच्या विविध योजना रोजगाराला चालना देतील. कर विवरणपत्रांची संरचना बदलल्यामुळे करदात्यांना व कर संकलनात सुलभता येईल. सर्वसामान्यांना सवलती देताना पेट्रोल, डीझेल दरात वाढ व उच्च उत्पन्न धारकाना जास्त कर लावणे यातुन नेहरूंच्या समाजवादी दृष्टीची आठवण येते. भविष्यातील गरज ओळखून स्टार्टअप इंडियासारख्या योजनेवर भर दिला आहे. तसेच त्यांना करांमध्ये मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे अनेक तरुण स्टार्टअप ���ुरु करण्यासाठी पुढे येतील.\n– सीए ऋता चितळे, अध्यक्षा, आयसीएआय, पुणे.\nदेशाच्या सर्वांगीण विकासासाठीचा अर्थसंकल्प\nसर्वप्रथम देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन. मोदी २.० सरकारच्या या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. या अर्थसंकल्पात लघुउद्योग, शिक्षण, बांधकाम, वाहन उद्योग, पायाभूत सुविधा, बँकिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये समतोल साधला आहे. लघुउद्योगांना व्याजदरात २% सवलत तसेच दीड कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या लघुउद्योजकांना पेन्शन आणि ऑनलाईन कर्ज सुविधा निश्चितच उल्लेखनीय आहे. गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी साडेतीन लाखापर्यंत व्याजाद्वारे वाजवट निश्चितच बांधकाम उद्योगाला फायद्याची ठरेल. ट्रस्ट व सामाजिक संस्थांना सोशल स्टोक एक्सचेंजद्वारे अधिक वर्गणी उपलबध्द करून देईल. बँकेतून एक कोटीपेक्षा जास्त पैसे काढल्यास २% टीडीएस च्या तरतुदीमुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यास मदत होईल. स्टार्ट अप्सच्या जाचक अटींमधील शिथिलता व भरघोस मदत यामुळे स्टार्टअप्सला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. इलेक्ट्रॉनिक स्क्रुटिनीच्या साहाय्याने भ्रष्टाचाराला आळा बसेल.\n– सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष, आयसीएआय, पुणे\n‘रिटर्न गिफ़्ट’ देणारा अर्थसंकल्प\nमोदी सरकार-२ चा हा पहिला अर्थ संकल्प रिटर्न गिफ्ट देणारा आहे. महिला, युवक, शेतकरी वर्ग आणि गरीब यांच्यासाठी हा अर्थसंकल्प अच्छे दिन घेऊन आला आहे. इलेक्ट्रिक गाड्यावरील जीएसटी कमी केला असून, पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी महाग केले आहेत. छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना लागू केली. देशात २०२२ पर्यंत १.९५ कोटी घर बांधण्याची योजना बांधकाम व्यवसायाला चालना देईल. गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी सुट दोन लाखांवरून साडेतीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण त्याचा फायदा मध्यमवर्गाला मिळेल का याबाबत शंका आहे. सर्वसामान्य नागरिक, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकवर्गाला केंद्र बिंदूवर ठेऊन सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले पाहिजे. पुढील पाच वर्षांत तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.\n– नरेंद्र सोनावणे, माजी अध्यक्ष, पाश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना, पुणे\nशिक्षण क्षेत्रावर आणखी भर हवा\nशेतकरी, तरुण वर्ग, नोकरदार यांच्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे देश सक्षम बनेल आणि आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करेल. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांवर भर दिला असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन मिळेल. तसेच तरुण वर्ग स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यावर भर देईल. उच्च शिक्षणासाठी ४०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र,शिक्षण क्षेत्रावर अजून भर द्यायला हवा होता. सवलतीच्या दरात उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासह शिक्षकांच्या सक्षमीकरणावरही लक्ष द्यायला हवे. क्रीडा मंडळामुळे मुलांमध्ये क्रीडागुण विकसित होण्यास मदत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.\n– कल्याण जाधव, अध्यक्ष केजे शिक्षणसंस्था\nलोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि विदेशी गुंतवणूकीला चालना देण्यास सुरुवात केली होती. २५% कॉर्पोरेट करासाठी वार्षिक उलाढाल मर्यादा २५० कोटीवरून ४०० कोटी झाली आहे. जीएसटी नोंदणीकृत एमएसएमईसाठी २% व्याज सबव्हेशन ताजे किंवा वाढीव कर्ज आणि स्टार्टअपसाठी समान चॅनेल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे भारतमध्ये स्टार्ट-अप वाढेल. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना फेज ३ ची पुढील ५ वर्षांत सव्वा लाख किमी रस्त्याची लांबी सुधारण्याची कल्पना आहे. भारतमाला, सागरमाला आणि उडान यासारख्या योजना ग्रामीण शहरी भागाचे बांधकाम करीत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या जलद गतीने वाढ करण्यास आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरने ईव्ही सेगमेंटमध्ये ऑटो सेक्टरला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.\n– जितेंद्र जोशी, उद्योजक\nप्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक वाटत आहे. सर्व क्षेत्रांचा विचार यामध्ये केला गेला आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी सर्वात जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत ६४०० कोटी इतका निधी मंजुर केला आहे. याशिवाय कराच्या बाबतीत केलेल्या तरतुदी फार महत्त्वाच्या आहेत. नेहमीच्या करदात्यांकरून नियमित कर भरला जात होता परंतू नव्या अर्थसंकल्पामधील तरतुदीमुळे श्रीमंत वर्गातील कर चुकवणाऱ्यांना आळा बसेल.\n– डॉ. हरीश पाटणकर, वैद्यकीय क्षेत्र\nआषाढी एकादशी न��मित्त ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका ‘ रंगनृत्य आविष्कार\nनवभारतासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरजः डॉ.मिश्रा\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sundar-312/", "date_download": "2019-08-20T23:56:46Z", "digest": "sha1:XEHIHJIVP4SGC2DWOLDRCDEOWVSBDK5Z", "length": 12861, "nlines": 68, "source_domain": "mymarathi.net", "title": "कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nकॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपुणे,दि.28 मार्च 2019: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत उपांत्य फेरीत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स या संघांनी अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व पांडे डिझाईन्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.\nपीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने एमपी स्ट्रायकर्सचा 2-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत गाठली. सामन्यात पहिल्या लढतीत कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सच्या लकी वटनानीने सुरेख खेळ करत एमपी स्ट्रायकर्सच्या केतन चावलाचा 42-07, 89(66)-06, 00-56, 68-01 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. लकी याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 66 गुणांचा ब्रेक नोंदविला. दुसऱ्या लढतीत लक्ष्मण रावतने भरत सिसोडियाला 57-00, 88-42, 47-24 असे नमवित संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने पांडे डिझाईन्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या शिवम अरोरा याला कडवी झुंज देत पांडे डिझाईन्सच्या दिग्विजय केडियनने 12-42, 50-63, 25-45 असा पराभव करून संघाला 1-0आघाडी प्राप्त करून दिली. दुसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या संदीप गुलाटी याने पांडे डिझाईन्सच्या अनुज उप्पलचा 68-05, 69-42, 05-44, 63-23 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्सच्या शोएब खान याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय स्नूकर खेळाडू ब्रिजेश दमानीचा 31-34, 75-49, 16-43, 70-38, 62-00 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाचा विजय सुकर केला. अंतिम फेरीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघापुढे कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्सचे आव्हान असणार आहे.\nयाआधीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिग्विजय केडियन, ब्रिजेश दमानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पांडे डिझाईन्स संघाने क्यू क्लब वॉरियर्सचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने खार जिमखाना संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:\nकॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.एमपी स्ट्रायकर्स 2-0(लकी वटनानी वि.वि.केतन चावला 42-07, 89(66)-06, 00-56, 68-01; लक्ष्मण रावत वि.वि.भरत सिसोडिया 57-00, 88-42, 47-24);\nकॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.पांडे डिझाईन्स 2-1(शिवम अरोरा पराभूत वि.दिग्विजय केडियन 12-42, 50-63, 25-45; संदीप गुलाटी वि.वि.अनुज उप्पल 68-05, 69-42, 05-44, 63-23; शोएब खान वि.वि.ब्रिजेश दमानी 31-34, 75-49, 16-43, 70-38, 62-00);\nपांडे डिझाईन्स वि.वि.क्यू क्लब वॉरियर्स 2-0(दिग्विजय केडियन वि.वि.आशिक मुदसिर 13-48, 59-58, 58-00, 54-43; ब्रिजेश दमानी वि.वि.शाहबाज खान 37-32, 58(56)-27, 56-16);\nकॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.खार जिमखाना 2-0(शिवम अरोरा वि.वि.इशप्रित चड्डा 68-00, 67-17, 19-36, 123(103)-01; संदीप गुलाटी वि.वि.रिषभ ठक्कर 60-05, 83-36, 44-08);\nकॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.केएसबीए 2-0(लक्ष्मण रावत वि.वि.योगेश कुमार 37-03, 78-45, 00-40, 63-48; फैजल खान वि.वि.दक्ष रेड्डी 59-02, 74(50)-41, 41-30);\nएमपी स्ट्रायकर्स वि.वि.पंडित जावडेकर असोसिएट्स 2-0(भरत सिसोडिया वि.वि.सिद्धार्थ पारीख 54-26, 71-00, 19-33, 73-43; अनुराग गिरी वि.वि.मोहम्मद हुस्सेन खान 36-11, 74-29, 59(59)-00).\nस्वर्ण भारत पक्षाच्या उमेदवारास शेतकरी संघटनेचा पाठींबा.\nप्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-08-20T22:39:01Z", "digest": "sha1:5PZQNOSM7ACS2DKQU7FMF2EX4XKBFMQS", "length": 3495, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कडी विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nकडी विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.\nगुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार- चावडा रमेशभाई मगनभाई (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१२ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16563", "date_download": "2019-08-20T22:38:16Z", "digest": "sha1:UQDADFXQKAFKICWAJDOIMLEOJ6JKECKF", "length": 3974, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "*अभिषेक-ऐश्वर्या* : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /*अभिषेक-ऐश्वर्या*\nतुमचा अभिषेक - मलाही कोतबो - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते\nहेल्लो माबोकर्स.. मी राजची हेलोवीन .. ऊप्स, शॉली शॉली, राजची हिलोईन..\nनाही हं, तो बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रेहती है शेनोलिटा, वाला राज नाही काही.. अहो तो नाही का, जो चष्मा घालून खुर्चीवर बसून गिटार वाजवतो. तो हो, जो येडा बनून तमिताभने दिलेला प्रसादाचा पेढा खात नाही.. हा तोच तो, राज आल्यन मल्होत्रा.. नाम तो सुना ही होगा बेंबेंबे हेहेहे खीखीखी.. तोच तो \nRead more about तुमचा अभिषेक - मलाही कोतबो - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://m.solapurpune.webnode.com/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%20/", "date_download": "2019-08-20T23:34:11Z", "digest": "sha1:OTJCUGZAHGMQRGIJFVHASGRSHLNW7EJ2", "length": 10059, "nlines": 196, "source_domain": "m.solapurpune.webnode.com", "title": "किल्ले मोरागड :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nभौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.\nइतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणरे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nगडमाथ्यावर जाताना दुसर्या द��वाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय.माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत.एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाडांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची,हरगड,मांगी-तुंगी,न्हावीगड,तांबोळ्या,हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.\nगडावर जाण्याच्या वाटा : मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते.मुल्हेरमाचीवर\nअसणार्या सोमेश्र्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते.पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.\nराहण्याची सोय : मोरागडावर राहण्याची सोय नाही मात्र मुल्हेर किल्ल्यावर आपण राहू शकतो.\nजेवणाची सोय : आपणं स्वतः करावी\nपाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत,मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नाही\nजाण्यासाठी लागणारा वेळ :४५ मिनिटे मुल्हेर पासून.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे \"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?page_id=16", "date_download": "2019-08-20T23:46:55Z", "digest": "sha1:PN65NNHDHHBC2FOW2OSNX3DZKBDUXBI4", "length": 2781, "nlines": 67, "source_domain": "thanevarta.in", "title": "संपर्क - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणेवार्ता हे ठाण्यातील गेले २४ वर्ष प्रक्षेपित होणारं दृकश्राव्य माध्यम आहे. ठाणेवार्ताच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी काही माध्यम ठाणेवार्ताच्या नावाचा वापर करत आहेत. ठाणेवार्ताचं कोणतंही वर्तमानपत्र अथवा डिजीटल माध्यम नाही. ठाणेवार्ताशी नामसाधर्म्य साधत काही मंडळी गैर��ायदा घेत असुन त्यांच्याशी ठाणे वार्ताचा काहीही संबंध नाही. याची नोंद घ्यावी ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-ghateali-heliocarpa-armigera-control-3039?tid=202", "date_download": "2019-08-20T23:43:03Z", "digest": "sha1:TXSHBYNG5R37CFABIOJB2XAGIXE5HHLW", "length": 15618, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, Ghateali (heliocarpa armigera) control | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. डी. बी. उंदिरवाडे\nगुरुवार, 16 नोव्हेंबर 2017\nघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी साधारणतः ३०-४० घाट्यांचे नुकसान करते. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न करावेत.\nघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी साधारणतः ३०-४० घाट्यांचे नुकसान करते. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न करावेत.\nरासायनिक कीटकनाशकांचा अनावश्‍यक वापर टाळावा. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिकरीत्या कार्यरत मित्रकीटक उदा. क्रायसोपा, लेडी बर्ड बीटल व रेड्यूव्हीड ढेकूण नाहक मारले जातात. परिणामी घाटेअळीच्या नैसर्गिक नियंत्रणात बाधा आल्याने घाटेअळीचा उद्रेक होण्याची शक्‍यता असते. अशा मित्रकीटकांचे संवर्धन करावे.\nविविध पक्षी उदा. बगळे, मैना, राघू, निळकंठ, काळी चिमणी इ. अळ्या वेचतात. शेतामध्ये प्रतिहेक्‍टर २० पक्षी थांबे उभारावेत.\nपिकाचे सातत्याने निरीक्षण करून, किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के सर्वप्रथम वनस्पतिजन्य किंवा कीटकनाशकांना प्राधान्य द्यावे.\nत्यासाठी फवारणी प्रति १० लिटर पाणी\nफुलोऱ्यावर आल्यानंतर - निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५० मिलि\nअळ्या दिसू लागताच जैविक नियंत्रणासाठी - एचएनपीव्ही हेक्‍टरी ५०० एलई + ५० ग्रॅम राणीपाल किंवा वातावरणात सापेक्ष आर्द्रता पुरेशी असल्यास बिव्हेरिया बॅसीयाना ६० ग्रॅम.\nवरील वनस्पतिजन्य किंवा जैविक फवारणीनंतरही घाटेअळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास, किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यानंतर शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. अन्यथा फवारणी टाळावी.\nआर्थिक नुकसान संकेत पातळी ः सरासरी १ अळी प्रतिमीटर ओळीत किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान.\nफवारणी प्रति १० लिटर पाणी\nक्विनॉलफॉस (२० टक्के प्रवाही) २० मिलि.\nइमामेक्‍टिन बेंझोएट (५ टक्के) ३ ग्रॅम.\nडेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १० मिलि.\nक्‍लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) २.५ मिलि.\nटीप ः वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून, आवश्‍यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.\n(कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)\nकीटकनाशक कृषी विद्यापीठ agriculture university शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nयोग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद : मध्यम ते...\nतयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...\nतंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...\nतुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...\nतुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...\nकर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nअनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....\nतंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nशिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्य��� काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...\nकामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...\nतूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...\nलोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....\nनियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/paishancha-paus-part-17/", "date_download": "2019-08-20T23:27:40Z", "digest": "sha1:7QNJPETIVI6GB47PFUZFZHMFP5IYHNCL", "length": 17235, "nlines": 161, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैशांचा पाऊस भाग १७ – शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर ���ण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपैशांचा पाऊस भाग १७ – शेअर बाजाराचे सर्किट फिल्टर\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)\nबहुतेक वेळा आपण वर्तमान पेपर किंवा न्यूज चॅनेलला आपण शेअर बाजाराबद्दल बातम्या बघतो तेव्हा\n• सेन्सेक्सची १२०० पॉईंटची उसळी\n• सेन्सेक्स १५०० पॉईंट ने गडगडला\nअशा बातम्या आपण ऐकत असतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि न करणाऱ्यांनाही या बातम्या आकर्षित करतात. कारण या चढ उतारावर शेअर बाजारातील फायदा आणि नुकसानीचे गणित बनत असते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना जितके जमेल तितके सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी शेअर बाजारातील संस्था, सेबी किंवा RBI काम करत असतात. त्यापैकीच एक व्यवस्था म्हणजे सर्किट फिल्टर. सर्किट फिल्टर ही एक जबरदस्त प्रभावी व्यवस्था आहे जिच्यामुळे शेअर बाजारातील मोठ्या चढ उतारावर लगाम लावला जातो.\nसर्किट फिल्टर यंत्रणा कशी काम करते\nसर्किट फिल्टर यंत्रणा तीन स्तरावर काम करते\n१. १०% चढ किंवा उतार\n२. १५% चढ किंवा उतार\n३. २०% चढ किंवा उतार\nसर्किट फिल्टर यंत्रणा सर्व मार्केटला लागू होते जसे की सेन्सेक्स, निफ्टी, मधील कॅश मार्केट, डेरिव्हेटीव्ज मार्केट. आता आपण पाहूया सर्किट फिल्टर यंत्रणा कशा पद्धतीने या तीन स्तरावर काम करते.\n१. १०% चढ किंवा उतार :- एखाद्या दिवशी जर मार्केटमध्ये १०% पेक्षा जास्त चढ किंवा उतार झाला तर मार्केट मध्ये काही वेळासाठी सर्व व्यवहार थांबवले जातात. ही १०% ची चढ किंवा उतार कधी झाला आहे हे महत्वाचे आहे. ते आपण बघूया.\n• दुपारी १ च्या आधी :- १ तासासाठी बाजारातील व्यवहार बंद केले जातात.\n• दुपारी १ ते २. ३० च्या मध्ये :- १/२ तासासाठी व्यवहार बंद केले जातात.\n• दुपारी २. ३० नंतर कधीही :- व्यवहार चालू ठेवले जातात.\n२. १५% चढ किंवा उतार :- १५% पेक्षा जास्त चढ- उतार झाल्यावर\n• दुपारी १ च्या आधी :- २ तासासाठी बाजारातील व्यवहार बंद केले जातात.\n• दुपारी १ ते २.०० च्या मध्ये :- १ तासासाठी व्यवहार बंद केले जातात.\n• दुपारी २.०० नंतर कधीही :- व्यवहार पूर्णपणे बंद केले जातात.\n३. २०% चढ किंवा उतार :- २०% पेक्षा जास्त चढ-उतार झाला तर त्या दिवसासाठी व्यवहार पूर्णपणे स्थगित केले जातात.\n• २०% पेक्षा जास्त चढ-उतार जास्तकरून मार्केट सुरु होतानाच बघायला मिळतात कारण १०% आणि १५%चे सर्किट फिल्टर असल्यामुळे तो स्तर गाठल्यावर आपोआप मार्केट रिक्त फिल्टर यंत्रणेवर काम करते.\nआतपर्यंत ५-६ वेळा अशी परिस्थिती सेन्सेक्स आणि निफ्टीवर आली आहे. त्यावर उद्या सविस्तर लिहितो. तुम्ही याची माहिती घ्या आणि कमेंट करा. जितका जास्त शोध घ्याल, अभ्यास कराल तितके जास्त समजेल. सर्किट फिल्टर यंत्रणा दिसताना विचित्र दिसत असली तरी जेव्हा बिकट परिस्थिती उदभवते तेव्हा ही यंत्रणा आपले काम प्रभावी पण करत असते. भेटू उद्या, हिंदुस्थानी शेअर बाजारातील सर्किट फिल्टर कधी आणि कसे लागले होते याविषयीची माहिती घेऊन.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकर��\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5562", "date_download": "2019-08-20T23:51:11Z", "digest": "sha1:OBU5CALSDDSHKFMG6D6ANK2J35XDWI24", "length": 5659, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "कळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nकळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य\nकळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य\nगेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना शासनातर्फे १५ हजाराचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे दिवा, मुंब्रा, कळवा येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना दिल्या जाणा-या अर्थसहाय्यामध्ये हयगय केली जात होती. ही बाब लक्षात आल्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ४० हजारांचं अर्थसहाय्य करण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ १५ हजार रूपयांचं वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यातील पूरामुळे अनेकांच्या घरात एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी योग्य नियोजन करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिवा, मुंब्रा, कळवा येथील पूरग्रस्तांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तात्काळ १५ हजारांची मदत देण्याचे आदेश दिले.\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nराज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fog-vegetable-producers-3939", "date_download": "2019-08-20T23:37:21Z", "digest": "sha1:YVUZNG2BECH4JSNGFRU6PTJMCC576WNI", "length": 16944, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fog, vegetable producers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय श्‍वास\nभाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय श्‍वास\nशनिवार, 16 डिसेंबर 2017\nकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर कोसळल्याने संकटात असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांपुढे आता धुक्‍याने आव्हान \"गडद\" केले आहे. अतिशय दाट असणाऱ्या धुक्‍यांमुळे फुलोऱ्याच्या अवस्थेत असणाऱ्या सर्वच भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. पिकाची वाढच थांबली आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादनच धोक्‍यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती उदभवली आहे.\nकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर कोसळल्याने संकटात असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांपुढे आता धुक्‍याने आव्हान \"गडद\" केले आहे. अतिशय दाट असणाऱ्या धुक्‍यांमुळे फुलोऱ्याच्या अवस्थेत असणाऱ्या सर्वच भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. पिकाची वाढच थांबली आहे. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादनच धोक्‍यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती उदभवली आहे.\nहवामान बदल, घसरलेले दर परीक्षा पाहणारे\nगेल्या तीन महिन्यांतील बदलते हवामान भाजीपाला उत्पादकांची परीक्षा पहाणारे ठरत आहे. ऑक्‍टोंबरमध्ये जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने भाजीपाला शिवाराला तळ्याचे स्वरुप आले. पालेभाज्या कुजून गेल्या. तर फळभाज्या काढता न आल्याने पक्व झालेली फळेही गळून गेली. भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाल्याने दरात प्रचंड वाढ झाली. पण दुर्दैवाने याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. परतीचा पाऊस थांबल्यानंतरही काही काळ दर तेजीतच होते. वाफसा आल्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरा भाजीपाला लावला. पण त्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. याचा फटका पुन्हा उत्पादकांना बसला\nदक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांची अनेक पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. मध्यंतरी काही काळ ढगाळ हवामान निर्माण झाले. त्यानंतर स्वच्छ उन पडले. या वातावरणाने थोडासा दिलासा मिळाला. पण परंतु गेल्या चार दिवसांत पुन्हा गडद धुक्‍याची छाया शिवारावर पसरल्याने आता भाजीपाला उत्पादक पुन्हा चक्रव्यूहात अडकला आहे. फुलगळ झाली. परिणामी वाढ खुंटली. आता करायचे काय या विचाराने भाजीपाला उत्पादक हबकला आहे.\nगेल्या चार दिवसांपासून माझ्याकडच्या वरणा, वांगी, आदी भाजीपाल्याची फुलगळ होत आहे. फुलगळ आणि मोहोर जळत असल्याने चिंता वाढली आहे. दररोज पडणारे धुके आमच्या नुकसानीत भर टाकत आहे.\n- रमेश जाधव, येलूर, जि. सांगली\nधुके म्हणजे गरम वाफच असते. ते जर सातत्याने पडू लागले तर फुलगळ तर होतेच. पण कोवळी पानेही झडून जातात. चयापचयाच्या क्रिया थांबतात. याचा विपरीत परिणाम सर्वच भाजीपाल्यांवर होतो. पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोग येतात. यातून पिके वाचविण्याकरिता शिवाराभोवतीचा कचरा जाळून धुक्‍याची तीव्रता कमी करावी, अथवा पाण्यात निचरा होणारे गंधक द्यावे.\n- डी. आर. पाटगावकर, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर\nहवामान ऊस पाऊस धुके शेती भाजीपाला\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुर��पणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n��निष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/death-toll-at-67-due-to-acute-encephalitis-syndrome-aes-in-muzaffarpur-bihar/", "date_download": "2019-08-20T23:44:59Z", "digest": "sha1:A4MKXOP6BV3LPVM4EQXTJO5HP5NJXVR3", "length": 9404, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "बिहारमध्ये मेंदूज्वरने 67 बालकांचा बळी,आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांचे नशीबच खराब ... - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News बिहारमध्ये मेंदूज्वरने 67 बालकांचा बळी,आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांचे नशीबच खराब …\nबिहारमध्ये मेंदूज्वरने 67 बालकांचा बळी,आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांचे नशीबच खराब …\nपाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वरने चिमुकल्यांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाने शुक्रवारी आणखी 9 मुले दगावली. त्यामुळे, एकूणच मृतांची संख्या 67 झाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांच्या मृत्यूचे कारण हायपोग्लीसेमिया (मेंदूतील ताप) आहे. या परिस्थितीत मुलांच्या शरीरातील ब्लड शुगर अचानक ढासळतो. इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. हा रोग प्रामुख्याने बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये पसरला आहे. याच ठिकाणी दोन सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व 67 मुलांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय यांनी यासाठी नशीबाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, यासाठी सरकार किंवा प्रशासन जबाबदार नाही. त्या मुलांचे नशीब तसे होते. सोबतच, हवामानाला देखील त्यांनी दोष दिला.\nया व्यतिरिक्त मुझफ्फरपूरच्या खासगी रुग्णालयांमध्���े सुद्धा उपचार सुरू आहेत. त्यापैकी 9 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी शुक्रवारी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. त्यामध्ये पीडित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयांत अतिरिक्त बेडसह विशेष विभाग स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये या रोगाने डोके वर काढले आहे. त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. सोबतच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संसर्ग पसरलेल्या जिल्ह्यांमध्ये दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत.\nगुजरातमध्ये 7 मजुरांचा सेप्टिक टँकमध्ये गुदमरून मृत्यू\n‘ फिल्म स्पेशल २६’ स्टाईल-बोगस आयकर अधिकाऱ्यांची १३ जणांची टोळी पकडली\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=cyber%20attack&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Acyber%2520attack", "date_download": "2019-08-20T22:46:58Z", "digest": "sha1:XMOZF7B3I2WJ2YKQVYG6JD7W5Y6SVZRK", "length": 5311, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही कर�� शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nकॉसमॉस%20बँक (1) Apply कॉसमॉस%20बँक filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nमालवेअर (1) Apply मालवेअर filter\nआता कॉसमॉस बँकेचे 14 कोटी परत मिळण्याची शक्यता\nपुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी हॉंगकाँग बँकेद्वारे 14 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. ही रक्कम...\nकॉसमॉस बँक'सायबर हल्ला: भिवंडीतून फहीम मेहफूज शेख आणि औरंगाबादेतून फहीम अझीम अटकेत\nकॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर 'सायबर हल्ला' करून ९४ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याच्या घटनेत 'सायबर सेल'नं भिवंडीतून फहीम मेहफूज...\nपुण्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यांवर हॅकर्सचा डल्ला\nVideo of पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यांवर हॅकर्सचा डल्ला\nपुण्यातील कॉसमॉस बँकेच्या खात्यांवर हॅकर्सचा डल्ला\nआपल्या कमाईतील काही रक्कम वाचवण्यासाठी सर्वसामान्य बँकेत खाती उघडतात. पण जेव्हा त्या खात्यांवरच डल्ला मारला जातो, तेव्हा...\nवाशीतल्या MGM रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला\nनवी मुंबईच्या वाशी येथील एमजीएम रुग्णालयातल्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. हॅकर्सने तिथली संगणकीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/beli-dance/", "date_download": "2019-08-20T22:31:49Z", "digest": "sha1:RAMBJWOFDHN6H7Z2HMUMEPWMMW45AF7N", "length": 9685, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Beli dance Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nVideo : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या ‘बेली डान्स’चा ‘बाटला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दिलबर गर्ल नोरा फतेही पुन्हा एकदा आपल्या बेली डान्सने चाहत्यांना घायाळ करायला येणार आहे. नोराने २०१८ मधील जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयतेमधील दिलबर या गाण्यावर डान्स केला होता. यानंतर पुन्हा एकदा जॉनच्याच बाटला हाऊस…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्���ियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स…\nप्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन\n‘आरक्षणा’च्या मुद्यावर ‘चर्चा’ होणे आवश्यक :…\nभारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ PAK च्या 200 नागरिकांची…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात ‘या’ नवीन संस्थेची निर्मिती\nशेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची खास स्कीम PKVY, प्रति हेक्टर मिळणार 50 हजार रूपये, जाणून घ्या सर्व काही\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/imps-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-08-20T22:30:33Z", "digest": "sha1:3EQBKEUBDKSPOPC2XS6INCKO73NVRRT4", "length": 9432, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "IMPS सेवा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n SBI च्या ग्राहकांना १ ऑगस्टपासून ‘या’ सुविधा पूर्णपणे मोफत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने व्याजदर कमी करून आपल्या ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर ता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने आता पैश्यांच्या देवाण-घेवाण बाबतीत असणारी IMPS सेवा एक…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n ‘बिग बी’चं यकृत 75% खराब, अमिताभ बच्चननं स्वतः…\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nJ & K : ‘इंटरनेट’ बंद असताना फुटीरतावादी नेते सय्यद…\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे अकेले’ : सेहवाग\nमोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-2807", "date_download": "2019-08-20T23:44:04Z", "digest": "sha1:3LSXAVD5GU6UFIELLJRZDY2EFBWRJY6R", "length": 11247, "nlines": 164, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nसोमवार, 22 एप्रिल 2019\n१) अ २) ब ३) अ ४) ब ५) अ ६) ब ७) अ ८) ड ९) ड १०) क ११) ड १२) क १३) अ १४) ब १५) ड १६) अ १७) अ १८) अ\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या प्रकल्पासाठी अमेरिकेच्या संसदेकडून निधी मिळविण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली\nअ) अमेरिका-मेक्‍सिको सीमेवरील भिंत\nकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताचा ‘धरण पुनर्वसन आणि दुरुस्ती प्रकल्प’ (DRIP) यासाठी ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले\nकोणत्या बाबीचा वापर नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने ‘वन हेल्थ’ उपक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे\nअ) पशुपालनात प्रतिजैविकांचा वापर\nब) पिकांवर प्रतिजैविकांचा वापर\nक) जेनेटिकली मॉडिफाइड बियाणे\nड) अ आणि ब\nकोणत्या शहरात ‘अर्ली एड एशिया २०१९’ या आशियाच्या सर्वांत मोठ्या बाल परिषदेचे आयोजन करण्यात आले\nभारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाइट इंजिनिअर कोण ठरली\nअ) हीना जय���्वाल ब) रानी कपूर\nक) सुश्‍मिता ढोंग्रा ड) मारिया जोसेफ\nवेस्ट इंडिजच्या कोणत्या क्रिकेटपटूने २०१९ सालच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे\nहौथी किंवा झैदी शीतेस बंडखोर कोणत्या देशाशी संबंधित आहेत\nअ) येमेन ब) सौदी अरेबिया\nक) इराण ड) इराक\nकोणता देश भारताचा दुसरा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश आहे\nअ) अमेरिका ब) व्हेनेन्झुएला\nक) इराक ड) सौदी अरेबिया\nराष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्था (NARI) कोणत्या शहरात आहे\nअ) दिल्ली ब) मुंबई\nक) हैदराबाद ड) पुणे\nकोणत्या राज्य सरकारने २६ फेब्रुवारीला ‘मुख्यमंत्री परिवार सन्मान निधी योजना’ लागू केली आहे\nअ) पंजाब ब) मध्यप्रदेश\nक) हरियाना ड) उत्तरप्रदेश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चला मदुराई आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ‘......एक्‍स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला.\nशक्तिकांता दास यांच्या जागी पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली\nअ) अमिताभ कांत ब) कुमार दास\nक) अजय नारायण झा ड) उषा नेहरा\nपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत\nअ) एन. के. सिंग ब) अमिताभ कांत\nक) अजय नारायण झा ड) शशिकांत दास\nकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने .......... याच्या अंतर्गत ‘विणकाम व विणकामाच्या वस्तू क्षेत्र विकास योजना’ ही एक व्यापक योजना सुरू केली आहे.\nअ) टेक्‍स्टाईल भारत ब) पॉवरटेक्‍स भारत\nक) आयटेक्‍स भारत ड) कोटेक्‍स भारत\nविणकाम क्षेत्राचा सर्वांत महत्त्वाचा निर्यात गट कोणता आहे\nअ) लुधियाना ब) कानपूर\nक) कोलकता ड) तिरुपूर\nअब्देलअझीझ बुतेफ्लिका हे कोणत्या आफ्रिकी देशाचे अध्यक्ष आहेत\nअ) अल्जेरिया ब) सुदान\nक) चाड ड) नायजेरिया\nकोणती अंतराळ संस्था ऑगस्ट २०२२ मध्ये ‘ॲटमॉस्फियरिक वेव्हज्‌ एक्‍सपेरिमेंट (AWE) मिशन’ अंतराळात पाठविणार आहे\nभारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल\nडोनाल्ड ट्रम्प मेक्‍सिको भारत धरण पुनर्वसन कर्ज जागतिक बॅंक brics यंत्र machine वन forest उपक्रम जयपूर बंगळूर दिल्ली हवाई दल इंजिनिअर एकदिवसीय odi रॉ ख्रिस गेल हैदराबाद पुणे मुख्यमंत्री पंजाब नरेंद्र मोदी narendra modi चेन्नई अमिताभ कांत मंत्रालय विकास कानपूर nasa isro\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/municipal-corporation-and-politics/", "date_download": "2019-08-20T22:21:10Z", "digest": "sha1:M5KMLUOIAKCAYMMLUHV4X4DDA3CYSPZB", "length": 17103, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "अधिकाग्रहणाच्या मुहूर्ताला लागले ‘ग्रहण’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना ���ीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nअधिकाग्रहणाच्या मुहूर्ताला लागले ‘ग्रहण’\nमनमाड, येवला, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांतील नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांना अधिकृत खुर्चीवर जेव्हा बसायला मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या अधिकारग्रहणाच्या मुहूर्ताला जणू ‘ग्रहण’च लागले आहे. त्यामुळे सध्या या सर्व नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डाच्या साफसफाईचे काम मात्र मनापासून सुरू केलेय.\nआतापर्यंत जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडून त्याला सूत्रे दिली जात होती; परंतु आता निवडून आलेल्या नगराध्यक्षाला स्वत:च्याच अध्यक्षतेखाली पहिली सभा बोलवायची असल्याने व स्वत:च नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होत कारभार सुरू करायचा असल्याने हा आदेश कसा व कुठून येतो याच्या प्रतीक्षेत सध्या नूतन नगराध्यक्ष आहेत.\nनाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांच्या नूतन नगराध्यक्षांचे पदग्रहण, उपनगराध्यक्ष, स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्य नियुक्ती आदींचा मुहूर्त नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्या विशेष बैठकीत जिल्हाधिकारी येत्या २६ डिसेंबरला काढण्याच्या तयारीत असतानाच शासनाच्या नव्या निर्णयाने त्याला करकचून ब्रेक लागला आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता हा अधिकार नवनिर्वाचित नगराध्यक्षांना देण्यात आला आहे. पण त्यासंबंधीचा कोणताही अध्यादेश अद्याप जिल्हाधिकारी किंवा नगरपालिकेकडे न आल्याने संभ्रमावस्था कायम आहे.\nनाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेची निवडणूक २७ नोव्हेंबरला होऊन निकाल २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. मात्र अधिकारग्रहणाचा मुहूर्त अद्याप लागत नसल्याने नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांत अस्वस्थता आहे. गेल्या पंचवार्षिकप्रमाणे हा मुहूर्त या २६ डिसेंबरला लागणार होता. पण राज्य शासनाने शुक्रवारी अधिवेशनात निर्णय घेऊन पहिली सर्वसाधारण सभा बोलावण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार काढून घेतले व ते नूतन थेट नगराध्यक्षांना दिले. याबाबतचा कोणतीही अधिसूचना अद्याप संबंधितांना प्राप्त झालेली नाही.\nगेल्या नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी काय घडले त्यावेळी थेट नव्हे तर प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांतून बहुमताने नगराध्यक्ष निवडला गेला.\nनिवडणूक झाली ११ डिसेंबर २०११ रोजी, निकाल जाहीर झाला १२ डिसेंबरला, जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १९ डिसेंबरला नगराध्यक्षांची निवड व सत्ताग्रहण झाले २६ डिसेंबर २०११ रोजी. त्यानुसार यावेळीही जिल्हाधिकार्‍यांनी २६ डिसेंबरला पहिली सर्वसाधारण सभा बोलावण्याची तयारी सुरू केली असतानाच नव्या शासकीय निर्णयामुळे त्या प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-08-20T22:34:11Z", "digest": "sha1:KB7FC2JOITQCT46OKVVTZE26FJ65LTU4", "length": 16322, "nlines": 85, "source_domain": "adisjournal.com", "title": "शांता शेळके - मराठीतली साहित्यागंगा.... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nशांता शेळके – मराठीतली साहित्यागंगा….\nआज सकाळी सकाळी बाहेर फिरत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर एक कागद उडत आला आणि अंगावर पडला. काय आहे ते बघावं तरी म्हणून सहज कागद हातात धरला आणि पावलं थबकली. जुना कागाद होता. आणि त्यावर काही ओळी छापलेल्या होत्या. कविता वाटत होती म्हणून थांबून नीट वाचली. ते जुन्या बालभारतीच्या पुस्तकाचा पान होतं, आणि कविता होती “लाडकी बाहुली” कवयित्री शांता ज. शेळके. तिथेच बाजूला बाकावर बसून ती कविता मन लावून वाचली. किती तरी वर्षांनी ती कविता वाचायला मिळाली. ती पण अगदी अनपेक्षितपणे. कविता वाचता वाचताच मनात शांताबाईंच्या अनेक कविता येऊ लागल्या. गाणी उमटू लागली. जणू त्यांच्या गाण्यांचा आणि कवितांचा कार्यक्रमच मनाच्या थिएटरमध्ये चालू आहे. त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत घेत घरी आलो आणि हे लिहायला बसलोय.\nमला आठवतंय शांता शेळके या नावाशी ओळख झाली ती बालभारतीच्या पुस्तकांतून. शाळेत रुक्ष करून शिकवल्या जाणाऱ्या कवितांमधून खोल मनाचा ठाव घेणाऱ्या त्या मोजक्या कवितांमध्ये शांताबाईंच्या कविता निश्चितच आढळ स्थान मिळवून आहेत. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आज्जी. नातवंडांसाठी अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणाऱ्या. पण घरातही असं होतंच नं की आपले बाबा, काका, आत्या; आज्जी-आजोबांना ज्या नावानी हक मारतात त्याच नावानी आपण मारतो, तसाच आम्ही पण या शांत आज्जीला; शांताबाई शेळके असंच ओळखू लागलो. वास्तविक बालभारातीतून आम्हाला भेटायच्या आधीच शांताबाई आम्हा मुलांना छान छान गाण्यातून भेटल्या होत्या, पण तेव्हा कुठे काही कळत होतं किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई विहीणबाई, अशी आमची अनेक आवडती बालगीत शांताबाईंनी लिहिली हे फार नंतर कळले. सांगण्याचा मुद्दा असा की अगदी औपचारिकपणे म्हणजे नेमून दिले म्हणून अभ्यास करा अशा वातावरणात शांत शेळके या नावाशी ओळख झाली, आणि त्यांच्या शब्दांतून जणू आज्जी आमचे लाड करतेय अशीच जाणीव झाली. मधुर शब्दांमुळेच त्या रुक्ष नावडत्या कविता विभागातून शांत शेळके या नावाशी मनाचा एक घट्ट नातं तयार झालं.\nवय वाढत गेलं, तसे मराठी हा विषय अभ्या���ातून मागे पडत गेला आणि नेमून दिलेली कवितादेखील आयुष्यातून बाहेर पडली. पण त्या नेमलेल्या कवितांमधून ज्या शब्दांनी मनात जागा निर्माण केली ते पुनःपुन्हा वाचनात येत राहिले, ते कवी काव्यसंग्रहातून भेटत गेले. शांता शेळके तर फारच जवळच्या. त्यांचे वर्षा, रुपसी इत्यादी काव्यसंग्रह मनात ठसलेले आहेत. कधीतरी आकाशवाणीवर एखादं गाणं लागतं, आवडीचं म्हणून आपण मन लावून ऐकतो. गाणं संपतं, आणि नंतर होणारी उद्घोषणा त्याचा आनंद द्विगुणीत करते. तेव्हा कुठे कळत की हे तर शांतबाईंच गाणं आहे. तरुण वयात आपलीशी वाटणारी अनेक प्रेमगीतं त्यांनी लिहिली. कोळीगीतं लिहिली, “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. पं. जितेंद्र अभिषेकींच्या दोन नाटकांसाठी पदे देखील केली. “काटा रुते कुणाला” हे गझलच्या आकृतीबंधातले पद तर रसिकांच्या मनात अमर पदावर बसले आहे. इतकेच नाही तर “रेशमाच्या रेघांनी”, “नाव सांग सांग सांग नाव सांग”, अशा एकाहून एक ठसकेबाज लावण्या पण त्यांनी रसिकांसाठी दिल्या आहेत. “बांबूच्या वनात” सारखं पायांना हलवणार गाणं तर तरुणांनी डोक्यावर घेतलंय. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय.\nत्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही पुस्तक. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपनाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच “पावसाआधीचा पाऊस”, “आनंदाचे झाड”, “वडीलधारी माणसे” हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच बोलके आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे “पाण्यावरच्या पाकळ्या” नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. तसेच त्यांनी ल्युइसा मे आल्कॉट्ट च्या “लीट्टील वूमन” या कादंबरीचा “चौघीजणी” नावानी अनुवाद करून १९६८ साली प्रसिद्ध झालेल्या त्या इंग्रजी कादंबरीतील चार बहिणींचे परस्परांवरील प्रेम, अशा-आकांक्षा, भविष्याबाबतची स्वप्नं, सारे सारे अस्सल मराठीतून आपल्यासमोर मांडले. या भाषांतराला तर फार प्रसिद्धी आणि प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांनी कालिदासाचे आजराअमर काव्य मेघदूत मराठी रसिकांसाठी मराठीत आणले.\nशांताबाईंना त्यांच्या साहित्यासेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील उल्लेखनीय म्हणजे, १९९६ सालचा ग दि मा पुरस्कार. शिवाय त्यांना भुजंग या चित्रपटासाठी भारत सरकारचा गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला तर “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” या गाण्यासाठी सूर सिंगार पुरस्कार मिळाला. तसेच २००१ साली त्यांना यशवंतराव चावण प्रतिष्ठान कडून त्यांच्या साहित्यासेवेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nशांताबाईंची साहित्यसेवा इतकी अथांग आहे की त्यांना साहित्यागंगा म्हटलेले वावगे ठरणार नाही. फार पूर्वी भगीरथाने स्वर्गस्थ गंगा मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आणली. पण जणू स्वर्गात साहित्यागंगेची अत्यंत निकडीची आवश्यकता भासली असावी म्हणून कोणी स्वर्गस्थ भगीरथ कॅन्सर च्या रुपात येऊन दिनांक ६ जून २००२ साली ही साहित्यागंगा स्वर्गी घेऊन गेला. तेव्हा पासून शांताबाई आपल्यात त्यांच्या साहित्यारुपाने वावरत आहेत आणि कायमच वावरतील.\nNext Postजिंदगी इक नशा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5564", "date_download": "2019-08-20T23:47:23Z", "digest": "sha1:FCHURMYTO2HYSSIIIEZEYNYUOLTTSPNF", "length": 5215, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "राज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nराज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार\nराज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार\nराज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता सं�� उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मैला सफाई करताना मरण पावलेल्या सफाई कामगारांना मोबदला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य सरकार पालन करत नसल्यानं न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं जगदिश खैरालिया यांनी सांगितलं. मे महिन्यात राजेंद्र बांदल, रघुवीर पुवाल, अजय पुवाल या मृत सफाई कामगारांच्या नातेवाईंकासह शिष्टमंडळानं निवासी जिल्हाधिका-यांची भेट घेतली होती. सिवर डेथप्रकरणी वारसांना १० लाख रूपये नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाची मागणी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यासाठी काल श्रमिक जनता संघानं धरणं आंदोलन केलं आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. पण आता शासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं हा धडा अधिक तीव्र करण्याचा इशारा जगदिश खैरालिया यांनी दिला.\nकळवा, मुंब्रा, दिव्यातील पूरग्रस्तांना १५ हजारांचं अर्थसहाय्य\nजिल्ह्यातील ग्रामीण भाग २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/page/7/", "date_download": "2019-08-20T23:05:29Z", "digest": "sha1:HLIBYWKQ4F4L7NEGRCSOI62YTVM4I74J", "length": 4854, "nlines": 69, "source_domain": "kisanputra.in", "title": "Home - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nआंदोलने कशी असावीत – गिरधर पाटील\nआंदोलने कशी असावीत, याचा उत्तम आदर्श घालून देणारे किसानपुत्रचे ‘शेतकरी विरोधी कायदे हटाव’ या आंदोलनाचे उदाहरण देता येईल. अभ्यासपूर्ण मांडणी करून सर्वौच्च न्यायालयात ए़ड सक्सेना य...\tRead more\n#StopKillingFarmers “साहेबराव पाटील टू धर्मा पाटील व्हाया कँपीटँलीसम….” ( रिलोडेड ) “साहेबराव पाटील..” किसानपूत्र म्हणून जन्मलेला… शिकेल-सवरेल साहेबराव...\tRead more\nआज 19 मार्च उपोषणासाठी तरुणाईला इतकंच बोलेल…. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नही���, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए॥ मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी लेकिन, आग...\tRead more\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/catching-a-bribe/", "date_download": "2019-08-20T23:54:15Z", "digest": "sha1:2ZR26ASU6Z6Y6KAC7KQHWMFS67FOUKVD", "length": 8615, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "आंबेगावच्या महिला तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune आंबेगावच्या महिला तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले\nआंबेगावच्या महिला तहसीलदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले\nआंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व लिपीक दिनकर लाडके यांना कुरवंडी येथील शेतकरी व डबर वाहतूक करणारे व्यावसायिक यांच्या तक्रारीवरून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी ही लाच घोडेगावच्या तहसील कार्यालयातच स्वीकारली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांनी दिली.\nप्रांताधिकारी संजय पाटील यांनी कारवाई करून डबर वाहतूक करणारे ट्रक घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवले होते. तहसीलदार पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणार्‍या ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रुपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार व तहसीलदार पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार 46 हजार रुपये दंड व 1 लाख रुपये लाच देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी (दि. 15) सायंकाळी 6 वाजता तहसील कार्यालयामध्ये एक लाख रुपयांची रोख लाच घेताना तहसीलदार पैकेकरी व लिपीक लाडके यांना रंगेहाथ पकडण्यात आले.\nया कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते, पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, सीमा मेहंदळे, पोलिस हवालदार रशिद खान, दीपक टिळेकर, अभिजित राऊत यांनी भाग घेतला.\nपुणे विमानतळावर महिलेकडून सोन्याची बिस्कीटे जप्त\n‘ती’ व्हिडीओ क्लिप …महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.96kulivivah.com/AboutusV.aspx", "date_download": "2019-08-20T22:36:18Z", "digest": "sha1:WI37GIHU5QLMYBDGJPJVQRNFFAKVTEU7", "length": 3231, "nlines": 10, "source_domain": "www.96kulivivah.com", "title": ".:: Welcome to 96kuli Maratha Vivah, 96kuli Maratha Matrimony, 96kuli Vadhu Var, 96kuli Bride and Groom ::.", "raw_content": "\nनमस्कार समाज बंधू आणि भगिनींनो,\n९६ कुळी मराठा समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ठिक ठिकाणी स्थायिक झालेला दिसून येतो.\nइंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील ९६ कुळी समाजास वधू - वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाह योग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे , या विचारांनी प्रेरीत होऊन डॉट कॉम डिझायनर्स या कंपनीने ९६ कुळी विवाह डॉट कॉम हे विवाह विषयक वेब पोर्टल निर्माण केले आहे .\nसद्य स्थितीत विवाह विषयक अनेक वेब साईट्स आहेत परंतु त्यांची भरमसाठ फी सर्व सामान्यांना परवडण्याजोगी नसल्यामुळे इच्छा असून देखील अनेक विवाह योग्य गुणवंत स्थळे नेहमीच्याच पारंपारिक पद्धतीने विवाह जमविताना दिसतात. पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो. सदर वेब साईटच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल.\nसदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू-भगिनींनी लाभ घेऊन, आपल्या समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/korthan-khandoba-yatra-ahamednagar/", "date_download": "2019-08-20T23:38:35Z", "digest": "sha1:CWOTUZZSYGPLWDSKEMG6EGC344CRMVOZ", "length": 26725, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोरठण खंडोबा श्रद्धा भक्तीची यात्रा दि २१ ते२३ जानेवारी २०१९ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nआजचा अग्रेलख : याद आओगे खय्यामसाब\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकोरठण खंडोबा श्रद्धा भक्तीची यात्रा दि २१ ते२३ जानेवारी २०१९\nमहाराष्ट्रासह अनेक राज्यामधील लोकांचे श्री खंडोबा कुलदैवत आहे. श्री खंडोबा हा भगवान श्री शंकराचा अवतार आहे. मनी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी, ऋषी मुनी तसेच देवदेवता यांच्या विनंतीवरुन भगवान श्री शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. मार्तंड भैरवाच्या या अवतारात श्री खंडोबाने, मनी व मल्ल या दैत्यांचा सहा दिवस चाललेल्या युध्दात संहार करुन सर्व ऋषीमुनी देवदेवतांना संतुष्ट केले. या युध्दात श्री खंडोबाच्या सैन्याचा चंपाषष्ठीला मोठा विजय झाला. म्हणुन सर्व ऋषीमुनी व देवदेवतांनी ‘सदा आनंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ असा विजयाचा जयघोष केला. म्हणून भाविक भक्त तळी भंडार करताना, ‘सदा आनंदाचा येळकोट,’ ‘भैरवनाथाचे चांगभले’, ‘अंबाबाईचा उदोउदो’ असा जयघोष करतात.\nभगवान शंकराचे मार्तंड भैरवाचे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर, श्री भगवान शंकर निजधामा��ा जाण्यास निघाले. त्या समयी कोरठण या ठिकाणी कोरपडीचे मोठे बन (जंगल) होते. भगवान श्री शंकर येथे निजधामाला जाण्यासाठी समाधी लावून बसले. त्यावर कालांतराने वारुळ तयार झाले. त्या बनात एक गुराखी गायी चारावयास नियमितपणे येत असे. त्यांचे गायीं पैकी एक कपिला गाय दिवसातून काही वेळ अदृष्य होत असे. गुराख्याने गायीवर पाळत ठेऊन तीच्या पाठीमागे जाऊन शोध घेतला तेंव्हा गाय वारुळावर जाऊन आपल्या स्तनातून दुधाच्या धारा त्या वारुळावर सोडत असल्याचे पाहून गुराखी अचंबित झाला. गुराख्याने वारुळा वरील माती बाजुला केली. त्या खाली खडकासारखा स्वयंभू तांदळा व पुढे बारा लिंगे दिसली. त्यावर पिवळ्या भंडाराचे दर्शनही घडले. तेथे गुराख्याला देवाच्या अस्तित्वाची प्रचिती आली. तो गुराखी पुढे रोज गाईच्या दुधाने स्वयंभू तांदळा आणि बारा लिंगावर अभिषेक करु लागला.\nयाच कथेवरुन कोरठणचा खंडेराया हा मराठी चित्रपट सन 2007 साली प्रदर्शित करण्यात आला. कोरपडीच्या बनात गुरे चारणारा गुराखी हे गायकर नावाचे होते व ते ब्राम्हणवाडा येथील होते. त्यांनी देवाला प्रथम पाहिले व सेवा केली म्हणून ब्राम्हणवाडा गावाची मानाची काठी यात्रेला येते. बेल्हागावचे विश्वासराव गुमास्ते यांनी स्वत:वरील चोरीचा आरोप देवाने दूर केला म्हणून, मुळ मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख येथील शिलालेखात मिळतो. त्यामुळे बेल्हा गावची मानाची काठी यात्रेला येते. या दोन्ही काठ्यांना देवाच्या कलव्हर्‍या मानल्याचा उल्लेख खंडोबा गाण्याच्या पारंपारिक गाण्यात आला आहे. तसेच इतरही गावांच्या मानाच्या पालख्या व मानाच्या काठ्या यात्रेला येण्याची परंपरा चालू आहे. त्याबाबतच्या दंतकथाही वेगवेगळ्या आहेत.\nअसा हा श्री क्षेत्र कोरठण खंडोबा लाखो भाविकांचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द आहे. नगर व पुणे जिल्ह्यातील सरहद्दीवर पारनेर तालुक्यातील पिंपळगांवरोठा गांवापासून पश्चिम दिशेला श्री कोरठण खंडोबाचे वैभवशाली मंदिर आहे. मुळ मंदिर शके 1491 मध्ये बांधकाम केल्याचा शिलालेख आहे. समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंचीवर विस्तिर्ण भुप्रदेशावर श्री खंडोबाचे विलोभनीय मंदिर मनाला प्रसन्नता देते. सन 1988 ला यात्रेतील पशुहत्या बंदी यशस्वी झाली. सन 1992 पासूनग्रामस्थांनी देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष ऍड.पांडुरंग गायकवाड यांच्या पुढाकारने मदिर जिर्णोद्धाराचे काम सुरु झाले. शुद्ध चंपाषष्ठी दि. 5 डिसेंबर 1997 ला ब्रम्हलीन प. पु. स्वामी श्री गगनगिरी महाराजांचे हस्ते मंदिराच्या नवीन बांधलेल्या शिखरावर सुवर्ण कळस स्थापन करण्यात आला. त्यानंतर देवस्थानचे वैभवाला, प्रगती व विकासाला गती मिळाली. येथे दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा वार्षिक यात्रा उत्सव भरतो.\nसंपुर्ण देशात अनेक मंदिरांमध्ये घडवून बसविलेल्या मूर्ती आहेत. तसेच स्वयंभू तांदळारुपातील मूर्ती असलेली ही मंदिरे आहेत. या सर्व मूर्तींच्या मूळ स्वरुपात बदल करता येत नाही. परंतु कोरठणच्या खंडोबाच्या बाबतीत आगळे वेगळे महत्व आहे. येथील तांदळा स्वरुपातील मूर्तीचे रुप रोज नव्याने, हाताच्या बोटांनी साकारले जाते. आदल्या दिवसाचे स्वरुप, दुसर्‍या दिवशी सकाळी तांदळा मूर्तीला, पुजारी अंघोळ घालतात. चंदन उगाळुन त्यामध्ये चांदीचे डोळे बसवितात. गंधाने देवाचे मुख, नाक इत्यादी, हाताचे बोटाने अधोरेखीत करतात. तांदळामूर्ती वरील दोन्ही बाजूला स्वयंभू रुपातील बाणाई व म्हाळसा यांनाही गंध लावून अधोरेखीत करतात. शाल चढवून पगडी ठेवतात, त्यावर फुलांची शेज लावतात व हार घालतात. तेव्हा देवाचे स्वरुप नव्याने साकारलेले दिसते. संपूर्ण हिंदुस्थानात, रोज नव्याने देवाचे स्वरुप साकारणारी ही एकमेव स्वयंभू तांदळामूर्ती असावी. यात्रा उत्सवात लाखो श्रध्दाळू भक्त येथे नतमस्तक होतात. यात्रा कालावधीमध्ये स्वयंभू तांदळामूर्तीवर चांदीची सिंहासन पेटी ठेवतात. त्यावर देवाच्या चांदीच्या उत्सवमूर्ती विराजमान करुन साज़ शृंगार करतात. त्यामुळे यात्रा उत्सवात देवाचे शृंगार दर्शन घडते.\nमार्च 2010 मध्ये शासनाने सदर तिर्थक्षेत्राला राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर केला. रुपये 1 कोटी निधीमध्ये भाविक भक्तांना सुविधा झाल्या आहेत. भाविक भक्तांचे देणगीमधून देवस्थान तर्फेही अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आता शासनाने देवस्थानाला पर्यटनक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे. त्याद्वारे नविन सुविधा होतील.अशा या वैभवशाली तिर्थक्षेत्रावर या वर्षी पौष पौर्णिमा दि. 21/1/2019 ते दि. 23/01/2019 पर्यंत मोठा यात्रा उत्सव भरणार आहे. पौष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसा बरोबर लग्न झाले म्हणून हा यात्रा महोत्सव येथे भरतो. महाराष्ट्रातील 6 लाखांवर भाविक भक्त यात्रेकरु या यात्रेला गर्दी करतील. देवस्थान व प्रशासनाने त्यानुसार अनेक उपाय योजनांचे नियोजन केलेले आहे. एस.टी तर्फे जादा 50 गाड्यांचे नियोजन आहे. पिण्याचे पाणी देवस्थान तर्फे पुरविण्यात येत आहे. पोलीस व होमगार्ड, क्रांतीशुगर साखर कारखान्याचे सुरक्षा पथक, अळकुटी महाविद्यालयाचे व जयमल्हार विद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक, वाहतुक नियंत्रण, दर्शनबारी, आरोग्य सेवा इत्यादी नियोजन करण्यात आले आहेत.\nसन 2014 ते 2015 मध्ये देवस्थानजवळ मार्तंडभैरव अवतारातील श्री खंडोबा-म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती व मंदिराचे कळस काम पुर्ण होऊन देवस्थानच्या वैभवात भर पडली आहे. सन 2016 मधील चंपाषष्ठी महोत्सवात परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची ध्यान मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविक भक्तांना कुलदैवत खंडोबा दर्शनाबरोबर, श्री महाराजांचेही दर्शन, मूर्ती रुपात होत आहे. देवाच्या पालखीसाठी शाही रथ सन 2018 साली बनविण्यात आला आहे. सभामंडप 1ला मजला हॉलचे बांधकाम चालू आहे.\nया यात्रेत हजारो किलो भंडाराची मुक्त उधळण होते. शेती औजारे, खेळणी व संसार उपयोगी वस्तुंची रेलचेल यात्रेत पाहवयास मिळते. सर्व मानाच्या पालख्या व मानाच्या काठ्या यांच्या मिरवणुका डोळ्यांचे पारणे फेडतात. देवस्थानने भक्तांना अधिक माहिती होण्यासाठी आपली वेबसाईट www.korthankhandoba.org केलेली आहे. देवस्थानला संपर्क करणेसाठी 02488-281228,281370 फॅक्स नं. 281300, मोबा. 9822620142 उपलब्ध आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-clean-milk-production-17450?tid=118", "date_download": "2019-08-20T23:36:19Z", "digest": "sha1:CKQKPEVIZ363WRJGSNGTLGGOGYVXYUGG", "length": 21757, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, clean milk production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...\nनियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...\nगुरुवार, 14 मार्च 2019\nदुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त माहितीचा अभाव, उत्पादनातील निष्काळजीपणामुळे दुधाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. अशा दुधापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्तादेखील निकृष्ट दर्जाची असते. शास्त्रोक्त पद्धतीने दूध निर्मिती केल्यामुळे दुधाची प्रत वाढतेच, शिवाय जनावरांतील अनेक (कासदाह) आजारांनाही आळा घातला जाऊ शकतो.\nदुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त माहितीचा अभाव, उत्पादनातील निष्काळजीपणामुळे दुधाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. अशा दुधापासून बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्तादेखील निकृष्ट दर्जाची असते. शास्त्रोक्त पद्धतीने दूध निर्मिती केल्यामुळे दुधाची प्रत वाढतेच, शिवाय जनावरांतील अनेक (कासदाह) आजारांनाही आळा घातला जाऊ शकतो.\nस्वच्छ दूध म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या‍ अशुद्धीपासून मुक्त असलेले दूध. स्वच्छ दूध उत्पादनामुळे दुधाची प्रत चांगली होऊन ते आधिकाधिक काळ टिकवता येते. अशा दुधात जिवाणूंचे प्रमाण खूप कमी असते म्हणून ते मानवी आरोग्यास चांगले असते. या दुधापासून बनवलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता उत्कृष्ट ���र्जाची असते.\nस्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी\n१. दुभत्या जनावरांची स्वच्छता\nधार काढण्यापूर्वी जनावरांची कास व सड स्वच्छ पाण्याने धुवावी. कास व सड सौम्य पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक करावेत.\nदूध देणारी गाय निरोगी असावी. त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग झालेला नसावा. यामध्ये मुख्यतः कासदाह, क्षय या रोगांचा समावेश होतो.\nया रोगाच्या जिवाणूंचा दुधाच्या माध्यमातून प्रसार होतो. त्यासाठी जनावरांची तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून नियमित तपासणी करून घ्यावी.\nरोगी जनावरांचे दूध पिण्यासाठी वापरू नये. नेहमीच दूध उकळून व थंड करून प्यावे. त्यामुळे दुधातून प्रसार होणाऱ्या संसर्गजन्य रोगांना आळा बसतो.\nगोठा आणि भोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. हवा खेळती असावी.\nदूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडीकचरा काढून नियमित साफसफाई करावी. गोठ्यात माशा, डास, गोचीड इत्यादी कीटकांचा शिरकाव प्रसार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.\nगोठ्याच्या भिंती पक्क्या असाव्यात, म्हणजे कीटकांच्या उत्पादनाला जागा मिळणार नाही. भिंतींना नेहमी चुना मारून घ्यावा.\nधारा काढणारी व हाताळणारी व्यक्ती निरोगी सुदृढ व संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावी. अन्यथा त्याला जडलेल्या रोगांचे जिवाणू दुधातून प्रसार पावतात व इतरांनाही अशा दुधामधून संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.\nदूध काढणाऱ्या व्यक्तीने नेहमी नखे व केस कापावी. स्वछ कपडे परिधान करावेत. डोक्यावर शक्यतो रुमाल बांधवा. दूध काढणाऱ्याला शिंका येणे, खोकणे व धूम्रपान करणे यांसारख्या सवयी असू नयेत.\nदूध काढण्यापूर्वी हात साबणाने धुवून कोरडे करून घ्यावेत.\nदुधाची भांडी-दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी शक्यतो योग्य आकाराची व स्टेनलेस स्टीलची असावीत. ती स्वच्छ धुतलेली व जंतुविरहित असावीत.\nमिल्किंग मशिनने दूध काढले जात असेल तर ते स्वच्छ, कोमट पाण्याने धुतलेले व जंतुविरहित करावे.\nभांडी धुवून झाल्यानंतर ती कोरडी करण्यासाठी पालथी करून ठेवावीत. शक्यतो निमुळत्या तोंडाची भांडी दूध काढण्यासाठी वापरावीत.\nचिमटा पद्धत, पूर्ण हात पद्धत, नकलिंग म्हणजेच अंगठा पद्धत अशा तीन पद्धतीने दूध काढले जाते. यात पूर्ण हात पद्धत ही सर्व उत्तम मानली जाते. या पद्धतीत संपूर्ण हाताच्या पाचही बोटात सड पकडून खालच्या बाजूने ओढून दाब दिला जातो. ही पद्धत अंगठ्याने दूध काढण्याच्या पद्धतीपेक्षा उत्तम आहे कारण याला वेळोवेळी हात बदलावा लागत नाही. या पद्धतीने वासराने दूध ओढल्याप्रमाणे दूध काढले जाते. तसेच सडांवर सारखा दाब टाकला गेल्यामुळे कासदाहसारख्या आजारास जनावर कमी प्रमाणात बळी पडते. सडास मसाज करण्याने, वासरच्या सड चोखण्याने किंवा धारा काढण्याच्या वेळीच्या नेहमीच्या आवाजामुळे जनावरे पान्हा सोडतात.\nजनावराने पान्हा सोडल्यानंतर पाच ते सात मिनिटात दूध काढणे आवश्यक असते, सुरुवातीच्या काही धारा भांड्यात घेऊ नयेत, कारण यामध्ये अपायकारक जिवाणू असतात. जनावराच्या शेवटच्या धारेमध्ये जास्त प्रमाणात स्निग्धांश असतो, म्हणून शेवटचे दूध नीट काढून घ्यावे. पाच ते सात मिनिटांत धार काढणे पूर्ण करावे.\nदूध काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर संकलन केंद्रावर पाेचवावे किंवा ५-१० अंश सेल्सिअस तापमानाला दूध साठवून ठेवावे.\nयंत्राच्या साह्याने दूध काढणे- या पद्धतीचा उपयोग सरकारी संस्था किंवा मोठे फार्म मोठ्या प्रमाणात करतात. ही पद्धत शक्यतो जास्त जनावरांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीत सडाला मालिश होते. यामुळे कासेला इजा होत नाही. शक्य असेल तर ही पद्धत अमलात आणावी. या पद्धतीत जलद दूध काढता येऊन मनुष्यबळ वाचते आणि जनावरांची एकंदर उत्पादकता समजते.\nसंपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३\n(दक्षिणीय विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, बंगळूर, कर्नाटक)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प���रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/mumbai-cyclone-ockhi/", "date_download": "2019-08-20T22:51:02Z", "digest": "sha1:UH7VF4QVHGDKTKQALXGGGPBKFMRVAEU5", "length": 13219, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'ओखी'चा धोका टळला, आजही पावसाची शक्यता. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /‘ओखी’चा धोका टळला, आजही पावसाची शक्यता.\n‘ओखी’चा धोका टळला, आजही पावसाची शक्यता.\nमहाराष्ट्र व गुजरातमध्ये पुढील दोन दिवस पाऊस .\n0 289 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबईवरचे ‘ओखी’ चक्रीवादळाचे संकट टळले आहे. मात्र, खोल समुद्रात घोंघावणाऱ्या या चक्रीवादळामुळे मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून बेमाेसमी पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनाऱ्यावर पाच मीटरपेक्षा उंच लाटा उसळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी तसेच चौपाट्यांवर न जाण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.\nपाऊस, दाट धुके यामुळे शहरात मंगळवारी ठिकठिकाणी रस्ते वाहतूक मंदावली होती. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. उपनगरी लोकलही १० ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, मंगळवारी रात्री उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरातमध्ये वादळ धडकण्याची शक्यता गृहित धरुन बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, नौदल, मेरिटाइम बोर्ड, महापालिका, मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई पाेलिस सतर्क हाेते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्या मुंबईत तैनात करण्यात आल्या असून राज्य आपत्ती प्रतिसाद पथकास दक्ष राहण्यास सांगितले आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिकांचे आयुक्त यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला असून त्यावर वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मुंबई परिसरात बुधवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातही असेच हवामान राहील, असे ह���ामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nसात नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत .\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/transfer-of-40-pi-in-thane-police-commissionerate/", "date_download": "2019-08-20T22:34:45Z", "digest": "sha1:TYJVJ5FH23KA4P47WYNLT7PXROZGBB2R", "length": 17333, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nठाणे पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nठाणे पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या. पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कंसात कोठून कोठे बदली झाली ते ठिकाण\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या\n‘या’ राज्यातील पोलिसांना साप्ताहिक सुट्टी जाहिर,…\nअशोक हरिभाऊ पवार (भिवंडी शहर ते भिवंडी नियंत्रण कक्ष), प्रदिप विजय भानुशाली ( कापूरबावडी ते गुन्हे शाखा), विजय धोंडीबा भिसे (भोईवाडा ते नियंत्रण कक्ष ठाणे), गजानन लक्ष्मण काब्दूले (मानपाडा ते विशेष शाखा), बाळासाहेब आसाराम कदम (खडकपाडा ते नियंत्रण कक्ष उल्हासनगर), काशीनाथ गणपत चव्हाण (अंबरनाथ ते शहर वाहतुक शाखा), सुनील दिगंबर घुगे (चितळसर ते अंबरनाथ), विजयकुमार काकासाहेब देशमुख (कोनगाव ते ठाणेनगर), विलास वसंत शेंडे (वर्तक नगर ते भिवंडी), विजय चिंतामण डोळस (मध्यवर्ती ते निजामपुरा), संजय बाळकृष्ण सावंत (टिळकनगर ते विशेष शाखा), सादिक अब्दुलकादर बागवान (भोईवाडा ते शीळडायघर), दिनेश मनोहर कटके (भिवंडी शहर ते शहर वाहतुक शाखा), विजय घनशाम पालंगे (हिल्ललाईन ते विशेष शाखा), सुरेश पुंडलिक आहेर (उल्हासनगर ते ठाणे नगर), कल्याण एकनाथ कर्पे (कापूरबावडी ते भोईवाडा) दत्तू देवराम पालवे (उल्हासनगर ते विशेष शाखा), नासिर अहमद कमालपाशा कुलकर्णी (कासारवडवली ते उल्हासनगर), सुभाष दत्तात्रय कोकाटे (शिवाजीनगर ते भिवंडी शहर), श्रीकांत रेवणसिद्ध धरणे (महात्मा फुले चौक ते चितळसर), सुनील काशीनाथ जाधव ( बदलापुर पुर्व ते शहर वाहतुक शाखा) सुलभा महादेव पाटील (श्रीनगर ते विशेष शाखा), संजय साहेबराव साबळे (ठाणे नगर ते कोनगाव), रमेश लोटन जाधव ( खडकपाडा ते वर्तकनगर), बाळासाहेब सखाराम तांबे (वर्तकनगर ते मानपाडा), माणिकराव ज्ञानदेव जाधव ( चितळसर(प्रति कोपरी) ते निजामपुरा), संजय़ पंडीत पाटील (शीळडायघर ते कापुरबावडी), लक्ष्मण लाडोबा तांबे ( बाजारपेठ ते चितळसर), संजय बाजीराम बेंडे (नारपोली ते हिल्ललाईन), सुरेश दिनकर जाधव (नारपोली ते आर्थिक गुन्हे शाखा), अविनाश एकनाथ काळदाते ( मध्यवर्ती ते कासारवडवली), दत्तात्रय शंकर ढोले (कासारवडवली ते शहर वाहतुक शाखा), किशोर चंद्रकांत पासलकर (मुंब्रा ते विशेष शाखा ), मंगेश वसंत सावंत (शीळडायघर ते ठाणेनगर), सुरेशकुमार नानासाहेब राऊत (मानपाडा ते भोईवाडा), रमेश ईश्वर यादव (निजामपुरा ते शहर वाहतुक शाखा), राजेंद्र भुजंगराव कदम (विठ्ठलवाडी ते आर्थिक गुन्हे शाखा), सिताराम नथ्थू वाघ (वागळे इस्टेट ते मध्यवर्ती), रविकांत दिगंबर मालेकर (ठाणेनगर ते शीळडायघर)\nपुण्यात माजी पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यात चोरी\nकिरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यास केंद्राचा नकार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या\n‘या’ राज्यातील पोलिसांना साप्ताहिक सुट्टी जाहिर, महाराष्ट्र पोलिसांना कधी…\n सहायक पोलिस निरीक्षकाची (API) गळफास घेऊन आत्महत्या\nएक हजाराची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nराज्यातील 40 सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) / उप अधीक्षकांच्या (DySp) बदल्या\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपिंपरी-��िंचवड पोलिस आयुक्तालयातील 6 निरीक्षकांच्या बदल्या\nपुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या\n‘या’ राज्यातील पोलिसांना साप्ताहिक सुट्टी जाहिर,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता…\nपिंपरी : सराईत गुन्हेगार 9 महिन्यानंतर गजाआड\nअहमदनगर : माजी महापौरांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा,…\n‘या’ 10 सदाबहार फिल्मी गाण्यामुळं ‘अमर’ राहतील खय्याम \nUNSC मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर ‘जिंकला’ भारत, आता ‘या’ मुद्यावर लक्ष देण्याची गरज\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5567", "date_download": "2019-08-20T23:49:49Z", "digest": "sha1:756RSOEMMZ2H32QNCPITHN7GE6DDIIIE", "length": 6005, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "जिल्ह्यातील ग्रामीण भाग २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nजिल्ह्यातील ग्रामीण भाग २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त\nजिल्ह्यातील ग्रामीण भाग २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त\nजिल्ह्यातील ग्रामीण भाग हा २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील ग्रामीण भाग आता शाश्वत स्वच्छतेच्या दिशेनं वाटचाल करत आहे. नागरिकांमध्ये शौचालयाच्या वापराबाबत सकारात्मक जागृती व्हावी यासाठी स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणीच्या दुस-या टप्प्याला प्रारंभ करण्यात आला आहे. यासंदर्भात एका जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन डॉ. रूपाली सातपुते यांच्या हस्ते झालं. स्वच्छता हा संस्कार असून प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्यक्ष कृतीत त्याची रूजवण व्हायला हवी. स्वच्छतेमध्ये जिल्ह्याचं काम उत्तम असून दुस-या टप्प्यातील काम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं काम करायला हवं असं आवाहन रूपाली सातपुते यांनी यावेळी केलं. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात २ ऑक्टोबरला ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये इनसिनेटर बसवणं, एक शोषखड्ड्यांचे शौचालय असलेल्या आणि खड्डा पूर्ण भरलेल्या तसंच सोनखत तयार झालेल्या शौचालयाची निवड करणं, एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्ड्याचे शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करणं तसंच ग्रामपंचायत स्तरावरील सफाई कर्मचा-यांना स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे.\nराज्य सरकार न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्यानं श्रमिक जनता संघ उच्च न्यायालयात दाद मागणार\nठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/36-children-deteriorated-due-eating-contaminated-mid-day-meal-bhilwara-rajasthan/", "date_download": "2019-08-21T00:26:01Z", "digest": "sha1:6TWAVM2WZ5O3CLPXWN6WES5C3RXB25G4", "length": 30651, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "36 Children Deteriorated Due To Eating Contaminated Mid Day Meal In Bhilwara Rajasthan | राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव स��धेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष��ेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा\nराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा\nराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली.\nराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा\nठळक मुद्देराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा.राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेतील घटना.उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nजयपूर - राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली. मंगळवारी (13 ऑगस्ट) मुलांना मध्यान्ह भोजनात कढी-भात देण्यात आला होता. मात्र तो खाल्ल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, जाबरकिया खेड्यातील एका सरकारी माध्यामिक शाळेतील 36 मुलांना विषबाधा झाली आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात आलेला कढी-भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. गंगापूर येथील सरकारी रुग्णालयात मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना दूषित कढी भात दिला गेला असा आरोप करण्यात आल्याची माहिती करोई पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठीची शाळा : 'दीड शहाणा' शब्द आला कुठून अन् कसा\nभारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट\nकामगार विमा महामंडळास खासगी डॉक्टरांकडून ठेंगा\n१७४ स्कूल बस���सचे परवाने निलंबित\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/the-decision-of-the-coordinators-of-maratha-kranti-morcha-not-to-be-closed-tomorrow-in-thane-and-navi-mumbai/", "date_download": "2019-08-20T23:18:30Z", "digest": "sha1:33TFWAQQ6B33SIGSOR5LKKWZMZZLHELR", "length": 6770, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "ठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय\nठाणे आणि नवी मुंबईत उद्या बंद न पाळण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. वारंवार बंद पाळून लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं ठाणे आणि नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या दोन शहरांमधील समन्वयकांनी बंद न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंद पाळण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली होती.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nनवी मुंबई आणि ठाण्यात उद्या बंद पाळण्यात येणार नाही. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी समन्वयकांनी हा निर्णय घेतला आहे. बंदऐवजी ठिय्या आंदोलन करुन आरक्षणाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवली जाईल, असं मरा���ा मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या ठाणे आणि नवी मुंबईतील दुकानं, आस्थापनं सुरू राहतील.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमाजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची ईडीकडून आठ तास…\nआगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार…\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\n‘आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T22:38:52Z", "digest": "sha1:RQPFGQSVSW5TD6FJEMNNNTIWRS6Q2Z4Z", "length": 3248, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५८१ मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५८१ मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १५८१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १५८१ मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १५८१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन ��रा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/ukadiche-modak-recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:31:19Z", "digest": "sha1:2RQXPX6WKNSYMFMG2OJUZD3FYVFVGG7I", "length": 15965, "nlines": 219, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Ukadiche Modak Recipe in Marathi | Sweet Dumplings | DipsDiner", "raw_content": "\nश्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. गणपतीच्या दिवसात मी मोदकांवर यथेच्छ ताव मारून घेते. गेल्या वर्षीपर्यंत आमच्या आईकडे आम्ही अख्खी रात्र जागून मोदक बनवत असू. एक-दोन नव्हे तर हजार-पंधराशे मोदकांची ऑर्डर असल्यामुळे रात्री बारावाजता आंघोळ करून मोदक बनवायची सुरवात करून सकाळी दहा वाजेपर्यंत लोकांच्या घरी पोचते करत असू. ह्या वर्षी माझी आई ह्या कामातून सेवानिव्रृत झाल्यामुळे आता फक्त शंभरएक मोदकच करू फक्त घरच्यान्पुर्ता.\nआता तुम्हाला डोळे मिटून खाली दिलेली पाककृती करायला हरकत नाही. ३० वर्षाचा मोदक बनवण्याचा अनुभवअसल्यामुळे जर तुम्हांला काही शंका असतील तर तुम्ही जरून लिहून कळवा, मी त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.\nतांदुळाचे पीठ खूप दिवस आधी दळून आणलं असेल तर ते वापरू नका. बासमती तांदूळ घेऊन ते दोन ते तीन दिवस मोदक करण्याच्या अगोदर दळून आणा. अतिशय बारीक पीठ वापरा. पिवळा गुळ वापरलात तरच नारळाचे सारण मस्त सोनेरी रंगाचे होईल. थोडी साखर टाकून बनवलेत तर आतील सारण छान फळफळीत होईल. खूप वेळा बाहेरून विकत आणलेल्या मोद्कांमध्ये अतिशय चिकट आणि गोळा सारण असते. मला तसे आवडत नाही. खूप वेळा मी सारण आणि उकड आदल्या दिवशी बनवून ठेवते आणि दुसऱ्यादिवशी मोदक बनवून उकडून घेते. हे वेगळे सांगायला नकोच की आमच्याकडे महिन्यातून एकदा किवां दोनदा मोदकांचा बेत असतोच.\n१ वाटी (१५० ग्राम) बासमती तांदुळाचे पीठ\n१ वाटी ओल्या नारळाचा कीस\n१/२ छोटा चमचा वेलची पावडर\n४-५ थेंब केशर अर्क\nएका नॉनस्टिक भांड्यात सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य घ्यावे. सर्व एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवावे.\nअर्ध्या तासाने मध्यम आचेवर हे भांडे ठेऊन, गुळ वितळून सारण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतावे.\n४-५ मिनटात हे सारण तयार होईल. हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरण्यासाठी वापरावे.\nएका पातेल्यात १ वाटी पाणी घेऊन, चिमुटभर मीठ घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवावे.\nपाण्याला उकळी ��ेताच, त्यात तांदुळाचे पीठ घालून, चांगले ढवळावे.\nहे भांडे आचेवरून उतरून, १० मिनटे झाकून ठेवावे.\n१० मिनिटांनी, मोठ्या परातीत ही उकड घेऊन, गरम असतानाच मळून घ्यावी.\nमळताना आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून, शेवटी थोडे तेल लावून मऊसर गोळा तयार करावा.\nमोदक करेपर्यंत हा गोळा झाकून ठेवावा.\nमोदकपात्रात लागेल तेवढे पाणी घेऊन ते गरम होण्यास ठेवावे.\nआता उकडीतून छोटा लिम्बाएवढा गोळा घेऊन, दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने खोलगट पारी करावी.\nह्या पारीत, एक मोठा चमचा पुरण घालावे.\nपुरण घातल्यावर, कडा चिमटीत पकडून मोदकाच्या कळ्या काढाव्यात.\nआता मोदकाच्या तळापासून थोडे थोडे आवळत घेऊन, छान मोदकाचा आकार वळावा.\nह्याच प्रमाणे सगळे मोदक करून घ्यावेत.\nआता केळीच्या पानाला थोडा तेलाचा हाथ लावून हे पान मोदकपात्रात ठेवावे.\nह्या पानावर प्रत्येक मोदक पाण्यात भिजवून नीट लावून ठेवावा.\nआता मोदकपत्राचे झाकण लावून, १५ मिनटे मोदक उकडून घावेत.\nगरम गरम साजूक तूप घालून खायला घ्यावेत.\nतयारीसाठी लागणारा वेळ: 30 मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: 30 मिनटे\nकढईत तळाला पाणी घेऊन त्यात छोटी वाटी ठेऊन त्यावर ताटलीत मोदक ठेवावेत आणि वरून झाकण लावून वाफवावेत.\nइडलीच्या साच्यात मोदक ठेऊन कुकरमध्ये शिटी न लावता वाफवून घेऊ शकतो.\nखरच खूप छान मोदक झाले. ……\nआपला अभिप्राय कळवल्याबद्दल आभारी आहे.\n१०००-१५०० मोदक रात्री पासून\nतयार केल्यावर ते सकाळ-दुपार पर्यंत मऊ कसे राहतात \nते उकडून झाल्यावर लगेचच स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचे.\nपिठ बनव न्या साठी कोणते तांदुळ वापरतात\nतुकडा बासमती किंवा बासमती तांदुळाची कणी वापरायची. सुगंधी कोणताही तांदूळ चालेल पण तांदूळ जुना असावा.\nसारण आणि उकड आदल्या दिवशी बनवून ठेवताय\nमग दुसऱ्या दिवशी उकड पूर्ण थंड झालेले असणार\nमग मोदक फाटणार ना\nदोन्ही फ्रीजमधून बाहेर काढून रूम temparature ला येऊ द्यायचं, वाटलं तर गरम वाफेवर ५ ते ७ मिनिटांसाठी गरम करून घ्यायचं. थंड पुरण भरले तरी मोदक फाटत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=widow&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awidow", "date_download": "2019-08-20T22:49:07Z", "digest": "sha1:V33BBZIW3DVZNBM4UDE2SJEGX2GA37QX", "length": 4677, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिं�� न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nनागपूर (2) Apply नागपूर filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nकनिष्ठ%20न्यायालय (1) Apply कनिष्ठ%20न्यायालय filter\nकौटुंबिक%20हिंसाचार (1) Apply कौटुंबिक%20हिंसाचार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुंबई%20उच्च%20न्यायालय (1) Apply मुंबई%20उच्च%20न्यायालय filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nविधवा सुनेला व्यवसायातून बेदखल करणे आर्थिक छळ - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nमुंबई - विधवा सुनेला सासरच्या वडिलोपार्जित व्यवसायातून बेदखल करणे म्हणजे तिचा आर्थिक छळच असतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या...\nविधवांना पुनर्विवाह केल्यानंतरही आता निवृत्तिवेतनाचा मिळणार लाभ\nनागपूर - शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर दिवंगत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला शासनाकडून निवृत्ती भत्ता दिला जातो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-2729", "date_download": "2019-08-20T23:51:15Z", "digest": "sha1:TNFR4HAZJQE4LMSWTD7FLV6IHQVPZL5B", "length": 28378, "nlines": 102, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nनरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी सतराव्या लोकसभा निवडणुकीची सत्तास्पर्धा नाही. ही निवडणूक नवभारत विरुद्ध आधुनिक भारताची पुनर्रचना अशीदेखील नाही. ही निवडणूक नवीन भारत संकल्पनेच्या दुहेरी भूमिकेच्या सत्तास्पर्धेची आहे. साहजिकच आधुनिक भारत व नवभारत म्हणजे काय, हा प्रश्‍न उपस्थित होतो.\nभारतीय स्वातंत्र्य चळवळीमधून आधुनिक भारताची संकल्पना उदयास आली होती. राज्यघटनेने आधुनिक भारताची पायाभरणी केली. या संकल्पनेबद्दल निवडणूक प्रचारात बोलले जाते. राज्यघटनेची मोडतोड, राज्यघटना बचाव चळवळ म्हणजेच आधुनिक भारत संकल्पनेचा दावा होय. तर याउलट सोळाव्या लोकसभा निवडणुकीपासून नवभारत संकल्पनेचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी धावपळ केली. सोळावी लोकसभा निवडणूक मोदींनी कल्पिलेल्या नवभारत संकल्पनेच्या जनादेशाची होती. म्हणू�� ती महत्त्वाची होती. या निवडणुकीने भाजपच्या नवभारत संकल्पनेला मर्यादित जनादेश दिला होता. सोळावी लोकसभा ही नवभारत संकल्पनेची अपुरी कथा ठरली. पण या निवडणुकीने नवभारताचा हमरस्ता निश्‍चित केला. म्हणून मर्यादित जनादेशाचा विस्तार भाजपने गेल्या पाच वर्षांत केला. सोळाव्या लोकसभा निवडणुकीने ‘विरोधी पक्ष’ या पक्षस्थानाचा ऱ्हास घडवला. गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षाच्या स्थानासाठी विरोधी पक्षांचा संघर्ष सुरू राहिला. यामुळे सतरावी लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी नवभारत संकल्पनेच्या जनादेश विस्तारासाठी महत्त्वाची आहे. तर विरोधी पक्षाचे स्थान मिळविण्यासाठी विरोधकांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजपचा जनादेश वाढला आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर विरोधी पक्षांच्यापुढे विरोधी पक्षाचे स्थान मिळवणे हे आव्हान आहे. विरोधी पक्षांपुढील आव्हान भाजपच्या तुलनेत सोपे आहे. भाजपचे आव्हान तुलनेत अवघड आहे. कारण भाजपच्या नवभारत संकल्पनेला या निवडणुकीत अधिमान्यता मिळेल किंवा नाकारली जाईल. या दोन्ही गोष्टींमुळे भाजपसाठी सतरावी लोकसभा निवडणूक अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. या दोन्हीपैकी काहीही घडले, तरी सतरावी लोकसभा निवडणूक निवडणुकांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार हे मात्र नक्की.\nभाजपने विकास आणि हिंदुत्व असा सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा अर्थ लावला. या दोन्ही गोष्टींचा समावेश भाजपने नवभारत या संकल्पनेत केला होता. केवळ या दोन गोष्टी म्हणजे नवभारत संकल्पना नव्हे. या संकल्पनेत स्वातंत्र्यावरील बंधने कमी करणे आणि समरसता मूल्याच्या आधारे राष्ट्रबांधणी करण्याची जबाबदारी होती. या अर्थाने, नवभारत संकल्पनेचे राजकारण अत्यंत क्‍लिष्ट आहे. मोजक्‍या दोन-चार नेत्यांनी (नरेंद्र मोदी, अमित शहा) नवभारत ही संकल्पना घडवली. त्यामुळे जनादेशाच्या विस्ताराची समस्या उपस्थित झाली. नवभारत संकल्पना शहरी व ग्रामीण भागात अनुयायांनी स्वीकारली. तो वर्ग कार्पोरेट, अति उच्च व उच्च मध्यम वर्ग होता. हा समूह नवभारताच्या राजकारणाचा शिल्पकार आणि लाभार्थी राहिला. अति उच्च व उच्च मध्यम वर्गाने नवीन राजकीय संस्कृती घडवली. अर्थातच ही राजकीय संस्कृती सत्तेवर जास्त लक्ष केंद्रित करणारी आहे. वर नोंदविलेला दोन्ही प्रकारचा मध्यम वर्ग नवीन संस्कृती��्या विस्तारासाठी प्रयत्नशील होता. गेल्या सहा-सात दशकांनंतर तो राजकारणाच्या शिखरावर पोचला होता. त्यांना आधुनिक भारत व नवभारत या दोन्ही संकल्पनांमध्ये अतिसूक्ष्म फरक करता येत होता. म्हणून त्यांनी नवभारत संकल्पनेची प्रयत्नपूर्वक पायाभरणी केली. त्यासाठी साधनाम अनेकता ही पद्धत उपयोगात आणली. नवभारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक मार्ग योग्य म्हणून स्वीकारला. यामध्ये गरजेप्रमाणे ताठरपणा आणि आवश्‍यक तेव्हा लवचिकता असे दुहेरी धोरण ठेवले गेले. उदा. शिवसेना पक्षाबद्दल या पद्धतीचा वापर केला गेला. भाजप-शिवसेना यांच्यात गेली पाच वर्षे वाद राहिले. परंतु, गरजेनुसार त्यांनी जुळवून घेतले. त्या जुळवून घेण्याच्या पद्धतीस ‘युती’ म्हटले जाते. या उलट आधी जुळवून घेतले, नंतर दूर केले. तो पक्ष पीडीपी, हा जम्मू-काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष आहे. म्हणजे साधनाम अनेकता हा पक्षाचा विचार होता. तमिळनाडूमध्ये जयललिता यांच्यानंतर भाजपने या पद्धतीने तमीळ राजकारणाच्या प्रवेशद्वारावर धडका मारल्या. परंतु, तरीही जनादेशाचा विस्तार कानाकोपऱ्यात झाला नाही. ही गोष्ट भाजपच्या लक्षात आली. त्यामुळे भाजपने थेट विस्तारासाठी राष्ट्रवाद आणि आघाडी असा द्विसूत्री कार्यक्रम राबविला. राष्ट्रवादाने भाजपचा जनादेश अतिलोकप्रिय केला. तर अशक्‍य राज्यांमध्ये आघाडीचा प्रयोग सुरू केला.\nगेल्या पाच वर्षांत एनडीए आघाडी म्हणून जवळपास थंड होती. आघाडी म्हणून एनडीए कार्यशील नव्हती. परंतु, दिल्ली व बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादाबरोबर आघाडीची चर्चा सुरू केली. यामुळे भाजपला बिहारमध्ये जुना मित्र (नीतिश कुमार) मिळाला. बिहार विधानसभा निवडणुकीचा जनादेश भाजपविरोधात गेला होता. त्यास भाजपने राष्ट्रीय जनता दल विरोधी दिशा दिली. शिवाय बिहारमध्ये नवभारत संकल्पनेचा मर्यादित जनादेश नीतिश कुमारांच्या मदतीने व्यापक केला. ही भाजपची जनादेश विस्तारण्याची संकल्पना भन्नाट होती. थोडक्‍यात, भाजपने सौदेबाजीची प्रचंड ताकद कमवली. सौदेबाजीचे विविध पर्याय (आघाडी, राष्ट्रपती राजवट, बहुमताचा दावा, घराणेशाही व स्वातंत्र्य चळवळीचा उपहास इत्यादी) विकसित केले. यामुळे नवभारत संकल्पनेचा मर्यादित जनादेश बहुमताची संस्कृती व नवीन सामाजिक संबंधाची वीण विणत गेला. सामाजिक संबंधाची जुनी पद्धती यामुळे जवळपास वितळली. त्या जागी राष्ट्रवाद-बंधनाचा अभाव, समरसता संबंधाची नवीन वीण ही नवीन राजकारणाची शैली उदयास आली. उदा. विरोधकांवर जोरदार हल्ला म्हणजे राष्ट्रवाद होय. सोशल मीडियाचा धूमधडाक्‍यात वापर म्हणजे राजकारण होय. त्या माध्यमाच्या मदतीने नवभारत संकल्पनेचा जनादेश वाढविला गेला.\nआधुनिक भारत व नवभारत अशी दुहेरी भूमिका महाआघाडी व भाजपेतर आघाड्यांची दिसते. विरोधी पक्षाचे स्थान मिळवणे ही घटनात्मक कामगिरी म्हणून ही भूमिका आधुनिक आहे. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष जवळपास नाकारले गेले होते. गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षनेत्यांची पोकळी होती. त्यामुळे विरोधी पक्षांच्या पुढे सर्वांत महत्त्वाचे आव्हान कमीत कमी देशाला चांगला विरोधी पक्ष देण्याचे होते. सतरावी लोकसभा निवडणूक ही कामगिरी पार पाडेल, अशी रणनीती काँग्रेस व सप-बसपची दिसते. सतराव्या लोकसभा निवडणुकीमधून ही लहानशी, परंतु अत्यंत महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्‍यता निर्माण झाली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही प्रमाणात आघाडीची संकल्पना व्यवहारात उतरलेली दिसते. त्या मर्यादित आघाडीमधून आधुनिक भारत संकल्पनेतील ‘विरोधी पक्षाचे स्थान’ इथपर्यंत मजल जाऊ शकते. परंतु, महाआघाडीची संकल्पना मात्र दिवास्वप्न राहिले. महाआघाडी का झाली नाही हा वैचारिक प्रश्‍न आहे. याचे कारण महाआघाडीची संकल्पना मांडणारे पक्ष आणि नेतेदेखील नव्वदीच्या दशकापासून नवभारत संकल्पनेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी उघडपणे आधुनिक भारतापासून फारकत घेतली होती. त्यांनीच कल्याणकारी राज्याची संकल्पना नाकारली होती. म्हणून महाआघाडीची धारणा भाजपविरोधातील सर्व पक्षांचे ऐक्‍य अशी होती. त्यामध्ये भाजपविरोध, हिंदुत्वविरोध, नरेंद्र मोदीविरोध अशी तत्त्वे होती. यापैकी हिंदुत्वविरोध खूपच धूसर झाला. शिल्लक राहिले ते तत्त्व म्हणजे, भाजप व मोदीविरोध. यामुळे विरोधी पक्षांचा उद्देश छोटा झाला. भाजप व मोदीविरोध म्हणजे जवळपास काँग्रेसमुक्त व नेहरूमुक्त भारत सारखीच दुसरी प्रतिकृती भाजपमुक्त व मोदीमुक्त भारत अशी धारणा घडली. ही प्रतिकृती आधुनिक भारत मूल्यव्यवस्थेचे दमदार समर्थन करत नाही. नवभारताच्या मूल्यव्यवस्थेचा दमदार प्रतिवादही करत न��ही. त्यामुळे विरोधी पक्षांची महाआघाडी करावी अशी वैचारिक बैठक आकाराला आली नाही. म्हणजेच आधुनिक भारत संकल्पनेच्या पुनर्रचनेचा आणि पुनर्मांडणीचा भाग झाली नाही. आधुनिक भारत ही संकल्पना म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध आशा-आकांक्षांची कायदेशीर प्रतिमा आहे. उदा. राज्यघटना आणि विविध घटनात्मक संस्था. त्या प्रतिमेची पुसटशीदेखील पुनर्मांडणी महाआघाडीस करता आली नाही. स्वातंत्र्य चळवळीतील आकांक्षांशी महाआघाडीला जुळवून घेता आले नाही. त्याबद्दलचे आत्मभान नव्हते. आधुनिक भारत जशी नेहरूंशीसंबंधित धारणा आहे, तशी ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित धारणाही आहे. परंतु, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात नीटनेटका संवादही झाला नाही. बसपने सपपेक्षा काँग्रेसला जास्त विरोध केला. म्हणजेच काँग्रेस व बसपलाही आधुनिक भारत संकल्पनेच्या पुनर्मांडणीचा सूर सापडला नाही. नवभारत संकल्पना भाजप व मोदी विरोधापेक्षा वेगळी आहे. तिचे तर्कशास्त्र केवळ बहुमत या संकल्पनेपुरते मर्यादित नाही. या संकल्पनेची धारणा व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाज आणि व्यक्ती-राज्य यांच्यातील संबंधांची पुनर्मांडणी आहे. भाजपने गेली पाच वर्षे या संबंधांवर भरपूर काम केले. त्यामुळे नवभारतमधील मतदार हा स्वतःची ओळख आधुनिक भारतापेक्षा वेगळी सांगतो. नवभारत संकल्पनेचे अनुयायी व समर्थक यांना आधुनिक भारत हा नायक वाटत नाही. त्यांना आधुनिक भारत हा कधी स्पष्ट, तर कधी अस्पष्ट; पण खलनायक वाटतो. महाआघाडीस नायक-खलनायक यामधील फरक हेव्यादाव्यांपुरता मर्यादित समजला. परंतु, त्याचा न्याय-अन्यायाशी असलेला संबंध समजला नाही. काही प्रमाणात समजला, तर तो वळवता आला नाही. त्यामुळे महाआघाडीची संकल्पना उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार या अति महत्त्वाच्या चार राज्यांत नीटनेटकी काम करत नाही. केवळ तमिळनाडूमध्ये महाआघाडीची धारणा आखीवरेखीव कृतीत उतरली. उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार व तमिळनाडू ही पाच राज्ये सतराव्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य ठरविणार आहेत. या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश (भाजप, सप-बसप, काँग्रेस), पश्‍चिम बंगाल (भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे, काँग्रेस), महाराष्ट्र (भाजप-शिवसेना, दोन्ही काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी), या तीन राज्यांत तिरंगी-चौरंग�� सत्तास्पर्धा घडणार आहे. बिहारमध्ये (भाजप, महाआघाडी) दुरंगी स्पर्धा होईल. तर केवळ तमिळनाडूमध्ये दुरंगी सत्तास्पर्धा घडणार आहे. आघाडीचा अर्थ आणि नवभारत यांचा ताळमेळ भाजपने घातला. परंतु, आघाडीचा अर्थ आणि आधुनिक भारत यांचा ताळेबंद महाआघाडीला घालता आला नाही. कारण भाजपेतर पक्ष नवभारत या राजकीय अवकाशात राजकारण करत आहेत, हे त्यांना चांगले माहीत आहे. शिवाय नव्वदीनंतरच्या काळातील नवभारत संकल्पनेचे तेही समर्थक आहेत. म्हणून भाजपेतर पक्षांना काँग्रेस हा भाजपपेक्षा मोठा प्रतिस्पर्धी वाटतो. यामुळे काँग्रेससह सर्व भाजपेतर पक्ष नवभारत संकल्पनेच्या राजकारणाने प्रभावित झालेले दिसतात. म्हणून सतरावी लोकसभा निवडणूक नवभारत संकल्पनेच्या दुहेरी भूमिकेची दिसते. म्हणून नवभारत, राजकीय पक्ष आणि लोक यांच्यामध्ये अंतर पडले. लोक आणि नवभारत यांच्यामध्ये संघर्ष दिसतो. सतराव्या लोकसभा निवडणुकीचा संघर्ष हा नवभारत विरोधातील लोक यांच्यातील दिसतो.\nनरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक भारत\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-coconut-plantation-technique-4223", "date_download": "2019-08-20T23:35:48Z", "digest": "sha1:WKWCWTXFD26TEQNYGH2A3TEHHGQKCTRF", "length": 13616, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, coconut plantation technique | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनारळ लागवडीबाबत माहिती द्यावी\nनारळ लागवडीबाबत माहिती द्यावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nनारळ लागवडीबाबत माहिती द्यावी\nनारळ लागवडीबाबत माहिती द्यावी\nशुक्रवार, 22 डिसेंबर 2017\nनारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यासारख्या समस्या दिसतात.\nनारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यासारख्या समस्या दिसतात.\nपानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर ३.२५ ते ३.५ मीटर असते. म्हणून दोन माडांत ७.५ मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. माडापासून योग्य प्रमाणात उत्पादन मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर ठेवावे.\nसंपर्क : ०२३५२- २३५३३१.\nप्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,भाट्ये, जि. रत्नागिरी.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर��धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/hollywood/oscars-2019-hollywood-celebs-stunning-red-carpet-look/", "date_download": "2019-08-21T00:34:29Z", "digest": "sha1:YHTOCNPODWFJLNNGVONX44RFUKNHV2M5", "length": 24259, "nlines": 345, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास���टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nOscars 2019 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा जलवा\nOscars 2019 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा जलवा\nयंदाचा ऑस्कर सोहळा अनेकार्थाने गाजला. सोहळ्यातील विजेत्यांची भाषणे जशी गाजली, तशीच ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या हॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूक्सचीही चर्चा झाली. ९१ व्या अ‍ॅकेडमी अवार्ड्ससाठी अनेक स्टार्स स्टनिंग लूक्समध्ये दिसलेत. एमिलिया क्लार्क आपल्या डॅशिंग व स्टाईलिश अंदाजात दिसली.\nविलेन डाफो पत्नी जिआडा कोलाग्रांड हिच्यासोबत रेड कार्पेटवर उतरला.\nब्री लार्सन आणि सॅम्युअल एल जॅक्सन\nजेसन मोमोआ पत्नी लिसा बोलेटसोबत\nमेहशॉला अली पत्नी अमतास सामी करीमसोबत ऑस्करसोहळ्याला पोहोचला.\nरामी मालेक व लूसी बोनटोन\nब्रॅडली कपूर पत्नी व आईसोबत रेड कार्पेटवर दिसला\nक्रिश्चियन बेल पत्नी सीबी ब्लॅजिकसोबत रेड कार्पेटवर दिसला.\nसेरेना विलियम्सही रेड कार्पेटवर अवतरली.\nलेडी गागाचा रेड कार्पेट लूकही भाव खावून गेला.\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/koregaon-bhima-government-should-take-adequate-precautions-appease-peace-of-the-home-minister/", "date_download": "2019-08-20T22:46:04Z", "digest": "sha1:YJTFLX5FGJB3KELST7VNELFYNWSRDNOJ", "length": 14063, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "कोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Mumbai/कोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन\nकोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन\nअधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.\n0 407 एका मिनिटापेक्षा कमी\nभीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभरात उमटले. मुंबई, डोंबिवली, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध शहरांमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तर हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करु असे आश्वासन देतानाच आंदोलकांनी शांतता राखावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.\nलाखांहून अधिक लोक जमा होणार असताना मला वाटतं आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. ती न घेतल्यामुळेच आणि अफवा, गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला आहे.”\nसोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मंगळवारी सणसवाडीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले.\nभीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलक मुंबईतील चेंबूर स्थानकात रेल्वे रुळावर उतरले होते. भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ चेंबूर, गोवंडी आणि मुलुंडमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर डोंबिवलीतील शेलार नाका परिसरातही आंदोलन करण्यात आले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nऔरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात तणावपूर्ण शांतता असून शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेशही लागू केले आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली असली तरी भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ हमाल संघटनांनी माल उतरवण्यास नकार दिला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता.\nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nनागपूरमध्ये व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/crimenal-arrested-in-pune/", "date_download": "2019-08-20T23:19:26Z", "digest": "sha1:G7BD5U6Y54366XMLQ4WBKYFIIMHOLTUO", "length": 15949, "nlines": 189, "source_domain": "policenama.com", "title": "देवीचा मुखवटा चोरणारा सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nदेवीचा मुखवटा चोरणारा सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड\nदेवीचा मुखवटा चोरणारा सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कासेवाडी येथील भवानी पेठेतील बंद घरातून देवीचा मुखवटा, दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मंत्रा बार समोरील सार्वजनीक रोडवर करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.\nजुबेरअहमद निसाबउल्ला खान (वय-२८ रा. चिखली कुदळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने काशेवाडी येथील बंद घराचे कुलुप तोडून घरातील देवीचा मुखवटा, सोन्याचे मंगळसुत्र, देवाचे टाक असा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी मंत्रा बार समोरील सार्वजनीक रोडवर उभा असल्याची माहिती खडक तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल महावीर दावणे आणि आशिष चव्हाण यांना समजली.\nमिळालेल्या माहितीच्या आधारे खडक तपासी पथकाने सापळा रचून आरोपी खानला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेले सोन्याचे दोन पदरी मंगळसुत्र, देवीचा चांदीचा मुखवटा, पाच चौकोनी आकाराचे चांदीचे टाक, लहान मुलांच्या पायातील चांदीच्या पट्ट्या, चांदीचे वाळे असा एकूण ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.\nजाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\n ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे\n‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’\nवजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा\nमेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय\n‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या\nशरण मार्केटच्या गाळेधारकांचे पुनर्वसन \n SBIच्या शाखेत न जाता घरबसल्या जमा करा पैसे, कुठलाही चार्ज लागणार नाही, जाणून घ्या\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nजेव्हा भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहने राखी सावंतला KISS करण्याचा प्रयत्न…\nभाजप प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा…\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा २२ कोटी नागरिकांना…\n ‘या’ ठिकाणी ���ायटेक चोरट्यांसाठी…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा मोठा ‘गौप्यस्फोट’ \nगर्लफ्रेन्डचा खून करून खाल्लं तिचं मांस, ‘त्या’ नरभक्षीला तुरूंगातून सोडण्यावरून ‘वादंग’\n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला ‘हैराण-परेशान’, नेटफ्लिक्सनं मागितली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/article-370-actor-says-now-ready-marry-kashmiri-girl-205157", "date_download": "2019-08-20T22:52:50Z", "digest": "sha1:ZEIUTSDXMD5W7T4TSYGLEBKESGES2OFY", "length": 13665, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "article 370 this actor says now ready to marry a kashmiri girl काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nकाश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर...\nमंगळवार, 6 ऑगस्ट 2019\nएखाद्या काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर मी लग्न करण्यात तयार होईन. मी काश्मीरमध्ये एक मोठा बंगला खरेदी करेन.\nमुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरून अनेकजण स्वागत करताना दिसत आहेत. ट्विटरवरूनही अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.\nअभिनेता कमाल आर खानने (केआरके) याने ट्विट केले असून, सोशल मीडियावर ते व्हायरल होऊ लागले आहे. केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये काश्मिरी मुलीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, 'आता जर एखाद्या काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर मी लग्न करण्यात तयार होईन. मी काश्मीरमध्ये एक मोठा बंगला खरेदी करेन. चला पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या स्वर्गात सुंदर आयुष्य जगूया.'\nजम्मू-काश्मीर मुद्द्यावरील निर्णयाची माहिती मिळताच केआरकेने एकामागोमाग एक ट्विट करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा कमाल खान याने यावेळी त्यांची स्तुती करताना म्हटले आहे की, 'मला मोदी राज पसंत नव्हते. कारण त्यांनी कोणतीच आश्वासने पूर्ण केली नव्हती. मात्र, आता मला ते आवडले आहेत. कारण त्यांनी कलम 370 नष्ट केले आहे. मोदींनी जर राम मंदिराचेही आश्वासन पाळले तर मी त्यांचा आणखी चाहता होईल.'\nदरम्यान, केआरके हा ट्विटरवरून वादग्रस्त ट्विट करून नेहमी चर्चेत असतो. यावेळी सुद्धा तो चर्चेत आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nनको असलेल्या गर्भधारणेसाठी मोफत अंतरा इंजेक्‍शन\nजालना- कुटुंब नियोजनासाठी महिलांना शस्त्रक्रियेबरोबरच दुसरा सोपा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या...\nपुण्यात विद्यार्थीनीला अश्‍लिल मेसेज पाठविणाऱ्या शिक्षकास अटक\nपुणे : घरी शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीस अश्‍लिल मेसेज पाठवून तिला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...\nदाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण; ‘जबाब दो’मधून विवेकाचा आवाज बुलंद\nपुणे - ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अंनिसकडून...\nआईच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलाचा पुढाकार\nकोल्लाम : सध्याच्या वेगवान जगात दररोज काहीना काही नवीन ऐकायला मिळत असते. सध्या भारतीय देखील पश्चिमी देशांप्रमाणे मुक्तपणे् विचार करायला लागले आहेत....\nपतीपासून आई बनू शकले नाही, मला प्रियकर हवा...\nगोरखपूर (उत्तर प्रदेश): आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण मी आई होऊ शकले नाही. मला आता प्रियकर हवा आहे, असे एका महिलेने गावच्या पंचायतीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/health/", "date_download": "2019-08-21T00:32:12Z", "digest": "sha1:VUJNXQBXWKJI4IENYUGPGZI3WRGTQKUS", "length": 29867, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Health News in Marathi | Health Live Updates in Marathi | आरोग्य बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नाग��िकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉस���ॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मु���्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ... Read More\nपुरामुळे तब्बल पंधरा दिवसांनी चांदोरी आरोग्य केंद्रातून सेवा\nBy श्याम बागुल | Follow\nगोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. ... Read More\nHealthnashik Jilha parishadआरोग्यनाशिक जिल्हा परिषद\nअंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट आणि जागतिक मंदी याचा परस्पर संबंध \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहिला आणि पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची विक्रीचा संबंध हा थेट जागतिक मंदीपर्यंत असेल असे कोणताही वाटलं नसेल. जून महिन्यात समोर आलेल्या आकड्यांनुसार भारतात अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे. याच संज्ञेला 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स' असे म्हटले जाते. ... Read More\nअँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्सचा वाढता धोका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स झपाट्याने वाढत असल्याने सामान्य संसर्गजन्य उपचाराचीही क्षमता धोक्यात आली आहे. ... Read More\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealthy Diet PlanHealth TipsHealthपौष्टिक आहारहेल्थ टिप्सआरोग्य\nटीटी ऐवजी टीडी इंजेक्शन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nधनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. ... Read More\nविक्रमी नेत्रशिबीर; १४ हजार डोळे तपासले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआ.विनायकराव मेटे यांच्या संकल्पनेतून रविवारी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बीड तालुक्यासह जिल्हाभरातून डोळ््याची तपासणी करण्यासाठी नागरिक आले होते. ... Read More\nईसीएचएसच्या इमारतीसाठी निधी देणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे. ... Read More\nबीड येथे आज मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व तज्ज्ञ टीमच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी शिबीर १८ आॅगस्ट रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. ... Read More\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHealth Mantra मध्ये पाहूया घसादुखीवर हे गुणकारी उपाय ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांम��्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/faster-fene-movie-review-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A0/", "date_download": "2019-08-20T23:15:02Z", "digest": "sha1:Y6XBEDE5VIVVJ3L3Y4YVXXBQWGXYVJOR", "length": 8549, "nlines": 59, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Faster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nFaster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे\nशिक्षणासाठी कुवत नाही तर ऐपत असावी लागते असे म्हणत फास्टर फेणे या चित्रपटात आजच्या शिक्षण पद्धतीवर खरमरीत भाष्य करण्यात आले आहे. भागवंताची फास्टर फेणेची पुस्तके म्हणजे अनेकांचा जीव की प्राण आहेत. या चित्रपटाच्या चित्रपटाचे नाव फास्टर फेणे असले तरी व्यक्तिरेखा वगळता यात काही साम्य नाही. लेखक क्षितिज पटवर्धनने हा फास्टर फेणे खूपच चांगल्या रितीने आणि वेगळ्या पद्धतीने उभा केला आहे.\nबन्या (अमेय वाघ) मेडिकलची एन्टरन्स परीक्षा देण्यासाठी पुण्याला येतो. तो भा रा भागवत (दिलीप प्रभावळकर) यांच्याकडे परीक्षेच्या दरम्यान राहायला लागतो. बन्या भागवंताच्या घरी ज्या दिवशी येतो, त्याच दिवशी त्यांच्या घरात चोरी झालेली असते. या चोरीची उकल केवळ काही तासात बन्या करतो. ही चोरी भोभो (शुभम मोरे) ने केलेली असते. पण त्याला आई वडील नसल्याने काही लोक जबरदस्तीने त्याच्याकडून अशा प्रकारची कामे करून घेत असतात. त्यामुळे भोभोला आपल्याकडे ठेवायचे असे भागवत ठरवतात. बन्या परीक्षेला गेला असताना गावातून केवळ परीक्षा देण्यासाठी आलेल्या धनेशशी त्याची ओळख होते. परीक्षा संपल्यावर धनेश त्याला भेटेल असे त्याला वाटत असते पण तो त्याला न भेटताच निघून जातो. बन्या परीक्षा संपल्यावर भागवतांचा निरोप घेऊन घरी जायला निघतो, तर त्याच वेळी धनेशने आत्महत्या केली असल्याचे तो पेपरमध्ये वाचतो आणि धनेशने आत्महत्या न करता त्याचा खून झाला आहे याचा बन्याला विश्वास असल्याने तो त्याचा शोध घ्यायचा ठरवतो. यात त्याला त्याची मैत्रीण अबोली (पर्ण पेठे) आणि भोभो मदत करतो. पर्ण ही एक पत्रकार असते. या सगळ्यात बन्याचा सामना आप्पा (गिरीश कुलकर्णी) सोबत होतो. तो एक गुंड असतो. बन्या धनेशच्या हत्येची उकल करतो का बन्याला या सगळ्यात कोण कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो बन्याला या सगळ्यात कोण कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो हे फास्टर फेणे हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.\nआदित्य सरपोतदारने फास्टर फेणे या चित्रपटाचे खूपच चांगल्या प्रकारे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, पर्ण पेठे, शुभम मोरे आणि दिलीप प्रभावळकर यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने चित्रपटात भाव खाऊन जातो तो गिरीश कुलकर्णी. गिरिश कुलकर्णीच्या प्रत्येक संवादावर प्रेक्षक फिदा होणार यात काहीच शंका नाही. अमेय आणि गिरिश कुलकर्णी यांचे एकत्र असलेले सीन खूपच चांगल्याप्रकारे जमून आले आहे. फास्टर फेणेच्या रूपाने एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nआवश्यक कागदपत्रं सादर करण्याचे आदेश, शाहरूख खानला बचावासाठी तीन महिने\nशनायाच त्याचाशी ब्रेकअप , कोण आहे आता नवा जोडीदार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-2451", "date_download": "2019-08-20T23:43:24Z", "digest": "sha1:X7EQEHUAB7ICQOBM6OCMFY7JOQ4CQKU7", "length": 27829, "nlines": 104, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nसर्वच राजकीय पक्षांचे आर्थिक, राजकीय धोरण समान आहे, असे जनाचे आणि अभ्यासकांचे सर्वसामान्य ज्ञान आहे. परंतु एकविसाव्या शतकामध्ये सातत्याने अर्थकारणाबद्दल भारतीय राजकीय पक्षांची धरसोड होत राहिली. पक्षांनी धरसोड का केली या धरसोडीचा राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय राजकीय अर्थकारणाशी कोणता संबंध आहे या धरसोडीचा राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय राजकीय अर्थकारणाशी कोणता संबंध आहे या गोष्टी लक्षवेधक आहेत. या गोष्टी अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीनही सरकारांच्या काळात दिसून आल्या. राजकारण घडविण्याची क्षमता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतलेल्या वर्गाची वाढली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानविरोधी तंत्रज्ञान अशी सत्तास्पर्धा दिसते. या तंत्रज्ञानाच्या सत्तास्पर्धेची बीजिंग, मॉस्को व वॉशिंग्टन ही मुख्य तीन सत्ताकेंद्रे आहेत. या तीन सत्ताकेंद्रांमधील जुळवाजुळव आणि परस्परविरोधी भूमिका यामुळे भारतीय राजकारणाचा पोत बदलतो आहे, असे दिसते. भारतातदेखील तंत्रज्ञान क्षेत्रातील एक समूह घडला. या वर्गाच्या हितसंबंधांचे वर्चस्व निर्माण झाले. या उलट बिगर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील समूह राजकीय असंतोष व्यक्त करत आहेत.\nआरंभी नरेंद्र मोदी सरकार अर्थकारणाच्या संदर्भात स्पष्ट दिसू लागले होते. कारण विदेशी गुंतवणूक, जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण ही या सरकारची खास वैशिष्ट्ये होती. या चौकटीमध्ये या सरकारने छोट्या-छोट्या योजनांची आखणी केली. स्मार्ट सिटी, स्मार्ट खेडे इत्यादी योजनांवर नवअभिजात उदारमतवादाचा विलक्षण प्रभाव होता. परंतु, पंजाबमधील निवडणुकीला सामोरे जाताना या धोरणाच्या मर्यादा प्रथम दिसून आल्या. श���तकरी वर्ग भाजपच्या आर्थिक धोरणांवर नाराज झाला. हा मुद्दा सत्ताधारी विरोधापेक्षा (अँटी इन्कम्बन्सी) वेगळा आहे. कारण शेतकरी समूह राज्यसंस्थेवर अवलंबून असतो. या समूहाला राज्यसंस्थेच्या आर्थिक मदतीची गरज होती. म्हणजे शेतकरी वर्गाला आधुनिक कल्याणकारी राज्यसंस्था अपेक्षित होती. परंतु, राज्यसंस्था खाऊजा स्वरूपाची होती. यानंतर उत्तर प्रदेशात भाजपने शेतकरी वर्गाला कर्जमाफी दिली. गुजरात आणि कनार्टक या दोन्ही राज्यांत निवडणुकीत कल्याणकारी राज्यांची चर्चा झाली. तेव्हा भाजप अडचणीत आला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतदेखील कल्याणकारी राज्यसंस्थेची चर्चा झाली. या राज्यांत भाजपच्या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण राज्यसंस्थेची शेतकरी-वंचित वर्गांबद्दलची बिगर कल्याणकारी भूमिका हे होते. यामुळे भाजपने शेतकरी वर्ग आणि सवर्ण गरीब हे दोन वर्ग आणि कल्याणकारी राज्यसंस्था यांचे संबंध जोडले. थोडक्‍यात मोदी सरकारने त्यांच्या ‘खाऊजा’ धोरणामध्ये बदल केले. नवअभिजात उदारमतवादी धोरणाच्या बरोबर कल्याणकारी धोरण स्वीकारण्यास सुरवात केली. ही मोदी सरकारची आर्थिक धोरणाच्या संदर्भातील धरसोड झाली.\nनव्वदीच्या दशकात काँग्रेस पक्षाने ‘खाऊजा’ धोरण स्वीकारले. परंतु एकविसाव्या शतकामध्ये मनमोहन सिंग यांनी सामाजिक कल्याणाच्या योजनांवर भर दिला (२००४-२००९). ‘काँग्रेसचा हात आम आदमी बरोबर’ अशी कल्याणकारी राज्यसंस्था केंद्रित भूमिका घेतली. परंतु २००९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसची आर्थिक भूमिका बदलली. काँग्रेस पक्षाने नवअभिजात उदारमतवादी राज्यसंस्थेच्या पद्धतीने राज्यकारभार केला (२००९-२०१४). काँग्रेस पक्षामध्ये ‘खाऊजा’ समर्थक गट प्रभावी होता. त्यामध्ये मनमोहन सिंग, चिदंबरम, कपिल सिब्बल हे नेते आघाडीवर होते. परंतु या नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका राहुल गांधींची होती. २०१४ च्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष हा राहुल गांधी केंद्रित झाला. त्यांची भाजप सरकारवरील टीका ही ‘खाऊजा’ धोरणावरील होती. सुटाबुटातील सरकार, गब्बर सिंग टॅक्‍स अशा लोकभाषेतील टीका म्हणजे कार्पोरेट राज्यसंस्थेवरील टीका होती. कार्पोरेट राज्यसंस्थेच्या विरोधी राहुल गांधी गेले. शेतकरी वर्गाची कर्जमाफी व कृषी क्षेत्रातील धोरणे यामध्ये बदल करण्याची त्यांनी भ���मिका घेतली. या उदाहरणावरील काँग्रेस पक्षाचे आर्थिक धोरणदेखील निश्‍चित नाही, असे दिसते. काँग्रेस पक्षाच्या आर्थिक धोरणांमध्ये धरसोड झाली. भाजप व काँग्रेस पक्षांप्रमाणे प्रादेशिक पक्षांची आर्थिक धोरणे धरसोडीची राहिली. बऱ्याच वेळा सर्वच पक्षांची आर्थिक धोरणे कल्याणकारी राज्यसंस्था व नवअभिजात राज्यसंस्था अशा दोन्ही चेहऱ्यांची दिसत होती.\nभारतीय राजकीय प्रक्रियेवर बीजिंग, मॉस्को, वॉशिंग्टन यांच्यातील आर्थिक सत्तासंबंधांचे बहुपदरी परिणाम होत आहेत. राजकीय पक्ष, गुंतवणूक, उच्च पातळीवरील सल्लागार अशा वेगवेगळ्या समूहांची भूमिका धरसोडीची दिसू लागली. भारतातील पक्षांवर आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा परिणाम म्हणून आर्थिक धोरणाबद्दल एकवाक्‍यता राहिली नाही. कारण गेल्या पंचवीस वर्षांत अमेरिकेने त्यांची गुंतवणुकीची क्षेत्रे बदलली. संगणक, मायक्रोचिप व इंटरनेट या क्षेत्रातील गुंतवणूक कमी केली. १९६० मध्ये अमेरिकन सरकार संशोधनासाठी सत्तर टक्के निधी देत होती. तर खासगी संस्थांकडून तीस टक्के निधी मिळत होता. ओबामा सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सरकारचा वाटा तेरा टक्के कमी केला होता. ट्रम्प सरकारने त्यामध्ये पंधरा टक्के घट केली. अशा वेळी भाजपचे धोरण अमेरिकेशी जुळवून घेणारे होते. परंतु दुसऱ्या बाजूने अमेरिका आणि युरोप संरक्षणवादी आर्थिक धोरण निश्‍चित करत होते. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प धोरण ओबामा केअर नष्ट करण्याचे राहिले. मुस्लिम विरोध, अमेरिका प्रवेश बंदी, सीमाबंदी असे स्पष्टपणे दिसते. या धोरणाचा भारतीय राजकीय प्रक्रियेवर परिणाम झाला. या धोरणामुळे अमेरिकन राज्यसंस्था इतर देशांच्यासंदर्भांत ‘खाऊजा’ विरोधी गेली. अमेरिका जागतिक पातळीवर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पुढाकारातून बाहेर पडत आहे, असे स्पष्ट मत एरिक लेंडर यांनी मांडले (२०१९). यामुळे चीन, रशिया आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंधांमुळे भाजपच्या धोरणामध्ये सतत धरसोड होते. पक्षाचे आर्थिक धोरण निश्‍चित नाही.\nबीजिंग, मॉस्को आणि वॉशिंग्टन या तीन आर्थिक सत्ताकेंद्रांनी आर्थिक क्षेत्रात संरक्षणवादी धोरण निश्‍चित केले आहे. या धोरणाचा भारतीय राजकीय धोरणावर विलक्षण परिणाम झाला. इंग्लंडमध्ये थेरेसा मे यांनी ब्रेग्झिटचा निर्णय घेतला. अँगेला मर्केल यांनी स्पष्ट केले, की युरोपची जबाबदारी जर्मनी घेणार नाही. इमैनुअल मैक्रो यांनी जनतेची इच्छा फ्रान्स समजून घेईल अशी भूमिका घेतली (२०१९). यामुळे अमेरिका व युरोप संरक्षणवादकेंद्री विचार करतो आहे, असे दिसते. अमेरिकेने तेल व गॅसचे उत्पादन वाढवले. क्रूड तेलाचे उत्पादन अमेरिकेने वाढवले आहे. प्रत्येक दिवशी ३९ लाख वॅलर उत्पादन अमेरिका करणार अशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेत शेल क्रांती घडत आहे. चीनने अमेरिकेच्या तेल व गॅसवर कर वाढविला (२०१८). चीनची हुवाई टेक्‍नॉलॉजी कंपनी आणि अमेरिकेतील एपल-मायक्रोसॉफ्ट यांच्यात व्यापार युद्ध वाढले आहे. अमेरिका सातत्याने चीनविरोधी राजकीय भूमिका घेत आहे. मार्च २०१९ पर्यंत चीनने कर कमी करावा, अशी अमेरिकेची भूमिका आहे. ‘मेड इन चायना’ २०२५ पर्यंत समाप्त करावे, अशी अमेरिकेचे माईक पेंस (उपराष्ट्रपती) यांची भूमिका दिसते. या सर्व तपशिलाचा अर्थ - अमेरिका आणि युरोपमध्ये ‘खाऊजा’ विरोधी विचार सुरू झाला आहे. त्यास संरक्षणवाद असे म्हटले जाते. या अमेरिका आणि युरोपमधील घडामोडींचा भारतीय राजकीय प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. अमेरिकेची केंद्रीय बॅंक फेडरल आहे (फेड). या बॅंकेने अमेरिकेत गुंतवणुकीस पाठिंबा दिला आहे. यामुळे २०१७ पर्यंत भारतात गुंतवणूक होत होती. ती २०१८ पासून भारताबाहेर जात आहे. तर दुसऱ्या बाजूने चीन, रशिया, जपान या देशांचे राजकीय अर्थकारण अमेरिका व युरोपवर प्रभाव टाकत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. चीनने आयात कर वाढविला आहे. तसेच अमेरिकेने भारतीय आयात मालावर कर लावला. यामुळे भारतीय आयातीवरील कर वाढला. विशेष भारतीय स्टील कर वाढला. यामुळे अमेरिका व चीन या देशांनी देशी उद्योगांना संरक्षण दिले. यामुळे भारताची आयात वाढते पण निर्णयांत मात्र वाढत नाही. या अमेरिका व चीन यांच्या संरक्षणवादामुळे भारतीय अर्थ-राजकारण अडचणीत आले. भारतीय स्टील उद्योग अडचणीत आहे. या गोष्टीचा २०१८ नंतर भारतीय राजकारणावर परिणाम झाला आहे. या क्षेत्राला सल्ला देण्यामध्ये भारतातील उच्च मध्यम वर्ग हिरिरीने सहभाग घेतो. विशेष उच्च पातळीवरील नोकरशहांचे संबंध या क्षेत्रामध्ये गुंतलेले आहेत. अशा उच्च पातळीवरील नोकरशहांच्या हाती राजकीय सूत्रे आहेत. त्यांची राजकीय अर्थकारणविषयक भूमिका बीजिंग, मॉस्को आणि वॉशिंग्टनच्या सत्ता���ंबंधांवर आधारित ठरते. हे सत्तासंबंध बिघडले आहेत. त्यामुळे उच्च पातळीवरील नोकरशहांमध्ये राजकीय अर्थकारणाबद्दल धरसोड जास्त दिसते. थोडक्‍यात राजकीय पक्ष, आर्थिक धोरण, उद्योग-व्यवसाय, उच्च मध्यम वर्ग यांची कोंडी आंतरराष्ट्रीय अर्थकारणामुळे झाली आहे.\nवॉशिंग्टनच्या विरोधात बीजिंग व मॉस्को यांच्यामध्ये विविध समझोते घडत आहेत. चीनने जपानशीदेखील जुळवून घेतले. रशिया - चीन यांच्यात सैन्य समझोता झाला. जपान व चीन यांनी डॉलरऐवजी चीन-जपान यांच्या चलनामध्ये देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘ब्रिक्‍स’ देश राजी झाले आहेत. यामुळे डॉलरच्या आर्थिक - राजकीय वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे. हा काळ डॉलरच्या राजकीय वर्चस्वाच्या ऱ्हासाचा दिसतो. त्यामुळे खुद्द अमेरिकेचे राजकीय वर्चस्व कमी झाले. सत्ताकेंद्र म्हणून अमेरिका नेतृत्व करू शकत नाही. अशा परिस्थितीचा भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याच्या शक्‍यता आहेत. परंतु, भारताला याबद्दल आपले धोरण निश्‍चित करता आलेले नाही. भारताची धरसोड या तीनही सत्ताकेंद्रांबद्दल होते. हा सर्व सत्तासंघर्ष तंत्रज्ञानाने निर्माण केलेला आहे. तंत्रज्ञान केंद्रित राजकारण सुरू आहे. अमेरिका, चीनबद्दल अशी भूमिका घेत आहे की, रोबोटिक्‍स, बायोटेक्‍नॉलॉजी व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे क्षेत्र नव्वद टक्के कमी करावे. तर जपान, चीन, रशिया या क्षेत्रात आघाडीवर आहेत. अमेरिकेने शेल क्रांती घडवली आहे. थोडक्‍यात राजकारण म्हणजे अमेरिका, चीन, रशिया जपान यांच्यातील तंत्रज्ञानाच्या हितसंबंधांचे क्षेत्र झाले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वर्गांमधील ही सत्तास्पर्धा आहे. या खेरीज शेतकरी, वंचित समूह हे राजकारणाच्या मुख्य क्षेत्रातून बाहेर पडताना दिसतात. हा भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम झाला. त्यामुळे भाजपच्या विरोधात जवळपास सर्व शेतकरी-वंचित समूह विरोधी गेले. आंतररराष्ट्रीय आर्थिक, तंत्रज्ञानात्मक राजकारणाचा हा दूरगामी परिणाम आहे. भारतात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या घडामोडींमुळे कोंडी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन पर्याय दिसत नाहीत. त्यामुळे भारतीय राजकारणाची भाषा तंत्रज्ञानाची असली तरी त्यामध्ये एकप्रकारची नाराजी दडलेली दिसते.\nराजकीय पक्ष भारत बिहार सरकार राजकारण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2019-08-20T22:28:23Z", "digest": "sha1:POHYHXQEDEOJRKG5M5HK4MIUGRDHZKDC", "length": 3521, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २९५ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. २९५ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. २९५ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.चे २९० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २९२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २९३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २९४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २९६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २९७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २९८ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. २९५ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87,_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:46:29Z", "digest": "sha1:PIPL3Q7GQENPSG5F6FUDGBKPGDEEFJHY", "length": 3638, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माँटेरे, कॅलिफोर्नियाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमाँटेरे, कॅलिफोर्नियाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख माँटेरे, कॅलिफोर्निया या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमाँटेरे (निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nमॉँटेरे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८४६ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:25:38Z", "digest": "sha1:WVCSXSWI4VHPDBOJ7YLHPVWPMTXYZXBW", "length": 14918, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← माधव त्रिंबक पटवर्धन\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०३:५५, २१ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nकोल्हापूर‎; २१:४० -७२‎ ‎1.187.49.58 चर्चा‎ →‎जिल्हा प्रशासन खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nमोरेश्वर रामचंद्र पराडकर‎; ११:१६ +३८४‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, संदर्भ क्षेत��रात बदल.\nकोल्हापूर‎; २१:२३ -१८८‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ →‎साखर कारखाने\nकोल्हापूर‎; २१:१९ -१७‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ →‎बाह्य दुवे\nकोल्हापूर‎; २१:१८ -२८‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ खूणपताका: सुचालन साचे काढले\nकोल्हापूर‎; २१:१६ -४२‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nशांता शेळके‎; १६:३८ ०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎प्रकाशित साहित्य\nशांता शेळके‎; १६:३७ +२४२‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎प्रकाशित साहित्य\nशांता शेळके‎; १६:२० +१११‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎ध्वनिमुद्रित न झालेल्या किंवा ध्वनिमुद्रित होऊनही वरील यादीत न आलेल्या कविता\nशांता शेळके‎; १६:१७ +१००‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎ध्वनिमुद्रित न झालेल्या किंवा ध्वनिमुद्रित होऊनही वरील यादीत न आलेल्या कविता\nशांता शेळके‎; १५:५९ +५०८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎प्रसिद्ध गीते\nइंदिरा संत‎; १५:५२ +१७७‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎कवितासंग्रह\nइंदिरा संत‎; १५:४२ +२१५‎ ‎ज चर्चा योगदान‎\nकोल्हापूर‎; १३:५३ +१६‎ ‎Ashok.patil23051986 चर्चा योगदान‎ →‎लोकजीवन खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; ०८:२२ +१२४‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎शिक्षण खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nमोरेश्वर रामचंद्र पराडकर‎; ११:३९ +९२२‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल.\nमोरेश्वर रामचंद्र पराडकर‎; ११:१५ +२४१‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ →‎प्रसिद्ध काव्ये खूणपताका: दृश्य संपादन\nपुणे‎; १०:२३ +६३३‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२० +९२‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nकोल्हापूर‎; ०१:११ +३०‎ ‎1.186.77.198 चर्चा‎ →‎खाद्यसंस्कृती खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nपुणे‎; १८:४३ +७७७‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२६ +१०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:२४ ०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२१ +६६‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुणे रेल्वे स्थानक खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१७ -४३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:१४ +३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎खवय्येगिरी खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१० +८‎ ‎ज चर्चा य���गदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०८ -१३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०६ -१९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पूल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:०२ -८‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५६ -१‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५४ -९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nअण्णा भाऊ साठे‎; १५:०३ +३६१‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ नावाच्या शुद्धलेखनाबाबतची टीप जोडली खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nअण्णा भाऊ साठे‎; १५:०० +२७‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nअण्णा भाऊ साठे‎; १४:५९ +११‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nअण्णा भाऊ साठे‎; १४:५३ +१‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nअण्णा भाऊ साठे‎; १४:५१ -२‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ removed Category:अण्णा भाऊ साठे; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले खूणपताका: PHP7\nअण्णा भाऊ साठे‎; १४:५० +१०‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ खूणपताका: PHP7\nपुणे‎; १४:३५ +१६‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १४:२५ +६३‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎गणेशोत्सव खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nकोल्हापूर‎; १३:५९ +११५‎ ‎Ashok.patil23051986 चर्चा योगदान‎ →‎नागरी प्रशासन खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १३:५८ +४५‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १३:५६ +१८७‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A9_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:25:02Z", "digest": "sha1:O2ZCOYER5OGAXSO2OZTGJDVBO4T2F4C2", "length": 18807, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००३ नोम पेन्ह दंगली - विकिपीडिया", "raw_content": "२००३ नोम पेन्ह दंगली\n२९ जानेवारी, २००३मध्ये अंगकोरवाटच्या मालकीबद्दलच्या वादावरुन कंबोडियाची र��जधानी नोम पेन्हमध्ये दंगली झाल्या होत्या\nजानेवारी २००३ मध्ये कंबोडियन वृत्तपत्राच्या एका लेखात खोटे आरोप झाले की थाई अभिनेत्री सुवनंत कॉंगींगने दावा केला की अंगकोर वाट हे थायलंडचे आहे.[१] ही बातमी इतर कंबोडियन प्रिंट आणि रेडिओ मीडियाने प्रसिद्ध केली आणि त्यामुळे राष्ट्रवादी भावनांना उत्तेजन मिळून २९ जानेवारी रोजी फ्नॉम पेनमध्ये दंगली झाल्या, जेथे थाई दूतावास जळाला. दंगलीमुळे थायलंड आणि कंबोडिया मधे असणाऱ्या संवेदनशील आणि ऐतिहासिक संबंधाचे दर्शन घडते.[२][३]\nऐतिहासिकदृष्ट्या, सियाम (आधुनिक थायलंड) आणि कंबोडिया यांच्यातील संबंध अत्यंत अस्थिर आणि संवेदनशील होते, ज्यामुळे देशाचे राज्यामधे विभाजन होण्याऐवेजी शहरांचे राज्यांमध्ये झालेले विभाजन पाहायला मिळते. १४ व्या शतकात थाई शक्तीचे केंद्र सुखोथाय येथून दक्षिणेकडे अयथ्यापर्यंत गेले, जो खमेर साम्राज्याचा भाग बनला होता. अयथ्याकडून अंगकोरपर्यंत येणारा धोका वाढल्यामुळे १५ व्या शतकात अंगकोर हा भाग साम्राज्यातून काढून टाकण्यात आला. आगामी शतकांमध्ये सियामने असंख्य आक्रमणे केली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, अंगकोरसह उत्तर कंबोडिया सियामवर राज्य करत होता. १९०७ मधे सियाम ने उत्तर कंबोडिया हा प्रांत फ्रान्सला दिला. या पराभवाच्या आधारे १९३० मध्ये राष्ट्रवादी हा भाग थायलंडचा असल्याचे सांगितले. १९४१ मध्ये फ्रान्ससोबत झालेल्या युद्धानंतर थायलंडने या क्षेत्रात आपला हक्क पुन्हा प्राप्त केला जो कि थायलंडला १९५० पर्यंत कायम ठेवता आला.\nकंबोडियाच्या तुलनेत, थायलंडची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे तेथे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक जाणवत असे, त्यामुळेच याचा प्रभाव कंबोडियन संगीत आणि दूरदर्शनवर एजाणवतो. बरेच कंबोडियन असा विचार करतात की थाई लोक त्यांच्या शेजारील लोकांना हीन वागणूक देतात आणि वर्णभेद देखील करतात. खमेर आणि थाई यांच्यात विवाद आणि गैरसमज याबाबातचा एक मोठा इतिहास आहे. थायलंड आणि कंबोडियाची संस्कृती जवळजवळ सारखीच असली तरीसुद्धा दोन्ही प्रांतातील विवाद आणि एकमेकांवरील दाव्यांमुळे लोकांच्या मनामधे असंतोषाची भावना होती. दक्षिणपूर्व आशियामध्ये अन्य कोणत्याही देशाची संस्कृती थायलंड आणि कंबोडियासारखी नाही.\nथाई लोकांमद्धे पसरलेल्या असंतोषाचे कारण म्हणजे खमेर साम्राज्य स्थापन झाल्यापासून थाई लोकांच्या प्रति झालेल्या द्वेषभावनेत वाढ, तसेच समजूतदारपणाची कमतरता शिक्षित थाई लोक आणि सत्तारूढ शासक वर्ग या सदस्यांच्या विचारसरणीत आढळून येते, त्यामुळे जे लोक खोम आणि खमेर यांच्यात फरक करतात, त्यांना दोन विभिन्न जातीय गट समजले जाई. थाई या गोष्टींवर ठाम होते कि \"हे खोम होते खमेर नव्हे\" ज्यांनी अंकोर वाट आणि अंगकोर थॉम येथे राजसी मंदिरे बांधली जे कि खरोखर महान प्राचीन साम्राज्यांपैकी एक मानले जाते. जागतिक पातळीवर सर्वसामान्यपणे या प्रदेशात व साम्राज्यावर राज्य करणाऱ्या काही संस्कृती खमेरे संस्कृतीमधून बाहेर पडल्या जे कि खमेर लोकांसाठी अपमानास्पद मानले जाते. १९ व्या शतकात \"खमेर साम्राज्या शेजारील दोन बलाढ्य देश थायलंड आणि व्हिएतनाम पासून गिळंकृत होता होता वाचले\". यामुळे यावेळेसपासुन खमेर मधील लोकांच्या मनामधे अशी भीती निर्माण झाली कि त्यांच्या शेजारील देश खमेर प्रांत जिंकून खमेर ची ओळख संपवून टाकु इच्छितात.[४]\nदंगीलाच्या कारणाचा शोध घेतला असता जानेवारी १८, २००३ रोजी, कंबोडियन वृत्तपत्र, रामाई अंगकोर (अंगकोरचा प्रकाश) मद्धे प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे प्रेरित होऊन दंगे झाले, ज्यामध्ये असे लिहिले होते की थाई अभिनेत्री शुभांत कांगींग यांनी सांगितले की कंबोडिया ने अंगकोरवाट चोरला आहे आणि ती तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत कंबोडिया परत अंगकोरवाट वापस करणार नाही. वृत्तपत्राच्या संपादकांनी बातमीचा स्त्रोत असा दिला कि खमेर राष्ट्रवाद्यांच्या एका गटाने टेलिव्हिजनवर थाई अभिनेत्री शुभांत कांगींग ला पहिले आहे. परंतु वृत्तपत्रांच्या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे कधीही उदयाला आले नाहीत आणि सदरील वृत्त अभिनेत्री शुभांत कांगींगच्या वर्णनाबद्दलच्या गैरसमजांमधून समोर आले.[५][६]\nखमेर रेडिओ आणि प्रिंट मीडियाद्वारे हा अहवाल काढण्यात आला, आणि अंगकोर लेखाची प्रत शाळांमध्ये वितरीत केली गेली. 28 जानेवारी रोजी कंबोडिया सरकारने नंतर देशातील सर्व थाई टीव्ही कार्यक्रमांवर बंदी घातली. दंगलीच्या मागे राष्ट्राप्रतीचा आदर आणि प्रेम हि भावना होती यात शंका नाही. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी दोन्ही देशांच्या राजकीय नेत्यांनी देशाचे बर्याच वर्षांपासून शोषण क���ले.[७][१]\n२९ जानेवारीला दंगलींनी फ्नॉम पेनमध्ये थाई दूतावासाची इमारत नष्ट केली. त्याच वेळी, थाई एअरवेज इंटरनॅशनल, सीन कॉर्पोरेशनने थाई मालकीच्या व्यवसायावर हल्ला केला, ज्याची थाई पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या कुटुंबाची मालकी होती. आदरणीय राजा भुमुबोल अदुल्यादेजचे जळणारे छायाचित्र हातात घेणाऱ्या कंबोडिया माणसाच्या छायाचित्राने थाई लोकांचा राग अधिक वाढला. थाई सरकारने थाई नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कंबोडियाला लष्करी विमान पाठवले, तर थाई लोक बँकॉकमधील कंबोडियन दूतावासाबाहेर निदर्शनास आले. दंगलींची जबाबदारी विवादित होती: हुन सेन यांनी सरकारवर होणारा अकार्यक्षमतेचा आरोप टाळण्यासाठी \"अतिरेक्यांनी\" दंगली घडवून आणल्याचे सांगितले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष प्रिन्स नोरोम रानारिध यांनी दावा केला की विरोधी पक्षनेते सॅम रेन्सी यांनी हल्ले घडवून आणले होते. तर रॅन्सी यांनी असे विधान केले की त्यांनी हिंसा टाळण्याचा प्रयत्न केला.[८][९][१०][११]\nथायलंडने दंगलीनंतर कंबोडियासह देशाची सीमा बंद केली, परंतु ती केवळ थाई आणि कंबोडियन नागरिकांसाठी. परदेशी किंवा पाश्चात्य पर्यटकांना कधीही सीमेचे बंधन नव्हते. २१ मार्च २००३ रोजी थाई दूतावासाच्या कंबोडियन सरकारच्या 6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या भरपाईची परतफेड झाल्यानंतर सीमा पुन्हा उघडली गेली.[१२][१३]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१९ रोजी ००:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66588", "date_download": "2019-08-20T22:39:19Z", "digest": "sha1:DDYPLD5X5RO2472LQJBDBAXKONRW4AQG", "length": 16007, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फर्जंद: हातातले पॉपकॉर्न गळून पडेल अशी दैदिप्यमान इतिहासाची गाथा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /फर्जंद: हातातले पॉपकॉर्न गळून पडेल अशी दैदिप्यमान इतिहासाची गाथा\nफर्जंद: हातातले पॉपकॉर्न गळून पडेल अशी दैदिप्यमान इतिहासाची गाथा\nहे थोडे गडबडीत लिहित आहे. कारण, लिहायचे राहिले तर कायमचेच राहून जाते असा पूर्वीचा अनुभव आहे. आणि या चित्रपटाविषयी तसे करणे योग्य होणार नाही.\nकालच फर्जंद पाहिला. नेहमीचे धकाधकीचे आयुष्य जगताना आपण इतिहास आणि आपल्या आताचे जग व जगणे घडवण्यात कोणाचे किती योगदान आहे यावर आपण फारसा विचार करत नाही. इतिहास म्हटले कि आपल्याला साधारण माहिती असते. शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मावळे, गड, किल्ले, युद्ध, मोगल, शाहिस्तेखान, अफजलखान. झाले. प्रत्यक्षात काय काय घटना घडलेत, किती थरार होता, काय प्रसंग ओढवले होते, किती अटीतटीचे आयुष्य होते यावर आपण फार विचार करत नाही. फर्जंद सारखे चित्रपट म्हणूनच पाहणे खूप आवश्यक आहे. मी तरी कधी फर्जंद विषयी पूर्वी वाचले ऐकले नव्हते. एक फारशी माहित नसलेली कथा डोळ्यासमोर उलगडते तेंव्हा अनेकदा डोळे पाणावतात, अनेकदा गर्वाने छाती भरून येते. अनेकदा स्फुरण चढते. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याचा गहिवरून येणारा प्रसंग, सगळे मावळे आवेशात हर हर महादेव म्हणतात ती स्फुरण चढवणारी दृश्ये, बहिर्जी नाईक ज्या पद्धतीने मोगल सरदाराचा विश्वास संपादन करतो तो काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग इत्यादी हे सगळे खरोखर थक्क करणारे आहे. आणि केवळ साठ मावळ्यांना हाताशी घेऊन अडीच हजार मोघलांशी फर्जंद नियोजनबद्ध रीतीने कसा भिडतो ते पाहून असे वाटते कि अरे यार हे सगळे इतके भारलेले होते इतके भव्य होते ते आपल्याला आधी का नाही माहित झाले सर्वात शेवटी शिवरायांचा जो प्रवेश आहे त्याबाबत मी इथे सांगणार नाही. तुम्ही प्रत्यक्षच पहा. नव्हे पहाच. केवळ आणि केवळ नतमस्तक होतो आपण.\nआता चित्रीकरण आणि चित्रपटाविषयी. खूपच प्रभावी आणि परिणामकारक चित्रण आहे. चित्रपट निर्मिती काय असते ती मी जवळून पाहिली आहे. किती जणांचे प्रयत्न असतात, किती झोकून देऊन काम करावे लागते, टीमवर्क किती महत्वाचे आहे आणि मुख्य म्हणजे किती पॅशन आवश्यक असते हे सगळे पाहिले/अनुभवले आहे. त्यामुळे मी चित्रपट शक्यतो नकारात्मक कधीच घेत नाही. मराठी असेल तर नाहीच. कारण मराठी चित्रपटाना निर्मितीच्या फार मर्यादा असतात, आव्हाने असतात. (आता काही चित्रपट मात्र खूपच प्रमाणाबाहेर रद्दड असतात. इतकेही योग्य नाही. पण ते असो). या सगळ्याचा विचार केला तर फर्जंदने खूपच मोठी मजल मारली आहे. काही दृश्यांचे अतिशय प्रभावी पद्धतीने प्रेझेन्टेशन झाले आहे. वादच नाही. सुरवातीला थोडे नाटकी वाटत होते. सेट वरचा तो सिंहगड आणि त्याला दोर लावून चढण्याचा अभिनय करणारे ते मावळे हे पाहून सगळा चित्रपट असाच असणार का असे वाटून गेले. पण पुढे तसे झाले नाही. नंतर चित्रपट चांगलीच पकड घेतो. अनेक मराठी चित्रपटात का कळत नाही पण संवाद आणि संगीत अतिशय कर्कश्श असतात असा माझा अनुभव आहे. सुदैवाने फर्जंद मध्ये तसे झालेले नाही. सुरवातीला थोडे कर्कश्श झालेय पण नंतर सावरले आहे.\nप्रसाद ओक यांनी साकारलेले बहिर्जीं नाईक लाजवाब. क्या बात है. मृण्मयी देशपांडे यांची केसर खूपच गोड आणि तितकीच कणखर आणि करारी. सुंदर काम केलेय. फर्जंदची पत्नी कमळी नेहा जोशी यांना तसा फार वाव नाही. पण त्या छोट्याश्या भूमिकेत ती नाजूक चणीची कमळी लक्षात राहून जातेच. जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी मला त्यांना तसे (पांढरे केस आणि म्हातारपणाचा कृत्रिम आवाज वगैरे) बघायची सवय नसल्याने फार अपील झाल्या नाहीत. शिवराय हे पात्रच असे आहे कि ते कुणीही केले तरी प्रभावीच वाटते. आजवर ज्यांनी केले त्यांचे सोने झाले. अर्थात चिन्मय मांडलेकर म्हणजे \"कुणीही\" असे मला म्हणायचे नाही. धारधार नाक, भेदक नजर, करारी मुद्रा हे सगळे मस्त जमून गेलंय. फार मेहनत घेऊन अशा भूमिका कराव्या लागतात. चिन्मय यांनी साकारलेले शिवराय म्हणूनच प्रभावी वाटतात. आणि स्वत: फर्जंद म्हणजे अनिकेत मोहन. अरे हा मराठी आहे म रा ठी आणि चक्क हॉलिवूडच्या अभिनेत्यांसारखी शरीरयष्टी वगैरे जबराच राव. प्रवेश घेताच खावून टाकतो हा पोरगा. त्यात आणि हंडाभर दुध पितानाचा प्रसंग. शिट्ट्याऽऽऽच. जिंकलंस भावा.\nतर आता उशीर झालाय मला. आवरते घेतो. पण अरे यार हेल्लो... जाऊ नका, एक मिनिट, ऐक ना.... बघा यार बघा बघा बघा... नक्की नक्की नक्की बघा. चुकवू नका हा मुव्ही राव. आजच जाऊन बघा.\nफर्जंद; पन्हाळा; शिवराय; चित्रपट;\nतुमच्या लेखाच्या शिर्षकाशी सहमत आहे.\nइतका अचाट आणि अतर्क्य चित्रपट पाहून हातातले पॉपकॉर्न, इंटरव्हलच्या आधी कचर्‍याच्या डब्यात फेकून आम्ही सिनेमागृहाच्या बाहेर पडलो.\nशीर्षक आवडले. सिनेमा पण\nशीर्षक आवडले. सिनेमा पण आवडलाच होता ते चित्रपट कसा वाटला धाग्यावर लिहीलं आहेच.\nसाधारणपणे ६-१३/१४ वयोगटाच्या, ईंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांना मराठ्यांचा इतिहास कळावा म्हणून अवश्य दाखवावा.\nफर्जंद म्हणजे अनिकेत मोहन.\nफर्जंद म्हणजे अनिकेत मोहन. अरे हा मराठी आहे म रा ठी आणि चक्क हॉलिवूडच्या अभिनेत्यांसारखी शरीरयष्टी वगैरे\nअंकित मोहन मराठी नाही, दिल्ली चा आहे,\nत्याने शब्दोच्चारावर प्रचंड मेहेनत घेतली असल्यामुळे तो दिल्लीवाला आहे हे जाणवत नाही\n@समीर... शक्यतो मी मराठी\n@समीर... शक्यतो मी मराठी चित्रपटांना जितके होईल तितके सकारात्मकच घेतो. शिवाय आपण चित्रपट पाहताना आपली मन:स्थिती, किती अपेक्षा ठेवून जातो यावर पण खूप काही असते. मी चांगले रिव्यूच ऐकले होते या चित्रपटाचे. पण चित्रपट न आवडलेले सुद्धा लोक आहेत हे मायबोलीवरच कळले. ह्म्म्म. असो. अखेर आपापली मते\n@चैत्रगंधा: अगदी सहमत आहे.\n हो मला नंतर कळले. या चित्रपटावर अन्य धाग्यावर इतकी चर्चा झालीय माहित नव्हते. आता वाचली. आपले परीक्षण पण वाचले. पटले बरेच मुद्दे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC", "date_download": "2019-08-20T22:27:05Z", "digest": "sha1:2VSS7RGIRX6RY2VFRI7255GJTVHCQA4E", "length": 6630, "nlines": 134, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove औरंगजेब filter औरंगजेब\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nचौकीदार (2) Apply चौकीदार filter\nचौकीदार%20चोर%20है (2) Apply चौकीदार%20चोर%20है filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nबिजू%20जनता%20दल (2) Apply बिजू%20जनता%20दल filter\nमोदी%20सरकार (2) Apply मोदी%20सरकार filter\nवायएसआर%20कॉंग्रेस (2) Apply वायएसआर%20कॉंग्रेस filter\nउस्मानाबाद (1) Apply उस्मानाबाद filter\nके.%20चंद्रशेखर%20राव (1) Apply के.%20चंद्रशेखर%20राव filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nचंद्राबाबू%20नायडू (1) Apply चंद्राबाबू%20नायडू filter\nटीव्ही (1) Apply टीव्ही filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nपीककर्ज (1) Apply पीककर्ज filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजीव%20गांधी (1) Apply राजीव%20गांधी filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nसीसीटीव्ही (1) Apply सीसीटीव्ही filter\nभाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात मारली बाजी\nलोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत प्रचार केलेल्या भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या...\nमोदी की राहुल गांधी \nनवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण...\nतुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा होतोय गैरव्यवहार\nउस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान आणि अतिप्राचीन दागिन्यांचा गैरव्यवहार होत असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T23:19:54Z", "digest": "sha1:BC7RJU36MJJ7X6WMFMOYFLIPXBTXOZE7", "length": 3248, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२५६ मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२५६ मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १२५६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १२५६ मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १२५६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8073", "date_download": "2019-08-20T23:39:08Z", "digest": "sha1:RWVB5PE5KKQBAV6WLZ24LEYMXLZ66LBI", "length": 4064, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुवर्णप्राशन विधी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुवर्णप्राशन विधी\nबालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी\nबालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी\nआमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.\n१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार\n२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर\n३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.\n४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे\nकुणाला याबाबत माहिती आहे का या औषधाचे नेमके फायदे काय आहेत\nबालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी\nRead more about बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/testy-parathas/", "date_download": "2019-08-20T22:19:29Z", "digest": "sha1:JCFKXSSSZF5QCDMVTQAV6APEEWPQ3D3L", "length": 21777, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "टेस्टी पराठे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवाद��� हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nआपल्या जेवणात पोळी हा प्रकार असतोच असतो. पोळीभाजी हा आपल्या जेवणातील एक लोकमान्य प्रकार आहे. तो शक्यतो आपण टाळत नाही. परंतु कधी कधी रोज जेवणात पोळी खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. मग त्याला पर्याय काय पर्याय आहे. नक्कीच आहे. तो म्हणजे पोळीऐवजी परोठा खाणे. खरोखर गरमागरम पराठय़ाचे नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. गरमागरम परोठे… त्याच्याबरोबर एखादी आवडीची भाजी… मस्त बेत जमून जातो. वास्तविक परोठा हा पंजाबी प्रकार इतर प्रांतीयांनीही आपलासा केला आहे. तर मग बघूया वेगवेगळय़ा प्रकारचे परोठे आणि त्यांच्या पाककृती.\nसाहित्य… पाव किलो बटाटे, दोन मध्यम कांदे, आलं, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, ओले खोबरे, लिंबू, साखर, मैदा, कणिक, तूप, मीठ.\nकृती ...बटाटे उकडून सोलावे आणि बटाटय़ाच्या भरड किसणीवर किसावे. आलं, लसूण, मिरच्या वाटाव्या. कांदा बारीक चिरावा. फोडणीत कांदा व ठेचा परतावा. कांद्याला वाफ आली की, बटाटय़ाचा कीस, चवीप्रमाणे साखर, लिंबाचा रस, ओले खोबरे, कोथिंबीर घालून परतून घ्यावे. हे मिश्रण गार करावे. दोन वाटय़ा मैद्यामध्ये अर्धी वाटी कणिक, मीठ मुटका वळेपर्यंत कडकडीत मोहन घालून मैदा पाण्याने घट्ट भिजवावा. त्याचे गोळे करावे. दोन लहान पुऱया लाटून त्यात पुरण भरून पुन्हा पराठा अलगद लाटावा. जाड तव्यावर दोन्ही बाजूंनी पराठा भाजावा. दुसऱया तव्यावर थोडे तूप घालून खालून वरून पराठा चुरचुरीत करावा किंवा सर्व पराठे भाजून ठेवावे. नंतर एक एक करून तव्यावर टाकून तूप सोडून खमंग करावा.\nसाहित्य … मुगाची डाळ, उडदाची डाळ, धणे-जिरे पूड, मीठ, पिठी, तिखट गरम मसाला, तेल.\nकृती …दोन्ही डाळी प्रत्येकी अर्धी वाटी रात्री भिजत घालाव्या. सकाळी डाळी जरा भरडसर वाटाव्या. त्यात एक चमचा धणे-जिऱयाची पूड, चिमूटभर गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून कालवावे. थोडय़ा तेलावर मंद परतून वाफ देऊन खाली उतरवावे आणि मिश्रण गार करत ठेवावे. दीड वाटी कणकेत एक चमचा पिठी, कडकडीत तेल व मीठ घालून कणिक घट्ट भिजवावी. थोडय़ा वेळाने तेल-पाणी लावून लिंबावी. तिचे लहान बटाटय़ाएवढे गोळे करावे. एका गोळय़ाची गोल वाटी करून त्यात डाळीचे पुरण भरावे आणि उंडा तयार करावा. त्याला पिठी लावून अलगद लाटावा. गॅसवर जाड बुडाचा तवा तापवून दोन्ही बाजूंनी मंद भाजावा आणि दुसऱया उथळ तव्यावर टाकून त्यावर कडेकडेने दोन्ही बाजूंनी तूप सोडून खमंग करावा. पराठय़ांसाठी दोन तवे वापरले म्हणजे पराठय़ाला तेलकट वास येत नाही. तसेच पराठय़ांसाठी तेलाऐवजी तूप वापरल्यास ते जास्त चांगले लागतात.\nसाहित्य… (आतील पुरणाचे) एक वाटी पनीर, एक वाटी ओला मटार जरा ठेचून, एक चमचा आलं, मिरच्यांचा ठेचा, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक मोठा कांदा बारीक चिरून, मीठ.\nकृती….दोन चमचे तेलावर कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यात वाटलेला ठेचा व मटार घालून मंद शिजवावे. नंतर त्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, साखर व पनीरचे तुकडे घालून ढवळावे. चतकोर लिंबाची फोड पिळून उतरवावे. (वरचे आवरण) दोन वाटय़ा कणीक, दोन टेस्पून तेल, थोडे मीठ घालून पाण्याने घट्ट भिजवावी. त्याच्या बोटय़ा करून दोन पुऱया लाटाव्या. एका पुरीवर कडेपर्यंत सारण व दुसरी पुरी ठेवून कडा बंद कराव्या. एका तव्यावर पराठा भाजावा व दुसऱया तव्यावर तूप पसरून त्यावर ठेवून खमंग करावा. त्याच्या जोडीला पातळ चिंचेची चटणी करावी.\nसाहित्य… कोथिंबीर एक जुडी, आले पेस्ट एक चमचा, लसूण पेस्ट एक चमचा, हिरवी मिरची पेस्ट एक चमचा, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली ती प��� मिक्सरवरून काढावी. मीठ चवीनुसार. अख्खे तीळ एक डाव. कणीक एक भांडे, एक डाव डाळीचे पीठ, एक डाव मैदा मोहनासाठी आणि पराठय़ावर सोडण्यासाठी तेल अंदाजे कणकेत एक डावभर मोहन, पुदिना अर्धी जुडी.\nकृती…प्रथम कोथिंबीर निवडून धुवून घ्यावी. आले, मिरची, मीठ, लसूण, पुदिना, कोथिंबीर धुवून सर्व साहित्य मिक्सरमधून काढावे आणि मग तीळ घालावे. कणीक, डाळीचे पीठ, मैदा यात ते मिश्रण घालून घट्ट मळावे. बेताचे पातळसर छोटे छोटे पराठे लाटावे. गॅसवर तवा ठेवून तांबूस रंगावर शेकवावे. वरून तेल सोडावे. मंद गॅसवरच भाजावे. हिरव्या रंगाचे हे पराठे दिसायलाही फारच छान दिसतात.\nसाहित्य….नारळ, मैदा, साखर, तूप, वेलदोडे, केशर.\nकृती... दोन वाटय़ा मैद्यामध्ये पाव वाटी कडकडीत तेल घालून मैदा पाण्यात घट्ट भिजवावा. (आतलं सारण) दोन नारळांचे खोबरे खवून त्यात किसाच्या निमपट साखर घालून गॅसवर ठेवून घट्टसर करावे. त्यात वेलची पूड व केशव घालावे. ओलसर असतानाच उतरवावे. गार होईपर्यंत अधूनमधून ढवळावे. भिजवलेल्या मैद्याचे गोळे करून दोन पुऱया लाटाव्यात. एका पुरीवर सगळे सारखे सारण पसरावे. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा जरा दाबाव्या व अलगद लाटावे. पसरट तव्यावर थोडे तूप घालावे. त्यावर पराठा घालून दोन्ही बाजूंनी खमंग चुरचुरीत करावा. नारळाच्या खोबऱयात निम्मा खवा घालून साखर घालून सारण तयार केल्यास खवा-नारळाचे पराठे अधिकच चांगले लागतात.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/do-you-know-the-benefits-of-the-shingada/", "date_download": "2019-08-20T23:06:57Z", "digest": "sha1:ZN5DQEFPQIAABYD3A7HQGBP3LZZHEFTB", "length": 7655, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Do you know the benefits of the 'Shingada'...........?", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nशिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का \nशिंगाडे खाण्याचे फायदे :\n– डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अवश्य शिंगाड्यांचं सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 मुबलक प्रमाणात असतं. जर शिंगाड्यांचा आहारात समावेश केला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरतं.\n– अस्थमाच्या रूग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर असतो. शिंगाड्यांचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने श्वसनासंबधीचे सर्व आजार दूर होतात.\n– शिंगाडा डिप्रेशनसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.\n– शिंगाड्याचे सेवन केल्याने भेगाळलेल्या टाचा ठिक होतात. याव्यतिरिक्त शरीरामध्ये कुठेही वेदना किंवा सूज आली असेल तर याचा लेप लावल्याने फायदा होतो.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\n– शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शिंगाड्याचं सेवन केल्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.\n– शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं.\n– शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन करावं.\n– हृदयविकाराच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.\nवजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक\nहार्टअटॅकचा धोका दूर करतील किचनमधील ‘या’ गोष्टी\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसानही जाणून घ्या\nकेस वाढव���ण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर; अशी घ्या काळजी\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n22 ऑगस्टला मनसे कार्यकर्त्याची ईडी कार्यालयावर…\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\nमनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/dr-jotsna-mahajan-write-article-muktapeeth-120216", "date_download": "2019-08-20T22:53:35Z", "digest": "sha1:T4M7SR7IG2VJBNDBEXXD5WTOR32DPN6Y", "length": 18356, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr jotsna mahajan write article in muktapeeth टोळी सापडली | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nबुधवार, 30 मे 2018\nआपण थोडे सजग राहिल्यावर फसवणुकीपासून वाचू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. थोडे चौकस राहणे क्रमप्राप्त आहे.\nआपण थोडे सजग राहिल्यावर फसवणुकीपासून वाचू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. थोडे चौकस राहणे क्रमप्राप्त आहे.\n27 फेब्रुवारी 2018. 11.30 ची वेळ. दूरध्वनी वाजला. \"क्‍या आप ज्योत्स्ना महाजन बात कर रही है केशवजी घरपर है मै पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड ऑथॉरिटीसे बात कर रहा हूँ आपके पती नेव्ही से रिटायर्ड हो चुके हैं न उनको सरकार पेन्शन फंडसे ऍरिअर्स देना चाहती है आपके पती नेव्ही से रिटायर्ड हो चुके हैं न उनको सरकार पेन्शन फंडसे ऍरिअर्स देना चाहती है क्‍या आपको वह लेना है\nयांना नेव्हीमधून रिटायर्ड होऊन 42 वर्षे झाली आणि देवाज्ञा होऊन नऊ वर्षे. मी त्यांची वारस म्हणून फोनवर त्या बाईने कृतिका आगरवाल नाव सांगितले व एक फोन नंबर सांगितला व नंतर दुसऱ्याच फोनवरून बोलली. दिलेल्या पत्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक अकाउंट नंबर, कॅन्सल केलेला चेक हे सर्व एका तासाच्या आत स्पीड पोस्टाने पाठविण्यास सांगितले. डेथ सर्टिफिकेटची तसेच वरील सर्व बाबींचे झेरॉक्‍स पाठवा असे सांगितले. पाठविताना पाकिटावर फाइल नंबर BPL 7984-p व पिन IT 83939 घालावा असेही सांगितले आणि ट्रॅकिंग नंबर पाठवा असे सांगितले. खाली नमूद केलेला पत्ताही लिहून घ्या असे सांगितले. pension fund regulatary and development autority govt. h.o. central govr 87/d 1st floor rohini sector 15 new delhi - 110089\nहा तो पत्ता आहे.\nमाझा मुलगा सचिन आणि पेन्शनचे अकाउंट असलेल्या सेंट्रल बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलताना काही गोष्टी अधिक स्पष्ट होत गेल्या की हा फोन फ्रॉड आहे. माझी वैयक्तिक माहिती काढून त्याचा गैरवापर करणारी ही टोळी व यंत्रणा काय आहे असा विचार करून दुसऱ्या दिवशीच सायबर क्राइम ब्रॅंचमध्ये मी तक्रारवजा अर्ज दाखल केला. त्याची दखल घेऊन स्वारगेट पोलिस स्टेशनवरून मला पीएसआय साबळे यांनी पोलिस स्टेशनला बोलावून घेतले.\nमनात अतिशय धाकधूक की काय असेल पोलिस स्टेशनवर वाढून ठेवलेलं कोण बोलेल कशा प्रकारची वागणूक मिळेल आणि सरतेशेवटी तक्रार केल्यामुळे आपल्या पदरात काय पडले, अशा विचित्र अवस्थेत पोलिस स्टेशनवर पहिले अधिकारी भेटले त्यांनाच विचारले पीएसआय साबळे कुठे असतील कोण बोलेल कशा प्रकारची वागणूक मिळेल आणि सरतेशेवटी तक्रार केल्यामुळे आपल्या पदरात काय पडले, अशा विचित्र अवस्थेत पोलिस स्टेशनवर पहिले अधिकारी भेटले त्यांनाच विचारले पीएसआय साबळे कुठे असतील मी महाजन त्यांनी भेटायला बोलावलं आहे. आश्‍चर्य असे की तेच साबळे साहेब होते. मनातली अर्धी भीती पळून गेली.\nखरंतर वर लिहिलेल्या माहितीचा पडताळा घेण्यासाठीच मला बोलावलं होतं. माझा तक्रार अर्ज काढून त्यांनी बोलायला सुरवात केली. शाबासकी देत सांगितलं, की कोणतेही कागदपत्र न देता त्या कृतिका अगरवालचा नंबर घेऊन तुम्ही पोलिसांना मदतच केली आहे. मनातील पोलिसाविषयीची भीती पार पळून गेली होती. \"बरं का मॅडम, आम्ही तुमचे मित्रच आहोत. सदैव तुम्हाला मदत करायला उत्सुक व तत्पर आहोत. अशा प्रकारचे सायबर क्राइम म्हणजे तुमची माहिती विशिष्ट संकेत स्थळावरून \"चोरून' त्याचा गैरवापर करणारी टोळी सध्या कार्यरत आहे. वैयक्तिक माहिती तर कुणाला देऊ नकाच आणि खुबीने त्या व्यक्तींचा फोन नंबर घेतला आणि बिनदिक्कत पोलिसां��रोबर शक्‍य तितक्‍या लवकर ही माहिती लेखी स्वरूपात दिली, तर अशा व्यक्तीचं सापडणं आणि यापुढे होणारे गुन्हे टाळणं शक्‍य आहे. तुम्ही दिलेला नंबर दिल्लीचा आहे. अशा वेळेस हा फोन ब्लॉक करून किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवून सापळा रचून या व्यक्ती पकडल्या जातात. फोन करून मागणी केल्यामुळे पैसे पण देणारे महाभाग आहेत. अगदी थोडेसुद्धा पैसे देणं म्हणजे अशा व्यक्तींना गुन्हे करण्यास प्रवृत्त करण्यासारखं आहे. जर असं झालंच तर लवकरात लवकर गुन्ह्यांच स्वरूप पोलिसापर्यंत पोचणं गजरेचं आहे. बॅंकेचं कार्डही आपल्याला ब्लॉक करता येतं आणि भरलेले पैसेही परत मिळू शकतात.''\nसाबळे साहेब बोलत होते मी मात्र अवाक होऊन ऐकत होते. सतर्कता, सुरक्षितता, सावधानता या त्रिसूत्रीचा वापर करून आपण आपल्याला वाचवू शकतो.\nया वेळेस सेवानिवृत्ती धारकांनो आपण लक्ष्य आहोत या टोळीचं. लक्षात ठेवा आपली वैयक्तिक माहिती चोरून त्याचा आपल्याविरुद्ध वापर करण या गुन्ह्यापासूनसुद्धा आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे.\nपोलिस - 100 पुणे सायबर सेल - 020-26123346\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे....\nकंपनी करात कपातीची शक्‍यता\nमुंबई: प्रत्यक्ष कर संहिता समितीने प्राप्तिकर आणि कंपनी करात कपात करण्याची शिफारस केली आहे. कंपन्यांसाठी एकच 25 टक्के कर निश्‍चित करण्याची शिफारस...\nराज यांची चौकशी कशासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nआयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांचा संप सुरू\nवाडी/सोनेगाव (जि.नागपूर) : आयुधनिर्माणी अंबाझरीसह देशातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू झाला. आयुधनिर्माणी...\nसर्वांना नळाद्वारे पाणी देण्यास सरकार कटिबद्ध\nमुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या...\nपिंपरी : वाहन उद्योगात आलेल्या मंदीतून मार्ग काढण्यासाठी उद्योगनगरीतील लघू व मध्यम उद्योजकांनी अनेक उपाययोजनांची आखणी केली आहे. उत्पादनासाठी आवश्‍यक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/prof-avinash-kolhe-write-bangladesh-article-editorial-157288", "date_download": "2019-08-20T22:54:20Z", "digest": "sha1:GYEUWKOX33E5OQMZHIKJ4NBU3R36ED3U", "length": 26283, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof avinash kolhe write bangladesh article in editorial विरोधकांच्या आघाडीमुळे बांगलादेशात चुरस | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nविरोधकांच्या आघाडीमुळे बांगलादेशात चुरस\nप्रा. अविनाश कोल्हे nashkohl@gmail.com\nबुधवार, 28 नोव्हेंबर 2018\nबांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.\nबांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.\nदु सऱ्या महायुद्धानंतर आशियात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व देशांमध्ये लोकशाही शासनव्यवस्था आहे. पाकिस्तानसारखा देश, जो सततच्या लष्करशाहीमुळे एकप्रकारे बदनाम होता, आता तेथेसुद्धा लोकशाही शासनव्यवस्था आहे. असे असले तरी या देशांमध्ये लोकशाहीची संस्कृती रूजली आहे असे मात्र म्हणता येत नाही. अलीकडेच श्रीलंकेत अध्यक्षांनी संसदेत बहुमत असलेल्या पंतप्रधानांना बडतर्फ केले होते अशा स्थितीत पुढच्या महिन्यात होत असलेल्या बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले असणे स्वाभाविक आहे. भारताला या निवडणुकीत विशेष रस असणे नैसर्गिक ��हे. बांगलादेशात कोणता राजकीय पक्ष सत्तेत आहे, त्यानुसार भारत-बांगलादेश संबंध वर-खाली होत असतात. पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचा अवामी लीग हा पक्ष भारताचा मित्र समजला जातो, तर बेगम खालिदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) हा पक्ष भारतविरोधी समजला जातो. हा फरक एवढ्यावरच संपत नाही, तर अवामी लीग ढोबळमानाने धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था व समाजवादाचा पुरस्कार करणारा पक्ष मानला जात असे, तर ‘बीएनपी’ म्हणजे धर्माच्या मदतीने कारभार करणारा, काहीसा उजवी विचारसरणी प्रमाण मानणारा समजला जात असे. हे फरकसुद्धा आता पुसट होत आहेत. आता अवामी लीगने ‘हजगर्त-ए-इस्लाम’ या संघटनेशी मैत्री केली आहे.\nबांगलादेशातील दोन प्रमुख पक्षांचे नेतृत्व महिलांकडे आहे. दोघींना रक्तरंजित कौटुंबिक शोकांतिका सहन कराव्या लागल्या आहेत. पंधरा ऑगस्ट १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान शेख मुजिब रेहमान यांची त्यांच्या कुटुंबीयांसह हत्या करण्यात आली. शेख हसीना या मुजिब रेहमान यांच्या कन्या. या हत्याकांडातून हसीना वाचल्या. कारण त्या तेव्हा जर्मनीत होत्या. बेगम झिया यांचे पती झिया उल हक यांचीसुद्धा हत्या झाली. म्हणूनच बांगलादेशाच्या राजकारणाचे अनेकदा वर्णन ‘दोन स्त्रियांतील सत्तासंघर्ष’ असा केला जातो.\nडिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेशाचा जन्म झाल्यापासून तेथील मतदारांनी दहावेळा सार्वत्रिक निवडणुकांत मतदान केले आहे. आता ही अकरावी खेप आहे. तेथे एक तर अवामी लीग सत्तेत असतो, किंवा ‘बीएनपी’. मात्र गेली दहा वर्षे अवामी लीग सत्तेत आहे. डिसेंबरमधील निवडणूक अवामी लीगने जिंकली, तर हा पक्ष सतत तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा विक्रम करू शकेल. बांगलादेशात २००८पासून अवामी लीग सत्तेत आहे व गेली दहा वर्षे पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता आहे. आगामी निवडणूकसुद्धा त्या सहज जिंकतील असे अगदी अलीकडेपर्यंत वातावरण होते. तेथील प्रमुख विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली सात वर्षांसाठी तुरुंगात आहेत. त्यांचा मुलगा तारीक रेहमान गेले काही महिने ब्रिटनमध्ये परागंदा अवस्थेत आहे. त्याच्यावर अनेक आरोप आहेत. तो बांगलादेशात परतला तर त्याला विमानतळावरच अटक होईल. ही प्रमुख विरोधी पक्षाची अवस्था असेल तर आगामी निवडणूक एकतर्फी होईल हे उघड आहे.\nया राजकीय वस्तुस्��ितीच्या जोडीला पंतप्रधान हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशाची अर्थव्यवस्था उत्तम प्रगती करत आहे. अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर ७.३ टक्के आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवरही हसीना यांना काळजीचे कारण नाही. परिणामी आगामी निवडणूक त्या तिसऱ्यांदा जिंकून विक्रम करतील, असा अंदाज कालपरवापर्यंत व्यक्त केला जात होता. आता मात्र वातावरणात हळूहळू बदल होत असल्याचे दिसते.\nजानेवारी २०१४ मधील सार्वत्रिक निवडणुकीवर बेगम झिया यांच्या पक्षाने बहिष्कार घातला होता. परिणामी ही निवडणूक जिंकण्यासाठी अवामी लीगला फारसे कष्ट पडले नाहीत. आता मात्र ‘बीएनपी’ आगामी निवडणूक सर्व शक्तीनिशी लढवणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकून आपण घोडचूक केली, याची जाणीव त्या पक्षाला झाली आहे. आता या पक्षाने विरोधी पक्षांची आघाडी उभारली असून, या आघाडीला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. या विरोधी पक्षांच्या आघाडीने (जातिया ओक्‍या फ्रंट) पंतप्रधान हसीना या हुकूमशाही प्रवृत्तीच्या असल्याचे आरोप केले आहेत. या आघाडीचे नेतृत्व डॉ. कमल होसन (वय ८२) करत आहेत. डॉ. होसन ज्येष्ठ व आदरणीय नेते आहेत. त्यांनी या आघाडीचे नेतृत्व करण्याचे मान्य केल्यामुळे या आघाडीच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. बांगलादेशाच्या राजकारणात एकीकडे अवामी लीग, तर दुसरीकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या दोन पक्षांभोवती ध्रुवीकरण झालेले आहे. या दोन्ही पक्षांचे स्वतःचे निष्ठावान मतदार आहेत. त्यामुळेच कुंपणावर असलेले सुमारे २० टक्के मतदार कोणाला मतदान करतात यावरच निकाल ठरत असतो. बांगलादेशाच्या राज्यघटनेनुसार तेथे निवडणुकीच्या काळात पक्षातीत काळजीवाहू सरकारच्या हाती कारभार दिला जावा, अशी तरतूद होती. पण पंतप्रधान हसीना वाजेद यांनी ही तरतूद रद्द केली. नेमक्‍या याच कारणांसाठी २०१३ मध्ये ‘बीएनपी’ने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आता पुन्हा हा मुद्दा तापत आहे. एवढेच नव्हे, तर पुढच्या महिन्यात होणारी निवडणूक खुल्या वातावरणात होणार नाही असे म्हटले जाते. या संदर्भात पंतप्रधान हसीना यांनी या महिन्यात प्रमुख विरोधी नेत्यांबरोबर काही बैठका घेतल्या व दीर्घ चर्चा केली. विरोधी पक्षांच्या मते सरकारने तुरुंगातील राजकीय कैद्यांची मुक्तता करावी (यात श्रीमती झिया यांची सुटका आलीच.), संसद विसर्जित करावी व निवडणुकीच्या काळात पक्षातीत काळजीवाहू सरकार स्थापन करावे. पंतप्रधान हसीना यांपैकी एकही मागणी मान्य करण्याची शक्‍यता नाही. परिणामी एक विचित्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे, जेथे प्रमुख राजकीय पक्षांचा एकमेकांवर मुळीच विश्‍वास नाही. पण याचा निषेध म्हणून विरोधी पक्ष निदर्शने करण्याच्या मनस्थितीत नाहीत. तसे केल्यास सरकार पोलिसबळाचा वापर करेल आणि त्यातून वातावरण अधिकच बिघडेल.\nगेले काही महिने पोलिस दलाचा वापर करून सरकार विरोधी शक्तींना दडपत आहे असे आरोप होत आहेत. कणखर कारभाराच्या नावाखाली पोलिस दलाला मे २०१८ मध्ये अनेक लोकशाहीविरोधी अधिकार देण्यात आले. उदाहरणार्थ अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे अधिकार मिळाल्यापासून पोलिस गोळीबारात अडीचशे लोक मारले गेले आहेत. ऑगस्ट महिन्यात ढाक्का शहरात विद्यार्थ्यांनी बेजबाबदार वाहनचालकांच्या विरोधात निदर्शने केली, तेव्हा सरकारने गुंड पाठवून या विद्यार्थ्यांना चोप दिला. या हाणामारीची छायाचित्रे एका नामवंत छायाचित्रकाराने ‘फेसबुक’वर टाकली, तेव्हा त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी फरफटत बाहेर आणून मारहाण केली. आज बांगलादेशात सरकारी दहशतीचे वातावरण आहे, असे आरोप होत आहेत. अशा स्थितीत निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वी ही निवडणूक कमालीची एकतर्फी होईल अशी चर्चा होती, तसे वातावरण आता राहिलेले नाही, एवढे मात्र खरे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविराटला आता शतके करावीच लागतील; अव्वल स्थानासाठी स्मिथ मागावर\nदुबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याने ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांनंतर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनला आयसीसी कसोटी...\nनिवृत्ती घेणार आहेस की नाही तो म्हणाला, प्लिज मला थोडासा वेळ हवाय\nढाका : बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तजा विश्वकरंडक 2019 नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. तो सध्या अत्यंत खराब फॉर्मात आहे तसेच त्याला दुखापतींही...\nबेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक\nभिवंडी : भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून भिवंडी शहरात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सुभाष कोका��े...\nIndependence Day : 70 वर्षात जे काम झाले नाही ते 10 दिवसात करुन दाखवले- पंतप्रधान मोदी\nस्वातंत्र्यदिन नवी दिल्ली : ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले...\n‘गोऱ्हे बुद्रुक’ने जपला भूमातेच्या रक्षणाचा वारसा\nखडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या गावाने भूमातेच्या रक्षणाचे काम केले ते गोऱ्हे बुद्रुक आज सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे....\nभाष्य : राजकीय स्पर्धेत स्थलांतरितांची कोंडी\nवाढत्या जागतिक तापमानामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून भविष्यात पृथ्वीचे अनेक टापू माणसाला जगण्यास अयोग्य बनणार आहेत. अशा कोट्यवधी लोकांना स्थलांतरावाचून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ebible.org/study/content/texts/mar/K15.html", "date_download": "2019-08-20T23:08:54Z", "digest": "sha1:DG2G3MQGRAPG7YASZ6N5DGUQQQBW5KVU", "length": 6557, "nlines": 4, "source_domain": "ebible.org", "title": " राठी बायबल 1 राजे 5", "raw_content": "\n१ हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याचे दावीदाशी सख्य होते. त्यामुळे त्याने शलमोन राज्यावर आल्याचे कळताच आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले. २ शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला. ३ “माझे वडील सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंचा पाडाव होईपर्यंत ते थांबले होते. ४ परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू नाहीत. माझ्या लोकांना कोणताही धोका नाही. ५ “परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे. ६ त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या दिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.” ७ हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.” ८ मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुला देईल. ९ माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.” १० हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची झाडे दिली. ११ शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 1,20,000 बुशेल गहू आणि 1,20,000 गंलन निर्भेळ तेल दिले. १२ परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे शलमोनाला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला. १३ शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली. १४ अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. १५ ऐंशी हजार लोकांना शलमोनाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती. १६ या काकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती. १७ त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले. १८ मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबलोस येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/amol-palekar-statement-on-ngma-chapter/", "date_download": "2019-08-20T22:46:49Z", "digest": "sha1:RYRQ6QGRQNWUXQ36T242DKDQJDBFFWWH", "length": 19960, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "'निषेध करण्याची संधी मागून मिळत नसते ती हक्कांनीच मिळव��वी लागते' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘निषेध करण्याची संधी मागून मिळत नसते ती हक्कांनीच मिळवावी लागते’\n‘निषेध करण्याची संधी मागून मिळत नसते ती हक्कांनीच मिळवावी लागते’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निषेध करण्यांची संधी मागून मिळत नसते. ती हक्कानीच मिळवावी लागते, असे सांगत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपण भाषणात सांगितलेली सर्व माहिती एनजीएमए चे बहुलकरांनीच सांगितल्याचा बॉम्बगोळा फोडला आहे. आपल्या औचित्यभंगाला त्यांनी पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर पु. ल.यांनी सरकारवर केलेल्या टिकेची जोड देत कणाहीन जगण्यापेक्षा तथाकथित औचित्यभंगाचा ठपका घेऊन जगणे मी उचित मानतो, असे सांगत त्यांनी बहुलकरांना चपराक लगावली आहे.\nबहुलकर यांनी केलेल्या खुलाशाला उत्तर देताना अमोल पालेकर यांनी आज एक पत्र प्रसिद्धीला दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी शुक्रवारी एनजीएमए संबंधित प्रंश्नांना वाचा फोडल्यावर लगेच रविवारी सांस्कृतिक मंत्रालयाकडून सोबतचा खुलासा करण्यात आला. पूर्वीच्या समित्यांनी केलेल्या शिफारसी (ज्या मुंबई एनजीएमए करीत डिसेंबर २०१९ पर्यंत मानल्या जातील) आणि प्रस्तावांनुसार कलाकारांची प्रदर्शने भरविली जातील. थोडक्यात काय तर दिल्लीहून एकतर्फी घेतला गेलेला निर्णय मागे घेतला आहे. तसेच सरकारने हे ही मान्य केले आहे की, कलाकारांकडून आलेल्या सूचनांचा एनजीएमए बारकाईने विचार करीत आहे आणि सर्व संबंधित गटांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. यातच मी उठवलेला आवाज हा औचित्यपूर्ण होता की नाही हे समजून येते.\nबहुलकरांचा आक्षेप, मी त्या व्यासपीठावर, त्या उत्सवी प्रसंगी हे मुद्दे उठवले याला आहे. असे ते वारंवार सांगत आहेत. त्यांनी हे मुद्दे स्वत:च गेले तीन महिने लावून धरून संपूर्ण कलाजगतासमोर आणले असते तर मला हे बोलावेच लागले नसते. व्यक्तिश: त्यांनीच हे सारे तपशील मला सांगितले होते. या वर्षातील ठरलेली प्रदर्शने रद्द करण्यात आली आहे. त्याविषयी न��राजीही व्यक्त केली होती. त्यांनी परिस्थितीपुढे नमते घेतलेले मला स्वच्छ दिसत होते. जसे इतरही अनेक कलाकारांनी आपापसात, कुजबुजत गप्प राहणे पसंत केले.\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा…\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’,…\nतसेच याबाबत अमोल पालेकर पुढे म्हणतात, की मला त्या दिवशी माझे भाषण पूर्ण करु दिले असते तर हे मुद्दे केवळ शंभर लोकांपर्यंत पोहोचले असते. आणि मी माझ्या कायदेशीर मार्गांनी त्याची पुढील दाद सरकारकडे आणि वेळ पडल्यास कोर्टापुढे मागितली असती. निषेध करण्याचे धाडस स्वत:त नाही आणि जो संयतपणे मुद्दे उठवतो आहे. त्याचीही मुस्कटदाबी करायची ही खरी दुदैवाची बाब आहे. माझ्या भाषणानंतर ही तुम्ही माझ्यावर औचित्यभंगाची जोरकस टिका करु शकला असतातच की.\nबहुलकर म्हणतात, त्या प्रमाणे बर्व्यांना माझे आवाज उठवणे पटले नसते, तर मी त्यांच्याशीही अत्यंत आदराने आणि प्रेमाने वाद घातला असता. त्यांनी तो ऐकून घेतला असता. तुमच्यासारखी मुस्कटदाबी केली नसती याची मला खात्री आहे. निषेघ करण्याची संधी मागून मिळत नसते, ती हक्कांनी मिळवावी लागते. हेही मी तितक्याच ठामणे सांगितले असते.\nहा प्रसंग घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पु. ल. देशपांडेंवरचा भाग २ सिनेमा बघितला. तिथे हजर असलेल्या एकाही मराठी कलाकाराने वा प्रेक्षकांनी आदल्या दिवशी झालेल्या प्रसंगाविषयी मला विचारले नाही किंवा त्यांचे मत व्यक्त केले नाही. जसे काही सगळे आलबेल आहे Ironically सिनेमा संपतो तो पु.ल.यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणाने, उत्सवी प्रसंग असूनही लोकशाही मार्गाने निवडून येणारे ठोकशाहीची भाषा करीत आहेत याच्या मला किती यातना होत असतील, हा हेलावणारा प्रश्न पु.ल.यांनी आवर्जुन विचारला. हा प्रश्न विचारायला पु.ल. कचरले नाहीत. त्यांनी पुरस्कार स्वीकारला पण त्या अनुषंगाने अपेक्षित असणारा मिंधेपणा स्वीकारला नाही.\nकणाहीन जगण्यापेक्षा तथाकथित औचित्यभंगाचा ठपका घेऊन जगणे मी उचित मानतो. असे अमोल पालेकर यांनी आपल्या या पत्रात म्हटले आहे.\nAmol Palekarngmapolicenamapuneअभिनेतेअमोल पालेकरएनजीएमएपु. ल. देशपांडे\n२ वेळेस साफसफाई करण्यास युनियनचा विरोध\nहॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाह��ुकीसाठी बंद\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel…\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार…\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\nचांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम \nSBI करणार डेबिट कार्ड बंद, पैसे काढण्यासाठी आता वापरली जाणार ‘ही’ प्रणाली\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा…\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल���या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nशिवसेनेमुळे 90 दिवस तुरुंगात राहिलेल्या जगतापांना शिवसैनिकांचा…\nनाशिक : सिन्नरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत 2 बछड्यांचा मृत्यू\n‘आरक्षणा’च्या मुद्यावर ‘चर्चा’ होणे आवश्यक :…\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी…\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला ‘हैराण-परेशान’, नेटफ्लिक्सनं मागितली…\nISI एजंटसह 4 दहशतवादी घुसले, देशात सर्वत्र हाय ‘अलर्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?cat=44", "date_download": "2019-08-20T23:48:20Z", "digest": "sha1:FSH3KK25HHPVPDSC5IEMG2RRAA2N5ZO2", "length": 5962, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "BJP Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nराज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी\nराज्यावर अस्मानी संकट कोसळल्यानं ठाणे महापौर वर्षा मॅर�\nअन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयातील दलालांना पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nवागळे इस्टेट येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात दलाल�\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा – स्लम टीडीआर वापरण्याचं बंधन रद्द\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला अस\nडॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी\nडॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच काम हे निकृष्ट दर्जाचे असू�\nजागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला संजय केळकर यांनी दिल्या शुभेच्छा\nजागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगा\nजिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय होणार\nकल्याण ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय म��जूर करण�\nकोकणातील बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ\nराज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकण�\nआनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या कामात अनागोंदी झाल्याचा निलेश कोळी यांचा आरोप\nआनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदा\nशहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना,घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे – आमदार निरंजन डावखरे\nशहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ�\nआमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक\nचरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक ल�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:34:54Z", "digest": "sha1:PPEZIDTAWHGRLYORHFAKXKPJZFETK2UW", "length": 3850, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुभाषचंद्र बोस अल्लुरी - विकिपीडिया", "raw_content": "\nसुभाषचंद्र बोस अल्लुरी (जन्म: जानेवारी २३, इ.स. १९४०) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n६ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१६ रोजी ०४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://parijatak.com/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-08-20T22:24:40Z", "digest": "sha1:TE4DLJX2PCIPENUO3WLYINFCF34EO7AD", "length": 11384, "nlines": 255, "source_domain": "parijatak.com", "title": "ऑस्टिओपोरासिस - Parijatak", "raw_content": "\nऑस्टियो म्हणजे हाड व पोरोसिस म्हणजे ठिसूळ होणे. या रोगामध्ये हाडांच्या ठिकाणी ठिसूळता येणे म्हणून या रोगाला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. ऑस्टिओपोटिसि�� सर्वसाधारणःकोणालाही होणारा आजार आहे. बदलती जीवनशैली, राहणीमान व आहारात पोशणतत्त्वाची कमी हे या रोगा उत्पत्तीचे मुख्य कारण आहे. जसे जसे वय वाढते तसी-तसी शरीरातील धातुंची झीज होत जाते. या शरीरामध्ये हाडे इतकी कमकुवत व नाजूक होतात की हलकासा धक्का लागल्याने किंवा मुरगळल्याने किंवा पडल्याने किंवा जड वस्तू उचलल्याने देखील फॅक्चर होवू शकते.\nबालवयात हाडांची वाढ होते, तरुण वयात हाडांची घनता वाढून ती टणक बनतात. तर वाढत्या वयाबरोबर शरीराची झीज होत जाते. म्हणजेच सर्व धांतूचा क्षय होत जातो. त्यामध्ये हांडाचा देखील समावेश होतो. हाडांची घनता कमी होते व वयांच्या ३० नंतर जर योग्य काळजी घेतली नाहीतर आपल्याला हा ऑस्टियोपोरोसिस नावाचा रोग होतो.\n– कंबर हात व मणगटाच्या हाडांमध्ये वेदना असणे.\n– मानेमध्ये पाठीच्या कणेत वेदना असणे.\n– शरीराला वाक येणे\n– उंची कमी होणे\n– थोडयाही कारणाने फॅ्रक्चर होणे.\n– स्त्रींयामध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषापेक्षा ४ पटीने अधिक असते. याचे मुख्य कारण म्हणजे\nआहारतील पोशणतत्त्वाची कमी,शीळे अन्न, खाण्याची पदधत व रजोनिवृत्तिनंतर होणारे हार्मोन्सचे\n– ‘ड’ जीवनसत्त्वाची कमी\n– आहारात कॅलशीअमची कमतरता\n– धुम्रपान मदयपान तंबाखूचे सेवन\n– मूत्रल औशधी,स्टेरॉइड्स चे सेवन.\n– काही कारणांमुळे शस्त्रक्रिया करुन बीजग्रंथी काढल्याने\n– BMD test बोनडेनसिटी चाचणी\n– Blood test रक्ताची चाचणी\nसीरम कॅल्शीअम, विटामिन डीT3, T4, T5h इस्त्रोजन\nआहार हा परिपूर्ण व योग्य मात्रेत घ्यावा. आहारामध्ये सहाही रसाचा समावेश असणे आवश्यक आहे.\nहाडांच्या बळकटीसाठी व विकासासाठी परीपूर्ण कॅल्शीयम व विटामीन ‘डी’चे सेवन योग्य मात्रेत घेणे आवश्यक आहे.\nआहारामध्ये दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ खजूर, बदाम, डिंक, आळीव, तिळ, नाचणी, मेथीदाणा, हिरव्या पालेभाज्या इ. समावेश असावा.\nकिमान अर्धातास चालल्याने हाडे मजबूत होतात पेशीमधील रक्तसंचार वाढतो त्यामुळे पेशी मजबुत होतात.\nनियीमत व्यायम व योगासन करणे.\nनियीमत आंघोळीच्या एक तास अगोदर व झोपण्या अगोदर सर्व शरीराला तेल लावणे\nसकाळी अर्धातास तरी कोवळया उनात बसणे\nटाचेच दुखणे व यात्रेत, चालण्याच्या धावण्याच्या स्पर्धेत - Parijatak\n[…] उन्हात फिरल्याने अधिक थकवा येतो. एखाद्यावेळी संधीवातानेही पाय दुखतात. अशावेळी सुंठीचा काढा करावा. त्��ात २० ते ३० मिली एरंड तेल टाकावे. हे मिश्रण रात्री झोपताना प्यायल्याने सांधेदुखी विशेषतः संधिवात, आमवातात काही दिवसातच आराम पडतो. […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/adhyatmik/todays-panchang-importance-day-marathi-panchang-14-august-2019/", "date_download": "2019-08-21T00:31:48Z", "digest": "sha1:R4NW2LG5G3E5K7VKR4N37RP6R5FMCJEY", "length": 28702, "nlines": 422, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Todays Panchang Importance Day Marathi Panchang 14 August 2019 | Today'S Panchang & Importance Of The Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 14 ऑगस्ट 2019 | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 ���ोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nआज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास, कसा होईल प्रवास\nमकर राशीत जन्मलेली आजची मुले समस्यांच्या गर्दीतून सफलता संपादन करीत गुरूकृपेने आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षणात यश मिळवतील. अधिकारी होऊ शकतील. व्यवहारात प्रगती होईल. समाजकार्याशी संपर्क राहावा. माता-पित्यास शुभ.\nमकर राशी ज, ख अद्याक्षर\nबुधवार, दि. 14 ऑगस्ट 2019\nभारतीय सौर, 23 श्रावण 1941\nमिती श्रावण शुद्ध चतुर्दशी 15 क. 46 मि.\nश्रवण नक्षत्र अहोरात्र मकरचंद्र\nसूर्योदय 06 क. 21 मि., सूर्यास्त 07 क. 06 मि.\n1908 - लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर यांचा जन्म.\n1911 - योगिराज श्रीवेठाथिरी महर्षी यांचा गुडवनचेरी (तमिळनाडू) येथे जन्म.\n1925 - कादंबरीकार, नाटककार जयवंत द्वारकानाथ दळवी यांचा जन्म.\n1957 - प्रसिद्ध हास्य अभिनेते जॉनी लिवर यांचा जन्म.\n1968 - भारतीय क्रिकेटपटू प्रवीम आमरे यांचा जन्म.\n1984 - प्रख्यात कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे निधन.\n2011 - सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर या���चे निधन.\n2012 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआजचे राशीभविष्य - 20 ऑगस्ट 2019\nआठवड्याचे राशीभविष्य - 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2019\nआजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2019\nआजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019\nघर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती; आनंदाचं घर\nसंत हे परमेश्वराचे दूत असतात\nShravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/kavita?page=10", "date_download": "2019-08-20T22:34:12Z", "digest": "sha1:ZH72YWEXPLRVQCLUHRTKWGR3FHPJO4WL", "length": 6243, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप : गुलमोहर -मराठी कविता - marathi kavita - | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता\nगुलमोहर - मराठी कविता. मायबोलीकरांच्या कवितांचा संग्रह. मराठी गझल हा मराठी कवितेचाच एक प्रकार असलातरी त्यासाठी गुलमोहरावर वेगळा स्वतंत्र ग्रूप आहे. मराठी कविता या पानावरून मायबोलीवर कविता विषयाशी निगडीत सर्व विभाग एकत्रित पाहता येतील.\nगिरनार पौर्णिमा. लेखनाचा धागा\nJul 9 2019 - 11:09am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nपूर्वी आपण जिथे भेटायचो , तिथे आता एक टपरी झालीय लेखनाचा धागा\nJul 9 2019 - 2:54am सिद्धेश्वर विलास पाटणकर\nहृदयाची राणी लेखनाचा धागा\nप्रेम कोडगे घेऊन फिरलो लेखनाचा धागा\nJul 8 2019 - 10:26am सिद्धेश्वर विलास पाटणकर\nसाम दाम दंड भेद लेखनाचा धागा\nनव्या युगाची पहाट लेखनाचा धागा\nJul 7 2019 - 11:31am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nझड श्रावणाची लेखनाचा धागा\nपावसाविषयी असूया लेखनाचा धागा\nJul 6 2019 - 1:38pm डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझा शाळेचा तो रस्ता लेखनाचा धागा\nतर्काच्या सीमेवर तेव्हा लेखनाचा धागा\nकसे जगावे लेखनाचा धागा\nथोर तुझे उपकार लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/vat-purnima-science-behind-festival/", "date_download": "2019-08-20T22:52:36Z", "digest": "sha1:RAVXTQYSZB64UQUCNJSAJY3S3NEMIY4H", "length": 29538, "nlines": 165, "source_domain": "www.saamana.com", "title": "वटपौर्णिमेचं शास्त्रीय महत्त्व | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त���यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nवटपौर्णिमाजवळ आली आहे, महिला वर्ग आणि वटपौर्णिमेवरून चुटके घेणारे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. गम्मत म्हणून हे सुरूच राहणार पण वटपौर्णिमेला केवळ पारंपारिक महत्व नसून त्यामागचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घेणं आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा गम्मत-जम्मत म्हणून जोक्स शेअर करता, तसंच त्या मागची शास्त्रीय भूमिका मांडणारा हा ब्लॉगही शेअर करा…\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)\nह्या वर्षी आठ जूनला वटपौर्णिमा आहे. सकाळपासूनच वडाभोवती सवाष्णींचा घोळका दिसेल. जीन्स -पंजाबी सुटातल्या रोजच्या सवाष्णी जेंव्हा ह्या दिवशी साडी नेसून,ठसठशीत दिसून येणारे मंगळसूत्र आणि नथ घालून वडाभोवती प्रदक्षिणा घालतात तेंव्हा आपली संस्कृती अजूनही ह्या निमित्ताने जपली जातेय हे कळते. ह्या दिवशी वडाची पूजा केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असा एक समज आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी सत्यवान आणि सावित्री ह्यांची एक कथा सांगितली जाते. काहीजणींना ही कथा भावते म्हणून त्या ह्या दिवशी वडाची पूजा करतात,काही जणींना घरातून पूजा करण्याचे सांगितले जाते म्हणून त्या पूजा करतात. आणि अजून ह्यातला एक प्रकार म्हणजे “वडाची” पूजा करून नवऱ्याचे कसे काय आयुष्य वाढेल सात जन्म हाच पती सात जन्म हाच पती नको ग बाई . आमचा नाही विश्वास ह्या थोतांडावर. आम्ही उपवासही करणार नाही आणि पूजाही करणार नाही. असा उघड विरोध करून पूजा न करणारी एक कॅटेगरी.\nकथेत किती सत्यता आहे किंवा नाही हे तर आपण पडताळून पाहू शकत नाही परंतु आपल्या पूर्वजांनी ह्या दिवशी वडाचीच पूजा करण्यास का बरें सांगितले हे नक्कीच तपासून पाहू शकतो. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ महिना हा उन्हाळा संपून पावसाळ्याकडे वाटचाल करणारा महिना. ह्या महिन्यांत वातावरणात एक बदल येऊ पहात असतो. ह्या बदलात हवेत धूळ,प्रदूषण वाढलेले असते. वारा प्रचंड वेगाने वाहत असतो. वाऱ्याची वावटळं ह्या काळात सुरूच असतात. पावसाळ्यानंतर हे प्रदू���ण पावसाच्या पाण्याने विरून जाते किंवा आजच्या भाषेत “SET” होते म्हणू. ह्या सगळ्या काळात ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज प्रत्येकालाच असते. परंतु घरातील एका व्यक्तीवर घराची,ऑफिसची,मुलांची सर्वात जास्त जवाबदारी असते आणि ती व्यक्ती म्हणजे घरातील स्त्री. स्त्रीला आधीपासूनच जास्त जवाबदारी आहे (सध्याचा काळ त्याला अपवाद ठरतोय. सध्या नवरोजीसुद्धा घरातील सर्व कामांत आपला हातभार लावत आहेत.) आधी शेतीची कामे, घरातील स्वयंपाक,पाहुण्याची ऊठबस, मुलांचे पालनपोषण, घरातील गायी,म्हशी ह्यांची काळजी घेणे ह्यातच स्त्रियांचा वेळ व्यतीत होत होता. आत्ताचा काळही ह्या मेहनतीला अपवाद नाही. आजच्या स्त्रीला शेतीची कामे नसली तरी उच्च शिक्षित असल्याने मोठ्या पदावर सध्या त्या काम करीत आहेत. ह्या स्पर्धेच्या युगात स्वतःला रोज सिद्ध करावं लागतंय. घरी आल्यावर आराम असा नाहीच,कामावरचा थकवा विसरून घरी मुलांचा अभ्यास आणि प्रोजेक्ट्स ह्यात आजची स्त्री गढून जाते. शनिवार आणि रविवार हे दिवस बाकीच्या छोट्या-मोठ्या कामात भुर्रकन उडून जातात. म्हणजेच आजच्या स्त्रीलाही फार उसंत नसते. मग ह्या धावपळीच्या रोजच्या दिनक्रमात तिच्या शरीराला आणि मेंदूलाही जास्तीत जास्त प्राणवायूची गरज भासते. मग हा प्राणवायू मिळवायचा कुठून ह्याचेच उत्तर आपल्या सर्व रूढी – परंपरेत लपलेले आहे असे मला वाटते.\nहा विचार तुमच्यापुढे अधिक प्रभावशाली पद्धतीने मांडण्यासाठी आपण वडाच्या झाडाचे महत्त्व समजून घेऊ. वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन वडाचा विस्तार वाढत जातो. वडाच्या झाडाचे आयुष्य हजारो वर्ष असते. वडाच्या फुलाचे,कोंबाचे,डहाळीचे,पानांचे फायदे आहेत. त्याने मनुष्याच्या आरोग्याला फायदा होतो. तो कसा ते पाहू :-\n१) वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात “ऑक्सिजन” वातावरणात सोडत असते.\n२) भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते.\n३) वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.\n४) वडाच्या झाडामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असे म्हंटले ���ाते. जिथे वडाची झाडे जास्त तिथे पाऊस चांगला पडतो.\n५) वडाचा आयुर्वेदिक उपचारासाठीही उपयोग होतो. वडाच्या पारंब्यांच्या रसाने केशवर्धन होते. पारंब्यांच्या काढा शक्तिवर्धक,बुद्धिवर्धक आहे.\n६) गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाचा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे औषधोपचार करता येतो.\n७) गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावे ह्यासाठी ठराविक नक्षत्रावर “पुसंवन”हा विधी केला जायचा. वडाच्या कोवळ्या कोंबाला गायीच्या कच्च्या दुधात वाटून ठरावीक नक्षत्रावर, ठरावीक नासिकेत त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेतला जायचा.\n८) वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येत उपयोगी ठरतो.\n९) वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर गुणकारी आहे.\n१०) उन्हाळ्यात त्वचाविकारांचा प्रादुर्भाव असतो. तेंव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो.\n११) यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे.\nम्हणजेच वडाच्या शीतकारी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात सर्वांसाठी उपयोगी असा हा वटवृक्ष. स्त्रियांच्या सर्व समस्येत वडाच्या पानांचा,पारंब्यांचा,कोंबाचा उपयोग होतो. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असल्याने उन्हाळ्यात वडाच्या सानिध्यात राहिल्याने तुम्हांला उन्हाळ्याचा त्रास होऊ शकत नाही. सतत प्राणवायू सोडत असल्याने उन्हाळ्यात ह्याच्या सान्निध्यात रहावे असाच संदेश आपल्या पूर्वजांना आपल्याला द्यायचा आहे. परंतु आधीच्या काळी सर्वसामान्य मंडळी ऋषीमुनींवर असलेल्या विश्वासामुळे “Scientific Analysis” च्या भानगडीत न पडता ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे वडाची पूजा एक धार्मिक विधी म्हणून करीत होते. वडाच्या पारावर पुरुषमंडळीतर दिवसभराच्या गप्पागोष्टी करण्यासाठी भेटत असत. स्त्रिया दररोज सकाळी वडाला प्रदक्षिणा मारीत असत. त्यामुळे ह्या ना त्या कारणाने मंडळी वटपौर्णिमेव्यतिरिक्त वडाच्या म्हणजेच अक्षयवृक्षाच्या सान्निध्यात येत होती. त्यामुळे त्यांची शरीरेही सुदृढ होती आणि मनही. आज आपण प्रत्येक गोष्टीचं इतकं analysis करतो परंतु तरीही शरीर सुदृढ नाही.\nतेंव्हा मंडळी वडाच्या सान्निध्यात जितकं रहाता येईल तितके रहा. स्त्रियांना तर मी विशेष विनंती करेन की ह्या वटपौर्णिमेला सात जन्म हाच पती मिळावा अशी इच्छा धरून वडाची पूजा करावी की नाही ही सर्वस्वी तुमची इच्छा परंतु वटपौर्णिमेव्यतिरिक्त सुद्धा वडाच्या सान्निध्यात राहिल्यास तब्येतीच्या दृष्टीने चांगले राहील. आणि हो अजून एक छोटीशी विनंती :-\nगेले अनेक वर्ष मी पहातेय नोकरी करणाऱ्या स्त्रिया प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा वेळेअभावी करता येणे शक्य नसल्याने वडाची एक डहाळी बाजारातून घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात किंवा मग वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. आजच्या “मॉडर्न” स्त्रिया मोबाईलवरच्या वडाच्या चित्राची पूजा करतात. हे सर्व “भावना” जपण्यासाठी ठीक आहे परंतु त्यामुळे ऋषीमुनींना अभिप्रेत असलेला मूळ उद्देश हरवत चालला आहे. एका डहाळीकडून किंवा वडाच्या झाडाच्या चित्राकडून तुम्हांला “ऑक्सिजन” मिळणार आहे का \nवर दिलेली सर्व माहिती ही मला नेटवरून उपलब्ध झालेली आहे. त्यात मला असलेलेही थोडीबहुत माहिती त्यात जमा करून ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचावी आणि तुमचा दृष्टिकोन बदलावा एवढीच इच्छा. आपल्या सर्व सणावारांना धार्मिक स्वरूप जरी असले तरी त्यात खूप चांगला शास्त्रीय दृष्टिकोन अभिप्रेत आहे. तो शोधून तुमच्यापर्यंत आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.\nकसा वाटला हा लेख प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]\nसंपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झाल�� तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/perfect-51/", "date_download": "2019-08-20T23:46:07Z", "digest": "sha1:R62X656O6B2OHKUEABOQCW4TJ557E3OT", "length": 11676, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवींना महापालक सन्मान पुरस्कार जाहीर - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवींना महापालक सन्मान पुरस्कार जाहीर\nडॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवींना महापालक सन्मान पुरस्कार जाहीर\nप्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्थापालक पुरस्कार\nडीपर व सर फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा 27 व 28 जुलै रोजी वितरण समारंभ\nपुणे, दि. 15 : डीपर आणि सर फाउंडेशन या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा महापालक सन्मान पुरस्कार यावेळी प्रसिद्ध विचारवंत व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेले डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना तर, संस्थापालक सन्मान पुरस्कार मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्वस्त प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना जा��ीर झाला आहे, अशी माहिती डीपर व सर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिश बुटले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.\nमहापालक पुरस्काराचे हे सातवे वर्ष व संस्थापालक पुरस्कारचे हे चौथे वर्ष आहे. येत्या 27 जुलै (शनिवार) रोजी संस्थापालक व 28 जुलै (रविवार) रोजी महापालक पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील कोथरुडमधील जे पी नाईक जे पी नाईक ट्रेनिंग सेंटरमध्ये सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. महापालक सन्मानासाठी निवड झालेले डॉ. गणेश देवी यांनी आदिवासींसाठी व भाषा संवर्धनासाठी असामान्य असे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची यंदाच्या महापालक सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्रासहित सन्मानचिन्ह आणि सौभाग्यलेणं असे आहे. यापूर्वी हा सन्मान डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. कुमार आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, दिलीप व सुनीता अरळीकर, डॉ. राजाभाऊ व रेणुताई दांडेकर आणि भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीना सिंह यांना प्रदान करण्यात आला आहे.\nसंस्थापालक सन्मान पुरस्कारासाठी अतिशय निस्पृहपणे संस्थेचे पालकत्व निभावणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झालेले प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळ व विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थांसाठी अतिशय भरीव कार्य केले आहे. या पुरस्काराचे स्वरुप 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार नाशिक जिल्हा प्रसारक समाजाच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव, वरोऱ्याच्या ज्ञानदा वसतिगृहाचे संस्थापक मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थिती असते. पुरस्कार वितरण समारंभाबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक घडामोडी व विकासासंदर्भातील परिसंवादाचेही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असेही हरीश बुटले यांनी म्हटले आहे.\nअनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड\nकौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकास शक्य – अनुपमा पवार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thanevarta.in/", "date_download": "2019-08-20T23:51:03Z", "digest": "sha1:47FWW2J6XZHVUD2PBM23DPCYRIS6K6J6", "length": 5575, "nlines": 95, "source_domain": "thanevarta.in", "title": "Thanevarta - ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nशहरातील दिव्यांगांना १० सप्टेंबर पर्यंत मिळणार हक्काची घरं\nशहरातील दिव्यांगांना हक्काचं घर मिळणार आहे. १० सप्टेंबर\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं गंभीर जखमी झाल्याची घटना\nएका ८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्ये अडकल्यानं तो गंभीर जख\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलतरण पटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला सातवा क्रमांक\nस्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचा जलतरण पटू शुभम् पवार यानं �\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे कर्करोगाबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रो गोविंदा २०१९चं आयोजन\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दहीहंडी उ\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एका प्रभात फेरीचं आयोजन\nमहाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीनं ठाण्या�\nठाण्यामध्ये दिव्यांग अ���यवदान दहीहंडी महोत्सव संपन्न\nठाण्यामध्ये दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव संपन्न झा\nठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन\nठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची होळी\nअंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्�\nठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सावळा गोंधळ – प्रथम आलेला स्पर्धक ठरला अपात्र\nठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा सावळा गोंधळ पहा�\nदेशभरातील मराठा संस्थांचं ठाण्यात २५ ऑगस्टला संमेलन\nदेशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन ठाण्�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/laila-main-laila-song-from-raees-featured-on-shah-rukh-khan-sunny-leone/", "date_download": "2019-08-20T22:26:06Z", "digest": "sha1:MSJXF2FUQXJHWQCCGTNQ2CCV3OU4LXKJ", "length": 5324, "nlines": 105, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "‘रईस’ सिनेमातील ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘रईस’ सिनेमातील ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज\nशाहरूख खान याच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील सनी लिओनीवर चित्रीत असलेलं ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज झालं आहे. सनी लिओनीच्या या गाण्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. शेवटी हे गाणं रिलीज करण्यात आलं असून सनी लिओनीने या गाण्यात धमाकेदार परफॉर्मन्स दिलं आहे. ‘रईस’ या सिनेमातील हे गाणं पवनी पांड्ये या गायिकेने गायलं असून या गाण्याला राम संपत यांनी रिकंपोज केलं आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून…\n‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये…\nमनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड\nपुन्हा एकदा मोहन भागवतांनी आरक्षणावर केलं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:36:44Z", "digest": "sha1:WHDJVMG3DJGP52PHIFCR4WHAYENU3EUJ", "length": 3200, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ३३१ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ३३१ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. ३३१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. ३३१ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. ३३१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:23:00Z", "digest": "sha1:GUGLUICHDJIAOR7Q7MWHYMKLTTC43YRX", "length": 3548, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पर्शाची पालवी - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पर्शाची पालवी हा विंदा करंदीकर यांचा ललितनिबंधसंग्रह आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविंदा करंदीकर यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०१० रोजी ०३:४६ वाजत��� केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/mobile-silent-mode-board-will-be-publish-pune-theatre/", "date_download": "2019-08-21T00:32:55Z", "digest": "sha1:TH4EZXGX62ZAAAO7SWQSCKZ245EL65A7", "length": 31947, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Mobile Silent Mode' Board Will Be Publish In Pune Theatre | पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमां��ोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nपुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक\n'Mobile Silent Mode' board will be publish in pune theatre | पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक | Lokmat.com\nपुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक\nअभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर बोलून दाखवला होता..\nपुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक\nठळक मुद्दे नाट्य व्यवस्थापनाने घेतला निर्णय\nपुणे : अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करीत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर केल्यानंतर आता नाट्य व्यवस्थापनाकडून देखील प्रेक्षकांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यानुसार पुण्यातील ना���्यगृहांमध्ये ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चा संदेश देणारे फलक लावले जाणार आहेत. महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.\nकाही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे यांनी प्रेक्षकांची काहीशी कानउघाडणी करणारी खरमरीत पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. नाटकात काम न करण्याचा विचार त्यांनी उद्विग्न भावनेतून बोलून दाखविला होता. त्यामुळे नाट्य वर्तुळात खळबळ उडाली. सोमवारी भावे यांनी स्वत:च पुढाकार घेत बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये झालेल्या ‘अश्रूंची फुले’नाटकादरम्यान ‘मोबाइल फोन सायलेंट मोडवर ठेवा’ असे सांगणारा फलक ठळकपणे लावला होता. सुबोध भावे व नाटकातले दोन सहकलाकार स्वत: उभे राहुन प्रेक्षकांना मोबाइल फोन बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. डोअर कीपरदेखील प्रेक्षकांना मोबाइल बंद ठेवण्यास सांगत होते. तसाच प्रयोग आता पुण्यात पालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांसह इतर नाट्यगृहांमध्ये केला जाणार आहे.\nनाट्यगृहांमध्ये ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा, असे सांगणारा फलक दोन दिवसात लावण्यात येईल. तसेच राज्यातील नाट्यगृहांच्या अडचणींसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी गेल्या आठवड्यात व्यवस्थापकांची बैठक घेतली. नाट्यगृहात जॅमर लावता येईल का मोबाइल फोनसाठी लॉकर उपलब्ध करून देता येतील का मोबाइल फोनसाठी लॉकर उपलब्ध करून देता येतील का यावर तसेच नाट्यगृहांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली. जॅमर लावणे व्यवहार्य नाही. शहरातील नाट्यगृहांना भेडसावणाºया अडचणींसंदर्भात भवन विभाग आणि वरिष्ठ अधिकाºयांशी सतत चर्चा सुरू असल्याचे रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPuneSubodh BhaveTheatreBal gandharva Rangmandirपुणेसुबोध भावे नाटकबालगंधर्व रंगमंदिर\nबाप्पाच्या स्वागतासाठी सरसावले दुबईकर\nविद्यापीठ विभागातील प्रवेशाला विलंब : प्रवेश प्रक्रियेत त्रुटी\nरस्ते दुरुस्तीपायी पाच वर्षात १०० कोटी खड्ड्यात\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली ठेकेदारात बदल\nएके -४७, तोफगोळ्यांचे उत्पादन होणार ठप्प; सैन्यदलांना भासणार शस्त्रटंचाई\n'' चला बोलुया '' च्या माध्यमातून 34 प्रकरणे निकाली\nपूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप\nकाँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस\nसांगली, कोल्हापूरच्या पूराचा फटका; कांदा ४० रुपये किलो\nझुंबराच्या प्रकाशाने विद्यापीठाची इमारत उजळली\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण��याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-2839", "date_download": "2019-08-20T23:43:20Z", "digest": "sha1:VZJTZI4UP3RRAOZC4NZCNMBGCESOMOQU", "length": 19999, "nlines": 149, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nसोमवार, 29 एप्रिल 2019\nभारत आणि फ्रान्स दरम्यान होणारा ‘वरुण’ नौदल युद्धअभ्यास येत्या मे महिन्यात गोवा येथे अतिशय मोठ्या प्रमाणात घेतला जाणार आहे.\nसरावात मुख्यतः भारताकडून मिग-29के या लढाऊ विमानासह आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका, तर फ्रान्सकडून राफेल-एम नौदल जेट विमानासह एफएनएस चार्ल्स डे गाउल ही विमानवाहू युद्धनौका सहभागी होणार आहे.\nयाव्यतिरिक्त विविध आयएनएस शंकुल (डिझेल पाणबुडी), आयएनएस तारकाश (नौदल नाव), आयएनएस चेन्नई (क्षेपणास्त्र विनाशक), आयएनएस दीपक (मालवाहू जहाज) आणि तत्सम फ्रेंच नौदलही सहभागी होणार आहेत.\nमार्च २०१८ पासून भारत व फ्रान्स ही दोन्ही राष्ट्रे हिंदी महासागर क्षेत्रात सक्रिय सहकार्य दृष्टिकोनावर काम करत आहेत.\nभारत व्हिएतनाम नौदल युद्धअभ्यास\nभारत आणि व्हिएतनाम दरम्यान १३ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान सक्रिय सहकार्याच्या उद्दिष्टाने चार दिवसीय संयुक्त नौदल अभ्यास घेण्यात आला.\nव्हिएतनाममधील कॅम राहन उपसागरात घेण्यात आलेल्या या युद्धसरावात भारताकडून आयएनएस कोलकता आणि आयएनएस शक्ती या युद्धनौका सहभागी झाल्या होत्या.\nहा युद्धसराव सद्यःस्थितीत चालू असणाऱ्या पौर्वात्य आरमाराच्या आग्नेय आशियाई देशांतील नेमणुकांच्या अंतर्गतच घेण्यात आला.\nगुवाहाटी रेल्वेस्थानकास ISO चे प्रमाणीकरण\nगुवाहाटी रेल्वे स्थानक हे ‘आयएसओ’चे प्रमाणीकरण (ISO १४००१ : २०१५) मिळवणारे भारतातील पहिलेच रेल्वेस्थानक ठरले आहे.\nपर्यावरणीय व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने हे प्रमाणीकरण दिले आहे.\nसध्या गुवाहाटी रेल्वेस्थानकावर सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून तेथे स्वच्छतेचा दर्जाही उत्तम राखला आहे.\nसन २०२० मध्ये हे प्रमाणीकरण अद्ययावत केले जाईल.\nलष्कराच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकारने लष्करास रशियाकडून अतिशय शक्तिशाली असे टी-९० (एमएस) रणगाडे खरेदी करण्यास मंजुरी दिली असून भारतीय लष्कर असे ४६४ रणगाडे खरेदी करणार आहे.\nसुमारे १३५०० कोटी रुपयांच्या या संरक्षण करारास केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याने आत लवकरच या करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होतील.\nसध्या भारतीय ताफ्यात रशियन बनावटीचे टी-९० (एस) प्रकारातील १६५० रणगाडे असून नवीन रणगाड्यांच्या खरेदीनंतर ही संख्या हजारच्या पुढे जाणार आहे.\nटी-९० प्रकारातील रणगाड्यांचे भारताने ‘भीष्म’ असे नामकरण केले आहे.\nसासरच्या छळाची तक्रार कुठूनही करता येणार\nसासरी होणाऱ्या छळामुळे एखाद्या महिलेने भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अंतर्गत एखाद्या ठिकाणी आसरा घेतला असल्यास तिला तेथूनही सासरच्या मंडळींविरुद्ध खटला दाखल करता येऊ शकतो, हा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.\nदंड प्रक्रिया संहितेच्या कलम १७७ नुसार गुन्हेगारीचे प्रकरण केवळ संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकातच दाखल केले जाऊ शकते.\nमात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर छळ सोसलेल्या महिलेस कुठूनही खटला दाखल करता येणार आहे.\nउत्तरप्रदेश राज्यातील रूपाली देवी यांच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयात रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.\nइंडोनेशियातील जागृत अवस्थेत असणाऱ्या माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून पर्यटकांत लोकप्रिय असणारे माउंट ब्रोमो व माउंट मेरापि हे ज्वालामुखीदेखील भडकण्याची चिन्हे आहेत.\nमाउंट अगुंग : हा ज्वालामुखी बालीतील सर्वोच्च शिखरावर असून याचा आजूबाजूच्या परिसरातील एकूण पर्यावरणीय स्थिती व पर्���न्यमानाशी थेट संबंध आहे.\nमाउंट ब्रोमो : हा ज्वालामुखी जावा बेटाच्या पूर्वेस असून याचे नाव हिंदू धर्मातील विश्वनिर्मितीसाठी मानल्या गेलेल्या ब्रह्मावरून ठेवले आहे.\nमाउंट मेरापि : हा ज्वालामुखी मध्य जावाच्या योग्याकर्ता प्रांतातील जागृत ज्वालामुखी असून याचे नाव मेरू (पर्वत) आणि अपि (अग्नी) यातून तयार झाले आहे.\nनेपाळने अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या साह्याने राष्ट्राचा पहिलावहिला उपग्रह प्रक्षेपित केला असून हे प्रक्षेपण नासाच्या व्हर्जिनिया येथील तळावरून केले गेले.\nराष्ट्राच्या प्रादेशिक भूगोलाची व चुंबकीय क्षेत्राची पाहणी करण्याकरिता प्रक्षेपित करण्यात आलेल्या या उपग्रहावर नेपाळी विज्ञान व तंत्रज्ञान अकादमीचे (NAST) नाव आणि नेपाळचा राष्ट्रध्वजही आहे.\nया उपग्रहाची निर्मिती आभास मास्की व हरिनाम श्रेष्ठ या दोन नेपाळी नागरिकांनी जपानच्या क्‍युशु या तंत्रज्ञान संस्थेत केली आहे.\nनेपाळप्रमाणेच श्रीलंकेनेही १८ एप्रिल रोजी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या साह्याने राष्ट्राचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला असून हे प्रक्षेपण नासाच्या व्हर्जिनिया येथील तळावरून केले गेले.\n‘रावण १’ नामक या श्रीलंकन उपग्रहाची निर्मितीदेखील जपानच्या क्‍युशु या तंत्रज्ञान संस्थेत करण्यात आली आहे.\nसाधारण एक किलो वजनाचा आणि दीड वर्ष किमान आयुर्मर्यादा असणारा हा उपग्रह अंतराळात पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावरून श्रीलंका व शेजारील देशांच्या प्रादेशिक रचनेची छायाचित्रे घेणार आहे.\nशनीच्या ‘टायटन’वर मिथेनचा शोध\nनासाने प्रक्षेपित केलेल्या कॅसिनी या यानाने दिलेल्या माहितीनुसार टायटन या शनीच्या सर्वांत मोठ्या चंद्रावर साधारण १०० मीटर खोल द्रवावस्थेतील मिथेनची लहान लहान सरोवरे आहेत.\nकॅसिनीने पाठवलेल्या माहितीवरून करण्यात आलेले हे नवे संशोधन ‘नेचर ॲस्ट्रोनॉमी’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.\nवैज्ञानिकांच्या मते आजूबाजूच्या शिलावरणाचे रासायनिक विघटन होऊन तो भाग पडल्याने तेथे असे सरोवर निर्माण झाले असावे. अशा प्रकारची प्रक्रिया सामान्यतः पृथ्वीवरील काही तलावांतही होत असते.\nसौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा चंद्र अशी ओळख असणाऱ्या ‘टायटन’वर तुलनात्मक दृष्ट्या पृथ्वीसारखीच जलचक्राची प्रक्रियाही होत ��सल्याचे निदर्शनास आले आहे.\nसुदानमधील भारतीय शांतीसुरक्षकांचा युएनकडून सन्मान\nदक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेसह (UNMISS) काम करणाऱ्या १५० भारतीय शांती सुरक्षकांचा त्यांच्या त्यागपूर्ण व समर्पित कार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पदके देऊन गौरव केला.\nहिंसाचाराच्या भीतीने पलायन केलेल्या दक्षिण सुदानी नागरिकांना सुरक्षित वातावरण देऊन नागरी क्षेत्रात त्यांचे पुनर्प्रस्थापन करण्याचे काम युएन-मिस या शांतता मोहिमेद्वारे केले जात आहे.\nयाशिवाय सुरक्षित नागरी क्षेत्रात अन्न, पेय पाणी, पुरेसा निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कामही या मोहिमेतून केले जात आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या या शांतता मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रमुख राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होत असून विविध राष्ट्रांतील युएन-मिसमध्ये आजवर भारतातून दोन लाखांहून अधिक लष्करी व पोलिस कर्मचारी/अधिकाऱ्यांनी भाग घेतला असून जवळपास १६८ लष्करी अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले आहे.\nपुलित्झर पुरस्कार २०१९ जाहीर\nपत्रकारिता, लेखन व संगीत क्षेत्रातील कार्यासाठी दिले जाणारे अमेरिकी पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nहा पुरस्कार १९१७ पासून जोसेफ पुलित्झर यांच्या स्मरणार्थ दिला जातो.\nभारत फ्रान्स डिझेल चेन्नई\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-6/", "date_download": "2019-08-20T23:57:30Z", "digest": "sha1:L23DNR67NHPB4BIRAC43R4A6Q62E4ZLI", "length": 10493, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "आता सरपंचही घेणार... मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News आता सरपंचही घेणार… मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ\nआता सरपंचही घेणार… मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ\nमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.\nथेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतबाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या शपथ घेण्यामागचा उद्देश असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.\nसरपंच व सदस्यांना शपथ देण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना प्रधान सचिव, ग्रामविकास यांनी नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 33(2) अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्विकारेल, पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांना शपथ देईल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम,1964 चा अवलंब करून कार्यवाही सुरू करेल. अध्यासी अधिका-यांनी गण संख्येसंबंधी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सरपंच हे पहिल्या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहतील. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच ग्रामपंचायती मधील नवनियुक्त इतर सदस्यांना सामुदायिक शपथ देतील व त्यानंतर उपसरपंचांची निवडणूक पार पाडली जाणार आहे, असे प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर हा प्रस्ताव लागू होणार आहे.\nजि. प. अध्यक्षांनाही शपथ देण��याचा विचार\nसरपंचांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य यांना देखील शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nराजेंद्र निंबाळकरांच्या जागेवर शंतनू गोयल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर ..\nगुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह \nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.panditshivkumar124.com/product/copper-water-bottle/", "date_download": "2019-08-20T22:51:55Z", "digest": "sha1:NU43EMI6SMURYWBTEJSGACWXVKIPSQAQ", "length": 7068, "nlines": 78, "source_domain": "www.panditshivkumar124.com", "title": "Copper Water Bottle - Vastu Consultant India|Vastu Expert Pune| Vastu Mumbai", "raw_content": "\nॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥\nवैज्ञानिक आणि आध्यात्मिक या दोन्ही बाजूंचा विचार केल्यास सोने, चांदी, तांबे हे ऊर्जेचे सर्वोत्तम वाहक आहेत. याच कारणामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये केवळ मंदिराचे शिखरच नव्हे तर देवतांच्या मूर्ती तसेच देवदेवतांचे दागदागिण्याचीही निर्मिती त्यांपासून जाते. वास्तुशास्त्राच्या अनुसार आणि या संकल्पनेनुसार पंडितजींनी या वॉटर बॉटलमध्ये शुद्ध तांबे वापरले आहे. यामध्ये चार यंत्र आहेत. ही यंत्रे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी,पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी,प्रतिस्पर्ध्यां��ा हरवून यश मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. फायदे- १. या बॉटलमधले पाणी पिल्याने तुमची बुद्धिमत्ता,आत्मविश्वास ,पॉझिटिव्ह थिंकिंग वाढेल आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा होतील. २. तुम्ही कॅन्सर,डायबेटीस सारख्या आणि इतर गंभीर आजारांना टाळू शकता. ३. या बॉटलमधले पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता. ४. तुम्ही या बॉटलमधले पाणी पिले तर मेंदूला एनर्जी मिळेल आणि तुमच्या मनामध्ये विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढून वेगवेगळ्या बिझनेस आयडीयाज येऊन तुमचा बिझनेस वाढवण्यास मदत करेल. ५. यंत्र विद्यार्थ्यांमधील,मुलांमधील नम्रता वाढवण्यास मदत करेल. ६. तुम्ही ही बॉटल कुठेही घेऊन जाऊ शकता आणि कधीही पाणी पिऊ शकता. लक्षात घ्या, हे यंत्र मुलांमध्ये नम्रता वाढविण्यास मदत करते. यामागे विज्ञान आहे, जेव्हा या वॉटर बॉटलमध्ये पाणी साठवले जाते, तेव्हा उर्जा पाण्यात प्रवेश करते आणि जे पाणी पितात त्याला फायदा होतो. पाण्यामध्ये स्थानांतरित होणारी यंत्राची ऊर्जा ही संकल्पना \"किर्लीयन फोटोग्राफी\" आणि \"बायो-फिल्ड अनालिसीस \" द्वारे सिद्ध करून दाखवली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/cm-devebdra-fadnvis-sarpanch/", "date_download": "2019-08-20T22:41:49Z", "digest": "sha1:HIRVZVN7VD7W4HMB566OPOLCPHNSNM7M", "length": 17566, "nlines": 118, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "गटशेती, समुह शेतीसाठी सर्व योजनांचा एकत्रित लाभ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nगटशेती, समुह शेतीसाठी सर्व योजनांचा एकत्रित लाभ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणायचे असेल तर यांत्रिकीकरण व सामूहिक शेतीचे महत्व व फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. गटशेती व समूह शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे समूह शेती करणाऱ्या शेतकरी गटांना शासनाच्या सर्व योजनांचा एकत्र लाभ देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nडॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ॲग्रोवन सरपंच महापरिषदेच्या उद्घाटन समारंभात विभागातील सरपंचांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. सरपंच महापरिषदेचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, प्रोर्स मोटरचे उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल, आदिनाथ चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.\nशेतीची उत्पादकता वाढविल्याशिवाय शेती परवडणार नसल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार भाव मिळायला हवा. परंतु उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना एक लक्ष विजेचे कनेक्शन दिले आहेत. तसेच सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसभर वीज पुरविण्यासाठी स्वतंत्र कृषी फिडर असा गुंतवणुकीचा पॅटर्न आणण्याचा प्रयत्न आहे. बेरोजगारी असतानाही शेतीसाठी मजूर मिळत नाही. यासाठी यांत्रिकीकरण व नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. गटशेतीच्या माध्यमातून 20 एकरापर्यंत सर्व योजनांचा लाभ एकत्रित दिल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nगावात परिवर्तन आणण्याची संधी सरपंच म्हणून मिळालेली आहे. ही संधी गावात परिवर्तन घडविण्यासोबतच आपले गाव आदर्श गाव करण्यासाठी वापरण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गावातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद साधण्यात येत आहे. आठ जिल्ह्यातील गावांच्या सरपंचांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेत असतानाच त्यांचे प्रश्न तत्काळ सुटावेत यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाईन सूचना देण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच महापरिषदेला उपस्थित असणाऱ्या एक हजार सरपंचांचे मोबाईल दूरध्वनी घेऊन मला द्या. मी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधेल, असेही त्यांनी जाहीर केले.\nजलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पहिल्याच वर्षी चार हजार गावामध्ये जन आंदोलन उभे झाले आहे. पाच वर्षात वीस हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येणार असून शिवारातील पाणी शिवारात अडविणे व जमिनीत मुरविण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्यामुळेच शेतीला शाश्वत सिंचनाचा ला�� मिळत असून उत्पादकताही वाढली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nस्मार्ट व्हिलेज संकल्पना साकारताना गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील, चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि स्वच्छ गावासोबतच इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून ई-लर्निंग व डिजीटलायजेशन करण्यासाठी सन 2018 पर्यंत राज्यातील 39 हजार ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील. प्रत्येक गावात आपले सरकार ई-सेवाकेंद्र सुरु करुन संपूर्ण व्यवहार कॅशविरहित होतील. 22 हजार केंद्रांना पॉश मशीन देण्यात आली असून एक वर्षात 30 हजार कृषी केंद्रांना ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कृषी माल खरेदी करणे शक्य होणार नाही. त्यासोबतच प्रत्येक गावात हवामान केंद्र सुरु केल्यामुळे शेतीच्या उत्पादन वाढविण्यासोबतच गाव परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल. सरपंचांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकताही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.\nश्री. गडकरी म्हणाले, प्रयोगशिलता व यशस्विता याचे अनुकरण केले तर शेती व गाव बदलणे सहज शक्य असून यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय शेतीचा विकास होऊ शकत नाही यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक गावात राबविणे आवश्यक आहे. राज्यातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी 55 टक्क्यापर्यंत सिंचन वाढविणे आवश्यक असून यापुढे राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधण्यात येऊन त्याद्वारे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करुन देता येईल. महाराष्ट्रासह 11 राज्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nशेती फायदेशीर होण्यासाठी खत, बियाणे तसेच वीज सुद्धा शेतकऱ्यांनी स्वत: तयार करावी, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना श्री. गडकरी म्हणाले की, गाव हे परिवार म्हणून विकास करण्याचे जबाबदारी सरपंचांची आहे. पाण्यासाठी स्वयंपूर्ण उत्पादन वाढीसाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर व गावाची स्वच्छता यासाठी सरपंचांनी गावांना विश्वासात घेऊन कामाला सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.\nयावेळी प्रोस मोटरचे प्रदीप धाडीवाल यांनी मार्गदर्शन केले. सरपंच महापरिषदेतील सरपंचांपैकी ड्रॉ पद्धतीने ट��रॅक्टरच्या मानकरी ठरलेल्या आमगावच्या श्रीमती सहारे यांना श्री.गडकरी व मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ट्रॅक्टरची चावी देण्यात आली. ॲग्रोवन सरपंच महापरिषेदेच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविकात प्रतापराव पवार यांनी सांगितली. आभार आदिनाथ चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाऊर्जा पुस्तकाचे प्रकाशन झाले. विदर्भातील सुमारे एक हजार सरपंच तसेच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट \n‘आम्ही मोठ्या केलेल्या नेत्यांना भाजप…\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-raw-fodder-processing-18711?tid=118", "date_download": "2019-08-20T23:38:59Z", "digest": "sha1:T4UTHD6HJQN5E44ZH4O5LUFNBFTAHAUA", "length": 20367, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, raw fodder processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्य\nनिकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्य\nबुधवार, 24 एप्रिल 2019\nउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते.\nजनावरांच्या गुणवत्तेनुसार दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्यांचा आहार संतुलित, सकस आणि पुरेसा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जनावरांच्या खाद्यावर साधारणपणे ७० टक्के खर्च होतो, हा खर्च कमी करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे खाद्य (१६-२० टक्के प्रथिने व ७० टक्के एकूण पचनीय पदार्थ) घरच्याघरी तयार करावे.\nउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते.\nजनावरांच्या गुणवत्तेनुसार दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्यांचा आहार संतुलित, सकस आणि पुरेसा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जनावरांच्या खाद्यावर साधारणपणे ७० टक्के खर्च होतो, हा खर्च कमी करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे खाद्य (१६-२० टक्के प्रथिने व ७० टक्के एकूण पचनीय पदार्थ) घरच्याघरी तयार करावे.\nजनावरांना नियमितपणे वर्षभर सकस व संतुलित चारा मिळणे आवश्यक असते. मात्र अनियमित पाऊस, पाण्याचा अभाव, चारा लागवडीसाठी जमिनीची कमतरता या गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता जास्त असूनसुद्धा दूध उत्पादनामध्ये घट होते. जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेल्या चाऱ्याचा पुरवठा नियमितपणे करणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे शक्य होत नाही. अशावेळी उपलब्ध वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करावी. यामुळे चारा वाया जात नाही, चाऱ्याची पाचकता व गुणवत्ता वाढते. यासाठी निकृष्ठ चाऱ्यावर कमी खर्चामध्ये प्रक्रिया करणे आणि त्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यावर करणे उपयुक्त ठरते.\nउसाच्या भुश्‍यावर वाफेची प्रक्रिया करून त्यांमध्ये २ टक्के युरिया, १२ टक्के मळी आणि २ टक्के खनिज मिश्रण मिसळून त्यावर ठरावीक वजनाचा दाब देऊन ब्लॉक तयार केले जातात. हे ब्लॉक तयार केल्यावर २ ते ३ महिन्यांनी जनावरांच्या खाद्यामध्ये वापरावेत.\nप्रथम १०० किलो भुसा फरशीवर पसरावा. एका ड्रममध्ये ५० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४ किलो युरिया मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण झारीच्या साह्याने सर्व भुश्यावर व्यवस्थित शिं���डावे. भुश्यावर युरियाचे द्रावण शिंपडल्यानंतर तो चांगला खाली वर करावा. यामुळे सर्व भुश्‍यावर सम प्रमाणात द्रावण मिसळते.\nत्यानंतर भुश्‍याचा ढीग करून प्लॅस्टिकच्या कागदाने हवाबंद करावा. बाजूने शेणमातीचा थर द्यावा. साधारणपणे २१ दिवसांनी या भुश्‍यामध्ये अमोनियाची प्रक्रिया होऊन त्याची पाचकता व रुचकरपणा वाढून त्यामधील प्रथिनांचे प्रमाणही वाढते. यानंतर हा चारा जनावरांच्या खाद्यात वापरावा.\nप्रक्रिया केलेला गव्हाचा भुसा जनावरांना सुरवातीला १० ते १२ दिवस २ ते ३ किलो द्यावा. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेला चारा दिल्यावर दररोज ५ ते ७ किलो हिरवा चारा देणे आवश्यक असते. जनावरांना स्वच्छ पाणी भरपूर पाजावे.\nप्रथम १५ किलो गव्हाचा कणीयुक्त कोंडा किंवा भाताचा कणीयुक्त कोंडा (तेलविरहित राईस ब्रान) घ्यावा.\nएका भांड्यामध्ये १२ किलो उसाची मळी आणि त्यामध्ये ४ किलो युरिया मिसळून २५ ते ३० मिनिटे उकळावे. या गरम द्रावणामध्ये १५ किलो कोंडा चांगला मिसळून घ्यावा.\nयुरोमोल तयार करताना युरिया, उसाची मळी, आंबवण भरडा व्यवस्थित मिसळावे.\nजनावरांना सुरवातीला सवय होईपर्यंत ८ ते १० दिवस प्रत्येक दिवसासाठी १ किलो युरोमोल द्यावे. हे खाद्य २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस उपयोगात आणू नये.\nयुरोमोल खाद्य ६ महिन्यांपेक्षा लहान वयाच्या वासरांना देऊ नये. जर दुभते जनावर प्रतिदिन २० लिटर पेक्षा अधिक दूध देत असेल तर नेहमीच्या खुराकामध्ये ५० टक्‍क्यांपर्यंत युरोमोल खाद्य उपयोगात आणावे आणि उरलेले ५० टक्के नेहमीचे खाद्य द्यावे. युरोमोलचा जनावरांच्या आहारामध्ये वापर केल्यास खाद्यातील पेंडीचे प्रमाण कमी करता येते.\nटीप ः पशूतज्ज्ञाच्या सल्यानेच जनावरांच्या आहारात प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा वापर करावा.\n- कु. घोषिता हिंगोणेकर, ८३०८७२६६६८\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-08-20T22:36:53Z", "digest": "sha1:JPM2C4N5PWJ77T6CXXYBDJYEDGUGQALR", "length": 4152, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॉमस वॉटरफील्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nमृत्यू: ऑक्टोबर ५, २००१\nथॉमस वॉटरफील्ड हे जन्माने ब्रिटिश व पुढे भारतीय नागरिकत्व स्वीकारलेले माजी ब्रिटिश सनदी अधिकारी व अनुवादक साहित्यिक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना निवृत्त करण्यात आले. तरीही त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारून भारतात - महाराष्ट्रातच राहण्याचे ठरवले. भारतावर, महाराष्ट्रावर, इथल्या संस्कृतीवर, माणसांवर त्यांचे प्रेम होते.\nरवींद्रनाथ टागोर, लालचंद हिराचंद यांची आत्मचरित्रे तसेच साने गुरुजींचे श्‍यामची आई या पुस्तकांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१४ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=QU14Ekw8DgpMtVOdljPWDA%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:40Z", "digest": "sha1:SAEF4UHMFF5XHRMDP2MVJ6G5OLC4XA7Z", "length": 13415, "nlines": 271, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Majalgaon District Beed ( तालुका माजलगाव जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - माजलगाव\nबाराभाई तांडा (एन.वी.) गाव माहिती\nब्रम्हगाव देवी गाव माहिती\nडावरगाव खु गाव माहिती\nदेवळा खु गाव माहिती\nधनगरवाडी (पायतळवाडी) गाव माहिती\nफूलसिंगनगर (एन.वी.) गाव माहिती\nगोदावरी तांडा गाव माहिती\nहारकी लिंमगांव गाव माहिती\nहिवरा बु. गाव माहिती\nहोनानाईक तांडा (एन.वी.) गाव माहिती\nइर्ला मजरा गाव माहिती\nजदीद जवळा गाव माहिती\nकेदार सांगवी गाव माहिती\nखरात आडगांव गाव माहिती\nखेर्डा खु. गाव माहिती\nमाजलगांव (एम क्‍ल) गाव माहिती\nमाजलगांव (ग्रामीण) गाव माहिती\nमाळतांडा (एन.वी.) गाव माहिती\nनाथनगर तांडा गाव माहिती\nनिपाणी टाकळी गाव माहित���\nपिंपळगांव नाखले गाव माहिती\nपिंप्री खु. गाव माहिती\nपीरूभाई तांडा (एन.वी.) गाव माहिती\nरामनगर तांडा (एन.वी.) गाव माहिती\nसांडस चिंचोली गाव माहिती\nसरवर पिंपळगाव गाव माहिती\nशहापुर मंजरा गाव माहिती\nशेळगाव थाडी गाव माहिती\nशिंदेवाडी (559386) गाव माहिती\nशिंदेवाडी (559412) गाव माहिती\nशुक्‍लतिर्थ लिंमगांव गाव माहिती\nसिमरी पारगांव गाव माहिती\nसुलतानपूर (559331) गाव माहिती\nसुलतानपुर (559393) गाव माहिती\nसुर्डी नजीक गाव माहिती\nतेलगांव खु. गाव माहिती\nउंम्‍बरी बु. गाव माहिती\nवसंतनगर (एन.वी.) गाव माहिती\nवांगी बु. गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sm-170/", "date_download": "2019-08-20T23:54:04Z", "digest": "sha1:RBEN6PPNCTSVXPTLKN6DIQ3VGBCZSOGB", "length": 10650, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "पहिला दिवस शाळेचा ... - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पहिला दिवस शाळेचा …\nपहिला दिवस शाळेचा …\nपुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी ङ्गुगे, पताका आणि झिरमिळ्या लावून शाळांची सजावट करण��यात आली होती. छोटा भीम, डोरीमॉन, लिटिल कृष्णा, मोगली अशी कार्टून लक्ष वेधून घेत होती. सनई, चौघड्याच्या स्वरांनी वातावरण मंगलमय झाले होते. कुंकुम तिलक लावून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.\nन्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या कल्पनेतून ‘मुक्तागार’ हा अभिनव उपक‘म सुरू करण्यात आला. ‘मुक्तागार’मध्ये मातीकाम, रंगकाम, वाचन असे छंद जोपासताना विविध बैठे खेळ खेळता येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक‘म सुरू करण्यात आला आहे. ‘मुक्तागार’ची क्षमता १५० इतकी आहे. पाचवीतील ३७५ विद्यार्थ्यांचे तुळशीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.\nअहिल्यादेवी शाळेत बँड पथकाच्या वादनाने विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजनानंतर विद्यार्थिनींना खाऊवाटप करण्यात आले. संगीत, शारीरिक शिक्षण, संगणक या विशेष विषयांच्या शिक्षकांचा परिचय करून देण्यात आला.\nन्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत प्रतिक देशमुख, आमोघ वैद्य या माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन आणि नाट्यछटा सादर केल्या. लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केले. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.\nनवीन मराठी शाळेत सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची पुस्तक तुला करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त ही पुस्तके भेट म्हणून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले.\nन्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘जंगल थीम’वर आधारावर वर्गखोल्यांची सजावट करण्यात आली होती. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सरस्वती पूजन आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सुवासिक अत्तर लावून औक्षण करण्यात आले.\nमाधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात बालचमूंचा पहिला दिव आनंददायी ठरावा यासाठी आवडीच्या कार्टूनचे मुखवटे घालून शिक्षकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते.\nघंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध\nगुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ‘सूर्यदत्ता’ संस्थेतर्फे मिळणार शिष्यवृत्ती\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/priyank-chopra-in-oscar/", "date_download": "2019-08-20T23:07:01Z", "digest": "sha1:HLRHY6YNAJSSKP4NP7JD2WG7CO6XN4NU", "length": 11960, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'ऑस्कर'साठी प्रियांका चोप्राची तयारी | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Entertainment/Faishon/‘ऑस्कर’साठी प्रियांका चोप्राची तयारी\n‘ऑस्कर’साठी प्रियांका चोप्राची तयारी\n२०१८ च्या आॅस्कर अवार्ड सोहळ्यात प्रियांका खास आकर्षण असणार आहे\n0 1,091 एका मिनिटापेक्षा कमी\nबॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. होय, यंदाच्या म्हणजेच २०१८ च्या आॅस्कर अवार्ड सोहळ्यात प्रियांका खास आकर्षण असणार आहे. या सोहळ्यात प्रियांका प्रतिष्ठित आॅस्कर पुरस्काराची नामांकने जाहिर करताना दिसेल. द अ‍ॅकेडमीच्या अधिकृत अकाऊंटवर प्रियांकाचे ‘बिहाईन्ड द सीन’चे काही फोटो शेअर केले गेले आहेत. या फोटोत प्रियांका एक ‘बिहाईन्ड द सीन’ शूट करताना दिसतेय. या फोटोमध्ये पीसीने ब्लॅक पँट आणि सिल्व्हर टॉप घातलेले आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे.\nभारतीय प्रमाण वेळेनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटाला ९० व्या आॅस्कर नामांकनाची घोषणा होणार आहे. यावेळी रोजेरिया डॉसन, रिबेल विल्सन आणि मिशेल राड्रिग हे हॉलिवूडचे दिग्गज प्रियांकासोबत असतील.आॅस्कर नामांकनाची घोषणा करण्याचा मान कायम हॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील कलाकारांना दिला गेला आहे. त्यामुळे यंदा प्रियांकाला हा मान मिळावा, ही तिची मोठी उपलब्धी मानली जात आहे.\nआप'च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\n���ठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mithali-raj-to-be-the-captain-of-team-india-womens/", "date_download": "2019-08-20T23:18:04Z", "digest": "sha1:TSYGOI5UDOFC4BY6ASSKKORORMDQIE73", "length": 14750, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानचे नेतृत्व पुन्हा मितालीकडे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nइंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानचे नेतृत्व पुन्हा मितालीकडे\nन्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत 0-3 असा सपाटून मार खाल्लेल्या हिंदुस्थानी महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा आता माजी कर्णधार मिताली राजकडे पुन्हा सोपविण्यात आली आहे. मिताली इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे लढतीच्या मालिकेत हिंदुस्थानचे नेतृत्व करणार आहे. या लढती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 22, 25 आणि 28 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात कर्णधार बदलण्याव्यतिरिक्त कोणताही बदल मात्र करण्यात आलेला नाही.\nबीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसोबतच इंग्लंड व महिलांचा बोर्ड अध्यक्षीय संघही घोषित केला आहे. वन डे मालिकेआधी अध्यक्षीय संघ 18 फेब्रुवारीला पाहुण्या इंग्लंड महिलांविरुद्ध अभ्यास सामना खेळणार आहे. या लढतीत अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर स्मृती मंधानाकडे सोपविण्यात आले आहे.\nनवी वन डे कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिलांनी पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत 2-1 असे पराभूत करीत हिंदुस्थानला मालिका विजय मिळवून दिला होता. त्यानंतर मितालीला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 लढतीत संघात स्थान देण्यात आले नव्हते.\nतीन वर्षांनंतर यष्टिरक्षक कल्पनाचे संघात पुनरागमन\nमहिलांच्या संघात यष्टिरक्षक आर. कल्पना हिने तीन वर्षांनंतर पुनरागमन साजरे केले आहे. 19 फेब्रुवारी 2016 ला कल्पना आपली शेवटची वन डे खेळली होती. तिला न्यूझीलंड दौऱयात निराशाजनक कामगिरी करणाऱया डायलान हेमलताच्या जागेवर संघात स्थान मिळाले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहा���ाष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57156", "date_download": "2019-08-20T22:38:05Z", "digest": "sha1:U6RXI5BXJ47PKGRHVZ3MLRH7QSBB7WQM", "length": 3507, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - नैतिकते बाबत,... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - नैतिकते बाबत,...\nतडका - नैतिकते बाबत,...\nकुणी कसे वागावे हे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/diwali-ank-info-news/", "date_download": "2019-08-20T22:21:23Z", "digest": "sha1:6ZUUCHGXCZHDYSHUV2QE67MH43EIKOFO", "length": 21440, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे – ७ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या ��स्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष दिवाळी विशेष\nस्वागत दिवाळी अंकांचे – ७\nया दिवाळी अंकात नरेंद्र पाटील यांनी लिहिलेला ‘संघर्ष’ हा लेख, सदानंद संखे यांनी लिहिलेला ‘दैव जाणिले कुणी’, संजय पाटील यांनी लिहिलेला ‘तू फक्त हो म्हण’ हे लेख वाचनीय आणि माहितीपर आहेत, तर राजा मयेकर यांनी लिहिलेला ‘सेल्फीचे व्यसन आवरायला हवे’ हा लेख वास्तव दाखवणारा आहे. वीणा माच्छी यांचा सत्यघटनेवर आधा��ित असलेले ‘आक्रित टळलं’ हा लेख माहितीपूर्ण आहे. पद्मनाभ घुडे यांचा ‘ईश्वरी खरे ज्ञानसाधना मार्ग’, ‘अंधश्रद्धा एक अनुभव’, ‘तामसी मंगळ्या’ हे लेख वाचनीय आहेत. यतीन अक्रे यांनी ‘खेळ व नियम’ या लेखाची केलेली मांडणी उल्लेखनीय आहे.स्वादिष्ट पाककृतीमध्ये लीना दवणे यांच्या पाककृती भन्नाट मेजवानीचा आनंद देणाऱया आहेत.\nसंपादक : प्रवीण ना.दवणे\nपृष्ठ : ११०, मूल्य : रु ८०\n‘चित्रछाया’च्या दिवाळी अंकात प्रथेप्रमाणे ह. मो. मराठे यांची ‘दहाच्या आत घरात’ ही अखेरच्या काळातील कथा प्रसिद्ध करून ‘चित्रछाया’ने त्यांना आदरांजली वाहिली आहे. चंद्रकांत भोंजाळ यांची ‘भिंतीत चिणलेलं आयुष्य’ ही अनुवादित कथा, प्रवीण दवणे यांची ‘निरुत्तरांची प्रश्नचिन्हे’, विजया वाड यांची ‘आक्कू’ कादंबरी लेखन वाचकांना नक्की भावेल. ‘अतिशहाणा त्याचा…’ ही दिलीप चावरे यांची कथा वाचनीय आहे. शिक्षण क्षेत्रातील क्रतस्थ साधिका मीर कोर्डे यांच्यावरील लेखही माहितीपूर्ण आहे. सुरेश वांदिले यांची ‘शिळ्या कढीला’ वाचकांना आवडेल.\nसंपादक : अनिकेत जोशी\nमूल्य : १००, पृष्ठ : १५६\nविविध प्रकारच्या विनोदी साहित्याने हा अंक सजला आहे. शंकर पुणतांबेकर यांची अनुवादित कथा, स्मिता पोतनीस यांची विनोदी विज्ञानकथा आणि हास्य आठवण विभागातील आचार्य अत्रेंची कथा धमाल आणतात. ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठेंची साहित्यिकांच्या संपाची गोष्ट सांगणारी व्यंगकथा सद्यस्थितीवर विनोदी चिमटे काढते. व्यंगचित्रं हा तर विनोदाचा अविभाज्य भाग. मधुकर धर्मापुरीकर आपल्याला अजित निनान या राजकीय व्यंगचित्रकाराच्या चित्रांतून सध्याच्या गाजलेल्या ‘बाहुबली’ चित्रपटाची सैर घडवून आणतात. तर प्रकाश चव्हाण जिम अनगर या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकाराची ओळख करून देतात.\nसंपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी,\nमूल्य : १००, पृष्ठ : ११२\nनिव्वळ प्रवासवर्णनांच्या पलीकडे जाऊन भटकंतीची नाना रूपं उलगडून दाखवणारा ‘मुशाफिरी’ हा ‘युनिक फीचर्स’चा एक लोकप्रिय दिवाळी अंक आहे. ‘गो-सोलो’ हा विभाग यंदाच्या अंकाचं वैशिष्टय़ आहे. यामध्ये यशोदा वाकणकर (लेह-लडाख), सायली महाराव (एव्हरेस्ट बेस कॅम्प) आणि अनंत झांजले (किब्बर) या तिघांनी हिमालयातल्या सोलो भटकंतीचे अनुभव सांगितले आहेत. शहराच्या अंतरंगात’ विभागात मधुरा दामले यांनी कोलकात्याच्या कॉलेज स्ट्रीटची, मधुकर गोखले यांनी नैरोबीची आणि डॉ. लिली जोशी यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को शहरांची सफर घडवली आहे. सहय़ाद्रीच्या आडवाटांवरची आश्चर्य, सांधण व्हॅली, जिथे सागर दुभंगतो असं कोरियातील एक ठिकाण आणि इस्रायलचा मृत समुद्र अशा अनोख्या ठिकाणांची माहिती या अंकात आहे. याशिवाय ‘ऑफबीट भटकंती’ विभागात हॉलंडमधील बॉश म्युझियम, थायलंडमधील हत्ती अभयारण्य, कोणार्कचे सूर्यमंदिरं आणि देशातल्या नद्यांचे संगम अशा अनेक हटके ठिकाणांची सफर घडते. जंगल मुशाफिरी विभागात अनुष्का रेगे यांनी तिलारीच्या जंगलातील भटकंतीचा अनुभव मांडला आहे तर श्री. द. महाजन यांची व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधील भटकंतीचं रंगीबेरंगी चित्र रेखाटलं आहे.\nसंपादक : सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी,\nमूल्य : १२०, पृष्ठ : १३६\n‘मराठी साहित्यात नागर जीवनाचे चित्रण ओसरले आहे काय’ या परिसंवादात मधु मंगेश कर्णिक, नागनाथ कोतापल्ले, रंगनाथ पाठारे, गणेश मतकरी यांनी भूमिका मांडली आहे. ‘न्यूजस्टोरीचा सीक्वेल’ – ह. मो. मराठे, ‘जी. ए. कुलकर्णी : पुन्हा’ – वसंत आबाजी डहाके, ‘परीकथांच्या राज्यात – मीना वैशंपायन, ‘विद्याक्रती : दुर्गा भागवत’ – अंजली कीर्तने, जीवनशैली आणि ‘डिझाइन’ – दीपक घारे, ‘आठवणी लेखकांच्या’ – मिलिंद बोकील, ‘सरहदीपलीकडचा लेखक’ – नंदिनी आत्मसिद्ध, कालिदासाची चित्रात्मवृत्ती – पंकज भांबुरकर, हे लेख वाचनीय.\nसंपादक : अशोक कोठवळे\nमूल्य : १५०/- पृष्ठ : २२०\nकथा, मुलाखत, लेख, परिसंवाद, वैद्यक- विषयक लेख, कविता, गझल कट्टा आदी साहित्यातील विविध प्रकारचा फराळ घेऊन रणांगण हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. विजया कर्नाटकी, आदिनाथ हरवंदे, डॉ. अनिक प्रभाकुमार, चांगदेव काळे यांच्या कथा उत्तम तसेच अरुण म्हात्रे, श्याम हर्डीकर, प्रभाकर वाईरकर यांचे लेख वाचनीय. ‘हे पारतंत्र्य संपणार केव्हा’ या परिसंवादात ऍड. मंदाकिनी पाटील, आश्लेषा महाजन, अनुपमा उजगरे, विद्याधर वालावलकर आदी नामवंतांनी विविध क्षेत्रांत झपाटय़ाने होणाऱया बदलांविषयी आपली मते मांडली आहेत. याव्यतिरिक्त डॉ. बाळ फोंडके, डॉ. श्रीधर नाईक, डॉ. मीनाक्षी कुऱहे, डॉ. ज्योत्स्ना पडळकर आदी नामवंतांचे वैद्यकविषयक माहितीपूर्ण लेख आहेत. रत्नमाला शिंदे, यामिनी दळवी, प्रसाद जोग, विजय उतेकर यांचा गझल कट्टा दाद देण्याजोगा\nसंपादक : डॉ. अविनाश गारगोटे\nमूल्य : १५०/- पृष्ठ : १९६.\nगोलगोड गप्पा (राजीव तांबे), हॅलो मिस्टर बमचिक (रेणुका खोत), जोकर आणि दुतोंडी मासा (संस्कृती चोरगे), हॅपी बड्डे अब्बू (फारुक एस. काझी) या छान गोष्टी, विनोद, कवितांची मैफल, फोटो कथा, खेळ आणि कलाशास्त्र्ा आदी भरगच्च मजकूर असलेला दिवाळी अंक नजरेत भरणारा आहे. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फक्त छोटय़ा वाचकांसाठी असलेली मुलाखत हे या अंकाचे वैशिष्टय़. या लेखासोबत बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे मुलांसाठी बोनस आहेत. कातडं पांघरणारी अनोखी कला (डॉ. संतोष गायकवाड), हास्यचित्र (प्रशांत कुलकर्णी), मास्टर शेफ (यशोधन देशमुख) हे लेख छोटय़ांच्या कल्पकतेला खाद्य पुरविणारे आहेत. याशिवाय दिवाळी अंक कसा जन्म घेतो, त्यासाठी कोण काम करतं, संपादक, प्रकाशक म्हणजे काय, जाहिराती कशा मिळतात आदी माहिती सांगणारा लेख ज्ञानात भर टाकणारा.\nसंपादक : कीर्तिकुमार शिंदे\nमूल्य : १२५/- पृष्ठ : १००.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:24:00Z", "digest": "sha1:VMDTQENLLJ7OGVGM6FK5NKG7O7VKYJVS", "length": 9874, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ढेकूण आणि मी - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.\nकारण: अ विश्वकोशीय मजकूर, उत्पात\nकृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.\nकृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे\nसर्वसाधारण छायाचित्र वगळा विनंत्यांसाठी कृपया {{छायाचित्र वगळा}} हा विशेष साचा लावावा सर्वसाधारण विनंत्या काळाच्या ओघात अभ्यासुन वगळल्या जाऊ शकतात.\nएखाद्या विशीष्ट छायाचित्र अथवा संचिकेबद्दल आपला स्वत:चा अथवा आपल्या क्लाएंटचा प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचा दावा असून संबंधीत संचिका यथायोग्य तत्परतेने वगळण्यात साहाय्य मिळावे म्हणून या साच्याऐवजी {{प्रताधिकार उल्लंघन दावा|क��रण= , दावा करणाऱ्याचे नाव, पुर्वप्रकाशनाचे वर्ष आणि पडताळण्याजोगा स्रोत, इतर संदर्भ}} हा साचा लावावा\nविकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.\nपूर्वी पासूनचं जमिनीवर झोपण्याची सवय न्हवती त्यामुळे जुन्या लाकडांची तिघांना हात लावून उचलता न यावी एवढी वजन अशी खाटली हाच रोजच्या निवांत निद्रेचा अविभाज्य भाग होता.\nतुम्ही गाढ झोपलात आणि रात्रीचे अंदाजे दीड ते अडीच च्या सुमारास जागे होऊन लाईट लावून पाहिली की किमान 15 ते 16 ढेकूण तुमच्या विछान्यामध्ये दिसत. त्यांना समजले की शत्रू पक्षाला जाग आली आहे आणि तो आता दाबण किंवा सुई या धारधार शस्त्राने आपली कत्तल करेल की मग ते सैरावैरा पळत सुटत दर रोज कुण्या सैन्य छावणीत शिकून आल्यासारखे. त्यांच्यामुळे चादर, गोधड्या, उश्या, विछाने इतके स्वच्छ धुतले होते की आठवड्यामधून तीन 555 साबण संपायचे. खाटलीला 200℃ डिग्री तापलेल्या पाण्याने अंघोळी घातल्या, कीटकनाशक फवारणी केली, टिक 20 नमक घातक द्राव्यही एकदा फवारले होते त्यावेळी मेडिकल मधील व्यक्तीने मी कॉलेजमध्ये आहे म्हणून स्वतः पिणार आहे की काय म्हणून पुरावा म्हणून रेशनकार्ड झेरॉक्स आणि त्यावर लेखी लिहून मागितले होते की, हे ढेकूण पळवण्यासाठी विकत घेतले आहे. तीन - चार वेळा तर रॉकेल ही फवारले होते फक्त त्यानंतर ती खाटली पेटवणे बाकी होते. सुगरणीच्या घरट्याहुन अधिक रेखीव विणलेल्या अश्या त्या सुंभाच्या दोऱ्या त्यामध्ये त्या ढेकणांचा आशियाना होता. ढेकूण कुठून येतं होते हे कधीच मला आणि त्या खाटलीलाही कळले नाही. खाटली तुटली पण ते ढेकूण शेवटपर्यंत गेले नाहीत. आता ढेकूण नावही गेली चार-पाच वर्षे सहसा कानावर पडलं नाही. त्यांनाही कळलं बहुदा आता जाड कातडीची असंवेदनशील माणसं जागी राहून गाढ झोपतात.\n- चेतन किशोर ठाकुर (अर्थातचं)\nऑक्टोबर २०१८ मध्ये वगळावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी ०२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-08-20T22:24:47Z", "digest": "sha1:P2KSWZHTXR75SUYBS77C5QUPZ27BD24N", "length": 5997, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हातगेघर-आरळे डोंगररांग - विकिपीडिया", "raw_content": "\nहातगेघर-आरळे डोंगररांग ही सह्याद्रीची एक डोंगररांग आहे. सह्याद्रीच्या मुख्य श्रेणीपासून पूर्वेस व आग्नेयेस गेलेल्या अनेक डोंगररांगा आहेत. त्यांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे महादेव, कमळगड, वैराटगड, हातगेघर-आरळे, बामणोली-घेरादातेगड, भैरवगड-कांदूर या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांपैकी महाबळेश्वरच्या उत्तरेस आठ किमी.वर सुरू होणारी कमी लांबीची कमळगड ही डोंगररांग असून तिच्यामुळे डावीकडील (उत्तरेकडील) वाळकी व उजवीकडील (दक्षिणेकडील) कृष्णा हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले आहेत. वैराटगड ही डोंगररांग महाबळेश्वर पठारापासून सुरू होऊन पूर्वेस गेलेली आहे. या रांगेतूनच वाई-महाबळेश्वर हा घाटरस्ता जातो. वाईपासून आग्नेयेस १० किमी.वर या रांगेतील वैराटगड हा डोंगरी किल्ला आहे. महाबळेश्वरपासून सुरू होऊन वैराटगडरांगेला साधारण समांतर आग्नेय दिशेने विस्तारित झालेली, हातगेघर-आरळे ही डोंगररांग असून तिच्यामुळे कुडाळी व वेण्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. या रांगेत डोंगरी किल्ला नाही. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाच्या पूर्व भागात, उत्तरेस महाबळेश्वरपासून सुरू होऊन दक्षिणेस सुमारे ६४ किमी. अंतरापर्यंत सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जवळजवळ समांतर गेलेली, बामणोली-घेरादातेगड ही सह्याद्रीची एक प्रमुख रांग आहे.\nमराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१९ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकता��. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/god/page/17/", "date_download": "2019-08-20T23:17:18Z", "digest": "sha1:VDYE5Y5XZIPTRD4RV6SPFTNV5DGJV5KR", "length": 14544, "nlines": 156, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "god - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )\nResponses on NTP ॥ हरि ॐ ॥ ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ एक आगळा वेगळा कार्यक्रम. तो होणार असं जाहीर झालं आणि श्रद्धावानांनी प्रवेशपत्रिकेसाठी नावं नोंदवायला सुरुवात केली. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश पत्रिकांची मागणी होतच होती. हळूहळू कार्यक्रमाचे एकेक promos एफ.बी. वर यायला लागले. उत्सुकता वाढू लागली. नुसता उत्साह, आनंद, अनिवार ओढ आणि बरचं काही… शेवटी एकदाचा ‘२६ मे’ उजाडला. रविवार असूनही कोणाला आळस नाही. प्रत्येकजण कार्यक्रमाला निघायची तयारी करायला लागला. जणू काही\nAniketsinh Khedekar हरि ओम दादा, कालचा न्हाऊ तुझिया प्रेमे हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला, “सुंदर” हा शब्द देखील अपुरा पडेल इतका तो अप्रतिम होतो . खरच दादा “Hatsoff” तुमच्या आणि सगळे गायक व वादक मंडळींच्या मेहनतीचे आणि विशेष कौतक ते IT core team चे . ह्या प्रेमसागरात आम्ही सर्व न्हाऊन निघालो अशी आंघोळ जी ह्या पूर्वी कधीच केली न्हवती ती ह्या सदगुरू रायाने घडवली काल खऱ्या अर्थाने मी शुद्ध झालो\nप्रेमयात्रा.. न्हाऊ तुझिया प्रेमे…(Premyatra-Nahu Tuzhiya Preme)\nन्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या प्रेमयात्रेस येणारे आपण सर्व श्रध्दावान रविवार दिनांक २६ मे २०१३च्या दिवशी म्हणजेच नारद जयंतीच्या दिवशी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस्‌ अकॅडमीच्या स्टेडियमवर भेटणार आहोत. सर्व श्रध्दावान या कार्यक्रमासाठी ११ वाजता येऊ शकतात. पण ११ वाजता येणे अनिवार्य नाही हे सर्व श्रध्दावानांनी कृपया लक्षात घ्यावे. बरोबर सकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत श्रध्दावान आतापर्यंत झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व अलौकिक\nन्हाऊ तुझिया प्रेमे….Nahu Tuzhiya Preme\nNahu Tuzhiya Preme २६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्यातला शेवटचा रविवार. म्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्य��� येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल. पण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील स‌द्‌गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला\nसमुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्यातून ढग तयार होतात आणि त्याच ढगांमधून पडतो पाऊस, प्रत्येकाला सुखावणारा. अगदी निसर्गापासून मानवापर्यंत प्रत्येकाला. शांतता देणारा, समाधानी करणारा, सुखी करणारा. असा हा पाऊस…….जेव्हा येतो तेव्हा त्याच्या वर्षावात चिंब भिजवून टाकतो. ह्या पावसाच्या नुसत्या येण्याच्या चाहूलीनेच जर आपल्याला आनंद होतो तर……. जेव्हा प्रेमसागर पाऊस होऊन बरसतो तेव्हाचं काय कारण या प्रेमसागरात पाणी प्रेमाचं, त्यापासून बनणारे ढगही प्रेमाचेच मग त्यातुन पाऊस पडणार तो प्रेमाचाच. खरं तर सद्‌गुरुंच्या\nन्हाऊ तुझिया प्रेमे….(Nahu Tuzhiya Preme)\n२७ एप्रिल २०१३ चा शनिवार सांगलीकरांसाठी एक पर्वणी होती. सायंकाळच्या सुमारास परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे सांगलीत आगमन झाले आणि सुरू झाला एक आनंदसोहळा, एक जल्लोष. प्रत्येक श्रद्धावानाचे मन आनंदाने एखाद्या मोरासारखे थुईथुई नाचत होते आणि हा आनंद उत्तरोत्तर वाढतच जाणार होता. २८ एप्रिलला बापू श्रद्धावानांशी त्यांच्या प्रवचनातून संवाद साधणार होते आणि २८ एप्रिलचा रविवार उजाडला. खरं तर परमपूज्य बापूंच्या आगमनानंतर प्रत्येकाला इच्छा होती बापूंचे दर्शन घ्यायची, बापूंचे बोलणे ऐकण्याची\nन्हाऊ तुझिया प्रेमे……Nahu Tuzhiya Preme\nन्हाऊ तुझिया प्रेमे…… – डॉ. योगीन्द्रसिंह जोशी न्हाऊ तुझिया प्रेमे….. दिनांक २६ मे २०१३. स्थळ – पद्मश्री डी. वाय. पाटिल स्टेडियम, नेरूळ, नवी मुंबई. वेळ- संध्याकाळी ४ वाजता. सध्या सर्व श्रद्धावानांचे लक्ष केन्द्रित झाले आहे, ते याच कार्यक्रमावर. सर्व श्रद्धावान उत्सुकतेने, उत्कटतेने वाट पाहत आहेत, ती याच सोहळ्याची. ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ ही खरं तर एक प्रेमरसयात्रा आहे, हा एक भक्तिरंग सोहळा आहे, हे एक भावावगाहन आहे. पण खरं तर हे\nभक्तसखा बापू.. प्रेमस्वरुप बापू…Bhaktasakha Bapu…Premswarup Bapu\nभक्तसखा बापू.. प्रेमस्वरुप बापू…\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/online-study-blackbord-innovative-techinng-series/", "date_download": "2019-08-20T22:48:29Z", "digest": "sha1:CPSP3Y3IPUKEDOMNPDE27DCZ3AE4HJRP", "length": 14241, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. अमर कणेकर यांचा ऑनलाइन आरोग्य अभ्यासक्रम | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथ���चे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nडॉ. अमर कणेकर यांचा ऑनलाइन आरोग्य अभ्यासक्रम\nअमेरिकेतील अर्कान्सिस विद्यापीठाचे समन्वयक डॉ. अमर कणेकर यांनी आरोग्य शिक्षण आणि प्रसार उपक्रमा अंतर्गत ‘हेल्थ एज्युकेशन आणि प्रमोशन’ हा ऑनलाईन आरोग्य अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सेमिनारच्या धर्तीवर ‘वेबिनार’च्या माध्यमातून ऑनलाईन अत्याधुनिक आरोग्य अभ्यासक्रम शिकता येणार आहे.\nडॉ. कणेकर विद्यार्थ्यांना ‘वेबिनार’-ब्लॅकबोर्ड इनोव्हेटिव्ह सीरिज’च्या माध्यमातून शिक्षण देणार आहेत. यात सेमिनारची मालिका असेल. या ‘वेबिनार’ची सुरुवात 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील करीअरसाठी नवा मार्ग मिळणार आहे. या कोर्सबाबत अधिक माहितीसाठी Blackbord Innovative Techinng Series या वेबसाईटवर संपर्क साधता येईल. डॉ. कणेकर यांना 2017-18मध्ये आरोग्य शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून त्यांनी राबवलेल्या आरोग्य नियोजन कार्यक्रमासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आता त्यांनी मुक्त शिक्षण क्षेत्रात सुरू केलेल्या ‘ई-हायब्रिड मॉडल’मुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी लागणारे कौशल्य शिकवले जाणार असल्यामुळे आरोग्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्र���ती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=NAK0G4urKY5FFmhmt4DzJQ%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:29Z", "digest": "sha1:KJH5YEBEOH3DPMOHIWOGVUSOXJRMFV2V", "length": 11867, "nlines": 263, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Kaij District Beed ( तालुका केज जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - केज\nआनंदगाव (सा.) गाव माहिती\nबोरगाव बु. गाव माहिती\nचिंचोली माळी गाव माहिती\nदहिफळ वडमावली गाव माहिती\nहा. पिंप्री गाव माहिती\nजाधव जवळा गाव माहिती\nकेज (न प) गाव माहिती\nकाळेगाव घाट गाव माहिती\nकानडी माळी गाव माहिती\nसांगवी (सा) गाव माहिती\nसारणी आ. गाव माहिती\nसारणी सा. गाव माहिती\nयुसुफ वडगाव गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/jivraj-299/", "date_download": "2019-08-20T23:59:42Z", "digest": "sha1:RLMA2APTH2QZLNSRRFJLLRAWEBHQMHGM", "length": 12590, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मं��णी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक\nअंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक\nडॉ. कल्याण गंगवाल यांचे स्पष्टीकरण; अंडे मांसाहारी असल्याचा दावा\nपुणे : ”कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी अतिशय चुकीची असून, अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक आहे,” असे स्पष्ट मत सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले. आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी नुकतीच राज्यसभेत केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गंगवाल बोलत होते.\nडॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “ज्या पेशीला सेल मेम्ब्रेन असते, तो पदार्थ मांसाहारी असतो. ज्या पेशीला सेलवॉल असते तो शाकाहारी, अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे. त्यामुळे ते मांसाहारी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ते कोंबडीच्या गर्भाशयातून येते. प्रत्येक फलित वा अ-फलित अंड्यात जिवंत स्त्रीबीज असते. अंड्याच्या कवचावर १५००० सूक्ष्म छिद्रे असतात त्यातून आतील स्त्रीबीज श्वासोच्छवास करत असते. अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवले असता, ते ऑक्सिजन घेते, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. पूर्वी भाजीवाल्यांच्या दुकानात अंड्याची विक्री जात होती. आम्ही ऍडव्हर्टायझिंग कौन्सिलकडे तक्रारी केल्या. त्यांनीही अंडे मांसाहारी असल्याचे मान्य केले होते. अफलित अंडी शाकाहारी म्हणून विकणे सामाजिक गुन्हा असल्याचा निकाल एडव्हर्टायजिंग स्टँडर्ड्स कौंसिल ऑफ इंडियाने (भारतीय विज्ञापन मापक परिषद) २६ में १९९० रोजी दिला आहे, हेदेखील आपण लक्षात घेतले पाहिजे.”\nडॉ. गंगवाल पुढे म्हणाले, “अंड्याची तुलना स्त्रीच्या राजोधर्माशी करता येईल. अंडी ही गर्भर��� व योनीजन्य पदार्थ आहे. स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत एक स्त्रीबीज बाहेर पडत असते. तसेच कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेत कोंबडीचे स्त्रीबीज अंड्याच्या रूपाने बाहेर पडते. ज्यांना नराचा संकर झाला नाही, त्या अफलित अंड्याना शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अफलित अंड्यातदेखील जिवंत स्त्रीबीज असते. त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे, असा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकीन्स क्रिस्तोर यांच्या द सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉट्स या पुस्तकात आहे.”\n“अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आणि खेळी आहे. आम्ही शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित विरोध करणार आहोत. अर्थनीतीवर आधारित, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातबाजीच्या तंत्राने अंडी शाकाहारी, पौष्टिक आणि आरोग्याला उत्तम असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. त्याची खरच गरज आहे का ज्यावेळी अंडी झाडाला लागतील किंवा जमिनीत उगवतील तेव्हा आपण त्याला शाकाहारी नक्की म्हणू. तोवर मात्र अंडे हे मांसाहारी आहे, हेच सत्य आहे.”\nअंड्याच्या सेवनामुळे सालमोनेला (टायफॉईडचा ताप), ऍलर्जी, सर्दी, दमा, त्वचारोग, फूड पॉइजनिंग, पचन प्रक्रियेत बिघाड आदी आजार बळावतात. अनेक घातक अंश शरीरात येत असल्याने ह्रदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. अंडी शाकाहारी नाहीत. अफलित अंड्यातील जिवंत स्त्रीबीजाला आपण मारतो. अशा हिंसक आहारामुळे मानसिक आरोग्यही बिघडते.\nयोगी सरकारची मस्ती : पीडितांना भेटायला निघाल्या म्हणून प्रियांका गांधींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न(व्हिडीओ)\nएनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत 3000 धावपटू सहभागी\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/indian-cricketer-ajinkya-rahanes-father-hits-a-pune-bangalore-highway-on-friday/", "date_download": "2019-08-20T23:13:31Z", "digest": "sha1:DZNKOYV2HA5JZ73VIYF6KS42CCXOUUA7", "length": 12563, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू .\nअजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू .\nभारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने शुक्रवारी पहाटे पुणे-बंगळुरु महामार्गावर एका महिलेला धडक दिली.\n0 335 एका मिनिटापेक्षा कमी\nभारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने गुरुवारी दुपारी पुणे-बंगळुरु महामार्गावर एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरातील कागल येथे ही घटना घडली. या प्रकरणी कागल पोलिसांनी मधुकर बाबूराव रहाणे (54) यांना अटक केली आहे. आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव असून त्या 67 वर्षांच्या होत्या.\nएमएच 03 सीबी 2021हुंडाय आय 20 कारने आशाताई कांबळे यांना धडक दिली. कागल येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या आशाताई कांबळे यांना एका युवकाने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nअपघाताच्याव��ळी नेमके कोण गाडी चालवत होते ते स्पष्ट झालेले नाही. पण अजिंक्यचे वडिल मधुकर बाबूराव रहाणे (54) यांच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती आहे. रहाणे सहकुटुंब कोल्हापूरमार्गे मुंबईहून तारकर्लीला चालले असताना कागल येथे हा अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या आय 20 कारने आशाताई कांबळे यांना धडक दिली. दरम्यान आशाताई कांबळे या इचलकंरजीमधील शहापूर येथील सावित्रीनगर येथे रहात होत्या. अपघातामुळे कायदा-सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nविद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला पगार रोखला\nपुण्यातील कोंढव्यात रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार,दोघांना अटक.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:31:35Z", "digest": "sha1:6SALWCGRVN5V6URBP4VQH3GR2XUZMYL2", "length": 3443, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बहुराष्ट्रीय संघटना - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► बहुराष्ट्रीय व्यापारी संघटना‎ (१ प)\n\"बहुराष्ट्रीय संघटना\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २००७ रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/marathi-cinema/tejaswini-pandits-hot-sizzeling-photo-getting-viral-social-media/", "date_download": "2019-08-21T00:27:32Z", "digest": "sha1:BE2IBIS7IBBHGZ46DIPOAHGGRHBQ6LCP", "length": 31352, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tejaswini Pandit’S Hot & Sizzeling Photo, Getting Viral On Social Media | तेजस्विनीचा हॉट आणि घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्���े आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nतेजस्विनीचा हॉट आणि घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव\nतेजस्विनीचा हॉट आणि घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव\nतेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.\nतेजस्विनीचा हॉट आणि घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव\n'मी सिंधुताई सपकाळ', 'तू ही रे' असे सिनेमा, विविध नाटकं आणि '१०० डेज' सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.\nतेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. गोल्डन टॉपमध्ये तिचा हॉट अंदाज आणि घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. या फोटोला तिने एक कॅप्शनही दिली आहे. “प्रत्येक दिवस धावपळीचा असतो, त्यामुळे थकते का हो, मी कधी हार मानते का हो, मी कधी हार मानते का, नाही” असा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देणारी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. रसिकांकडून आणि तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’\n'या' मराठी अभिनेत्रींचे सौंदर्य पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड\nतेजस्विनीसारखी सेम टू सेम,कोण आहे ती व्यक्ती\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\n जिंकलंस पोरी, ही बातमी वाचून तुम्हीही कराल तेजस्विनीचं कौतुक\nही चिमुकली आता बनलीय मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nतेरा जादू चल गया, श्रृतीचा हा फोटो पाहून फॅन्स झाले घायाळ म्हणाले...\n'मीडियम स्पाइसी' मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nमराठीत मोगलीसारखी धम्माल करणार 'खिचिक'मधला 'फटफटी'\nसुबोध भावेच्या नवीन सिनेमाचा मुहुर्त संपन्न, तर 'या' सिनेमातून येणार रसिकांच्या भेटीला\n'खारी बिस्कीट' या चित्रपटाचे पहिले गाणे तुम्ही ऐकले का\nभाऊ कदमल�� जेव्हा राग येतो, या कारणामुळे भाऊने चाहत्याला सेल्फी काढण्यास दिला नकार\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/31-january-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:37:47Z", "digest": "sha1:7VPCBQSMB4J544YK7VAKOVPDYPIZESLH", "length": 16759, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "31 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (31 जानेवारी 2019)\nधर्मसंसदेची घोषणा मोठी घोषणा:\nशंकराचार्य स्वरुपानंद यांनी प्रयागराज येथे बोलवलेल्या धर्मसंसदेत राम मंदिरासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.\nयेत्या 21 फेब्रुवारीपासून अयोध्येत साधू-संत राम मंदिराचे निर्माणकार्य सुरु करतील असा प्रस्ताव धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. राम मंदिर बांधण्यासााठी साधू-संत अयोध्येकडे कूच करतील असे या धर्मसंसदेत ठरले आहे.\nधर्मसंसदेव्यतिरिक्त अन्य साधू-संतांकडून या प्रस्तावाला प्रतिसाद मिळणार की, नाही ते आताच स्पष्ट झालेले नाही.\nअयोध्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याने न्यायव्यवस्था आणि सरकारबद्दल साधू-संतांमध्ये नाराजीची भावना आहे.\nचालू घडामोडी (30 जानेवारी 2019)\nदिपीका पदुकोणची ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड:\nमुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोणची निवड करण्यात आली आहे.\nतर यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. त्यानंतर आता दिपीका या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे.\nकिरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरणच्या राजीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली.\nतसेच या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आली. यामध्ये दिपीका सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली. दिपीकाची या पदी निवड झाल्यानंतर किरणने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.\n‘एक होतं पाणी’ चित्रपटला विशेष ज्युरी पुरस्कार:\nविषयांचे नावीन्य आणि मार्मिक आशयप्रधान मराठी चित्रपटांनी साऱ्यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या आहेत.\nरसिक-प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि त्याची साजेशी मांडणी असणारे मराठी चित्रपट सर्व स्तरांवर नावाजले जाताना दिसत आहेत.\nअशाच एका मराठी चित्रपटाची चर्चा सध्या आहे. हा चित्रपट म्हणजेच ‘एक होतं पाणी’ होय. तत्कालीन ज्वलंत विषय मांडणाऱ्या या चित्रपटाने 6व्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला आहे.\n‘न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज’ व ‘काव्या ड्रीम मुव्हीज’ प्रस्तुत ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाने अलीकडेच अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये बाजी मारली.\nएका ज्वलंत सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या ‘एक होतं पाणी’ मध्ये असून एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.\nपाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाणी वाचवले तर आणि तरच आपली सृष्टी वाचेल असा संदेश यातून देण्यात आला आहे.\nनोटाबंदी, रेरा कायद्यामुळे युवकांचे घराचे स्वप्न साकार:\nनोटाबंदीमुळे घरांच्या किमती कमी झाल्या असून, त्यामुळे युवकांना घरे घेणे परवडू लागले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.\nजर मागील सरकारच्या गतीने आम्ही काम केले असते तर आता जेवढी स्वस्त घरे आम्ही बांधली आहेत, ती बांधायला 25 वर्षे लागली असती, असेही ते म्हणाले. सुरत विमानतळाच्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.\nमोदी म्हणाले, की नोटाबंदीचा काय फायदा झाला असे मला विचारण्यात येते, हा प्रश्न तुम्ही युवकांना विचारा, कारण ते आता घरांच्या किमती कमी झाल्याने घरे विकत घेऊ शकतात. बांधकाम व्यवसायात काळा पैसा वापरला जात होता, पण नोटाबंदी व रेरा कायद्याने आम्ही त्याला लगाम घातला आहे.\nतसेच हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, की आता विमान प्रवास करणे सामान्यांच्या आवाक्यात ��ले आहे. त्यामुळे देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा विकास होईल.\nक्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित बायोपिक:\nभारताच्या इतिहासामध्ये 25 जून 1983 ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.\nतर त्यामुळे 1983च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे.\nकबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आतापर्यंत रणवीर सिंह मुख्य भूमिकेमध्ये झळकणार असल्याचे साऱ्यांनाच ठावूक होते. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेचा खुलासा झाला आहे.\nया चित्रपटामध्ये भारताचा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.\nसन 1911 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात 31 जानेवारी 1920 रोजी झाली.\nसोविएत रशियाने सन 1929 मध्ये लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले होते.\nसन 1949 यावर्षी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.\nराष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 31 जानेवारी सन 1950 रोजी संसदेपुढे पहिले भाषण केले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sachin-ahir-enter-shivsena-bhaskar-jadav-comment-202150", "date_download": "2019-08-20T22:51:31Z", "digest": "sha1:SEEGBRPJPRRZ26H5MO5FWPSEXZ52IPA5", "length": 12543, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sachin Ahir enter in ShivSena Bhaskar Jadav comment सचिन अहिर सेनेत गे��्याची राष्ट्रवादीला चिंता नाही | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nसचिन अहिर सेनेत गेल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही\nगुरुवार, 25 जुलै 2019\nवेंगुर्ले - मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.\nवेंगुर्ले - मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्याची राष्ट्रवादीला चिंता नाही, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.\nश्री. जाधव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी श्री. जाधव यांना श्री अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत प्रश्न विचारला.\nश्री. जाधव म्हणाले, मुबंईमध्ये सचिन अहिरांचा कधी प्रभाव पडला नाही. गेली दहा वर्षे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. पण त्यांनी राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी काहीही केलेले नाही. मुबंईमध्ये महानगरपालिकेत नगरसेवक निवडून आणण्यासाठीही त्यांनी फारसा प्रयत्न केलेला दिसत नाही. विधानसभा आमदार, खासदार, निवडुन आणण्यासाठी त्यांचा कधीही प्रभाव पडला नाही. जरी ते शिवसेनेमध्ये गेले तरी राष्ट्रवादीला चिंता करण्याचे काही कारण नाही. जे सोडून जातात त्यांची चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीही करत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीही यावर फारसे लक्ष देईल असे वाटत नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : ...अन्यथा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात\nदाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही, तर ही...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nमुंबई महापालिकेकडे 17 हजार रि��ामी घरे\nमुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\n\"त्या' केंद्रावरील वितरित सर्व आधार कार्डची तपासणी\nनागपूर : आपले सेवा केंद्रावर बोगस आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर आता \"त्या' केंद्रावरून वितरित करण्यात आलेल्या सर्व आधार कार्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/income-tax-4500-crore-less-196461", "date_download": "2019-08-20T23:33:58Z", "digest": "sha1:F3LNR7UJCB5XYXECO3CO2X7DSZAO4VLY", "length": 14747, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Income Tax 4,500 Crore Less इन्कम टॅक्समध्ये साडेचार हजार कोटींची घट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nइन्कम टॅक्समध्ये साडेचार हजार कोटींची घट\nशनिवार, 29 जून 2019\nअडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या उद्योजक, डॉक्‍टर, सुवर्ण व्यावसायिक यांच्यासह अन्य व्यक्‍तींना प्राप्तिकर भरणे बंधनकारक आहे. 2018-19 मध्ये मुंबई व नागपूर विभाग वगळता उर्वरित पुणे विभागातून 10 हजार 200 कोटींचा प्राप्तिकर जमा होणे अपेक्षित असतानाही फक्‍त पाच हजार 900 कोटी रुपयेच मिळाले.\nसव्वातीन लाख करदात्यांना नोटीस; यंदा 11 हजार कोटींचे उद्दिष्ट\nसोलापूर - अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या उद्योजक, डॉक्‍टर, सुवर्ण व्यावसायिक यांच्यासह अन्य व्यक्‍तींना प्राप्तिकर भरणे बंधनकारक आहे. 2018-19 मध्ये मुंबई व नागपूर विभाग वगळता उर्वरित पुणे विभागातून 10 हजार 200 कोटींचा प्राप्तिकर जमा होणे अपेक्षित असतानाही फक्‍त पाच हजार 900 कोटी रुपयेच मिळाले.\nत्यामुळे राज्यातील सुमारे तीन लाख 30 हजार 872 करदात्यांना प्राप्तिकर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nप्राप्तिकरात दरवर्षी 10 ते 20 टक्‍क्‍यांची वाढ होणे अपेक्षित आहे; परंतु मागच्या वर्षी त्यात निम्म्याने घट झाली. राज्यात बेरोजगारी वाढली असून, दुष्काळामुळे उत्पन्नात घट झाल्याचे कारण करदात्यांनी पुढे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा थेट परिणाम विकासकामांच्या निधीवर झाला आहे. दरवर्षी 15 जूनपर्यंत करदात्यांनी आयकराचा पहिला हप्ता, तर 15 सप्टेंबरपर्यंत दुसरा हप्ता भरणे बंधनकारक आहे.\nदरम्यान, 5 जुलै रोजी नव्या केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार असून, त्यामध्ये करदात्यांसाठी कोणती सवलत मिळणार याचीही उत्सुकता आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 22 हजार करदात्यांपैकी चारशे करदात्यांनी 152 कोटी रुपये कमी भरल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असल्याचेही आयकरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nराज्याची 2018-19 मधील स्थिती (आकडे कोटी रुपयांत)\n10,200 - कर वसुलीचे उद्दिष्ट\n5,900 - प्रत्यक्ष वसुली\n4,300 - उद्दिष्टातील तूट\n3,30,872 - करदात्यांना नोटीस\nमुंबई व नागपूर विभाग सोडून अन्य विभागातील करात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार हजार कोटींची घट झाली आहे. करदात्यांनी 15 जूनपर्यंत प्राप्तिकर भरणे बंधनकारक आहे, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्राप्तिकर भरलेल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत उर्वरित रक्‍कम दुसऱ्या हप्त्यात भरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.\n- बी. वाय. चव्हाण, अतिरिक्‍त आयुक्‍त, प्राप्तिकर विभाग, पुणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकंपनी करात कपातीची शक्‍यता\nमुंबई: प्रत्यक्ष कर संहिता समितीने प्राप्तिकर आणि कंपनी करात कपात करण्याची शिफारस केली आहे. कंपन्यांसाठी एकच 25 टक्के कर निश्‍चित करण्याची शिफारस...\nहीरकमहोत्सव : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चा (प्रताप पवार)\nसमाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९)...\nशेअर बाजारात घसरतोय; पण 'इथे' मिळतील चांगले 'रिटर्न'\nशेअर बाजारात सध्या रोजच घसरण सुरु आहे. एकीकडे शेअर बाजार, इक्व��टी सारख्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची...\nअन्यथा तुम्हाला येईल 'इन्कम टॅक्स'ची नोटीस...\nप्राप्तिकर विवरणपत्र अर्थात 'इन्कम टॅक्स रिटर्न' भरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बरोबर माहिती देऊन सुद्धा न कळत झालेल्या चुकीमुळे...\n'सीसीडी'ची कॉफी झाली कडू...\nमुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली...\nमोदी सरकार लावणार नवीन 'टॅक्स'\nमुंबई: मोदी सरकार आता गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याची शक्यता आहे. कर लावण्यासाठी कोणते निकष लावता येईल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/2-farmer-brothers-dies-due-electric-shock-nanded-197101", "date_download": "2019-08-20T22:47:08Z", "digest": "sha1:IM4CL2HNR6QIM4MO5ADSWRXVNDCJKISM", "length": 12546, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "2 farmer brothers dies due to electric shock in Nanded विजेचा शॉक लागून दोन शेतकरी भावांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nविजेचा शॉक लागून दोन शेतकरी भावांचा मृत्यू\nमंगळवार, 2 जुलै 2019\nबाऱ्हाळी (जि. नांदेड) : भेंडेगाव (बु.) (ता.मुखेड,जि.नांदेड) येथे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना ट्रॅक्टरचा विजेच्या खांबाला लावलेल्या तनावाशी संपर्क झाल्याने शॉक लागून दोन सख्ख्या शेतकरी भावाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 2) घडली.\nबाऱ्हाळी (जि. नांदेड) : भेंडेगाव (बु.) (ता.मुखेड,जि.नांदेड) येथे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना ट्रॅक्टरचा विजेच्या खांबाला लावलेल्या तनावाशी संपर्क झाल्याने शॉक लागून दोन सख्ख्या शेतकरी भावाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 2) घडली.\nमुखेड तालुक्यात विशेषतः बा-हाळी परीसरात अद्याप मोठा पाऊस झाला नसल्यामुळे पेर���ीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. यातच भेंडेगाव (बु.) येथील शेतकरी रमेश सदाशिव पाटील व त्यांचा भाऊ मंगेश सदाशिव पाटील यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने नांगरण करत असताना त्याच शेताच्या मधोमध असलेल्या वीजवाहिनी खांबाला लावलेल्या तनाव्याला ट्रॅक्टरचा संपर्क झाला तनाव्यात वीज प्रवाह असल्यामुळे ट्रॅक्टरचालक शेतकऱ्यांला विजेचा जबर शॉक लागला हे पाहून जवळच असलेला दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी आला असता तोही विजेच्या संपर्कात आला. दोघांनाही जबर विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले .\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिस म्हणताहेत, 'कुणी घर देता का घर\nनांदेड : कर्तव्य कठोर खात्यात काम करतांना कर्तव्यासोबतच पोलिसांना चांगल्या निवाऱ्याची आवश्‍यकता आहे, परंतु स्नेहनगर पोलिस वसाहतीत पोलिसांच्या...\nशाॅटसर्कीटमुळे उपकरणांचा कोळसा; कर्मचाऱ्यांच्या तप्तरतेने मोठा आनर्थ टळला\nनांदेड : जिल्हापरिषद ईमारतीच्या दुसर्या मजल्यावरील मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या निजी कक्षातून दुपारी 3:30 च्या दरम्यान अचानक धुराचे...\nपनवेल-नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द\nनांदेड : पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द, तसेच कुर्ला- नांदेड-कुर्ला या गाडीच्याही दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी...\nदेशातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी केंद्रीय ओबीसी आयोग कटीबध्द\nनांदेड : राज्याच्या विविध भागात राहणारा ओबीसी समाज हा अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात नाही. त्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी केंद्रीय ओबीसी...\nहिंगोली : दहा तासांच्या कोम्बींग ऑपरेशननंतर दूचाकी चोर जाळ्यात\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखा व बाळापुर पोलिसांसह...\nहिंगोली : अट्टल दूचाकी चोरटा फरार\nहिंगोली : येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याने आखाडा बाळापुर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रविवारी (ता. १८) रात्री पलायन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nत��िष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/road-crack-daund-city-206978", "date_download": "2019-08-20T23:38:33Z", "digest": "sha1:FGQSVHE6JWT25OPTAHT22P4LHW2X6YX4", "length": 13286, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Road crack in Daund city दौंड शहरातील रस्ता तीन फुटांपर्यंत खचला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nदौंड शहरातील रस्ता तीन फुटांपर्यंत खचला\nसोमवार, 12 ऑगस्ट 2019\nरोलिंग न केल्याचा परिणाम\nदौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौक दरम्यान रस्त्याच्या एका बाजूचा भाग अचानकपणे तीन फुटांपर्यंत खचला. त्यात ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.\nरोलिंग न केल्याचा परिणाम\nदौंड : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौक दरम्यान रस्त्याच्या एका बाजूचा भाग अचानकपणे तीन फुटांपर्यंत खचला. त्यात ट्रॅक्‍टरची ट्रॉली अडकली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.\nशहरात आज दुपारी ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून जून महिन्यात सांडपाणी वाहून नेण्यासाठी कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौकापर्यंत भूमिगत पाइप टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. दरम्यान आषाढी एकादशीसाठी हा रस्ता खुला करावयाचा असल्याने जुलै महिन्यात कुरकुंभ मोरी ते हुतात्मा चौकापर्यंत मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु आवश्‍यकतेप्रमाणे रोलिंग न केल्याने आज या रस्त्याचा काही भाग तीन फुटांपर्यंत खचला. रस्ता खचण्यापूर्वी एक स्कॉर्पिओ जीप पुढे गेली आणि त्यामागील खडी वाहून नेणारी ट्रॅक्‍टर ट्रॉली खचलेल्या भागात अडकली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्‍टर जागेवर उभा केल्याने त्याचा जीव बचावला.\nबकरी ईदमुळे आज सकाळी ईदगाह मैदानाकडे हजारो मुस्लिम बांधव या रस्त्यावरूनच गेले होते. ईदची सुटी असल्याने विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून आज वर्दळ नव्हती. सततच्या खोदकामामुळे आधीच हा रस्ता ओबडधोबड झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने खचलेल्या रस्त्याचा खड्डा पाहून अनेकांना धडकी भरली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिवावर बेतणारा रोजगार काय कामाचा \nकुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत 14 ऑगस्ट रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील...\nअल्काईल अमाईन्स कपंनी बंद करण्याचा ठराव\nकुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत बुधवारी (ता. 14) रात्री लागलेल्या भीषण आग व...\nकुरकुंभ एमआयडीसीत लागलेली आग आटोक्यात; पुणे-सोलापूर महामार्ग लवकरच सुरू (व्हिडिओ)\nकुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आली असून पुणे-सोलापूर महामार्ग लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे...\nदौंड : लघुउद्योजकावर हल्ला करणारा चोरटा ताब्यात; गावठी पिस्तूल हस्तगत\nदौंड (पुणे) : कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी मध्ये एका लघुउद्योजकाला लुटण्याच्या अयशस्वी प्रयत्नात चोरट्यांनी लघुउद्योजक व त्यांच्या कामगारावर वार...\nकारणराजकारण : कुरकुंभ एमआयडीसीच्या नावावर राजकारण; प्रश्न कायम\nकुरकुंभ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र...\nदौंड : पोलिस ठाण्याच्या आत दोन गटात हाणामारी, पाच अटकेत\nदौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sanjay-kalamkar-write-autobiography-article-saptarang-193935", "date_download": "2019-08-20T22:54:31Z", "digest": "sha1:YLJWTTPIS77XYMJROXGHRBIM2EIE2Q2Q", "length": 22826, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "sanjay kalamkar write autobiography article in saptarang मी थोर झालो त्याची गोष्ट! (संजय कळमकर) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमी थोर झालो त्याची गोष्ट\nरविवार, 16 जून 2019\nथोर झालेली माणसे आत्मचरित्र लिहितात असे आम्ही ऐकून होतो; परंतु थोर होण्याची प्रक्रिया फारच किचकट असल्याने, आत्मचरित्रे लिहूनच अनेक माणसे थोर होतात असे आम्हाला समजले. आपणही हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, असे आम्हास वाटून गेले. आम्ही एका प्रकाशकाशी याबाबतीत चर्चा केली.\nथोर झालेली माणसे आत्मचरित्र लिहितात असे आम्ही ऐकून होतो; परंतु थोर होण्याची प्रक्रिया फारच किचकट असल्याने, आत्मचरित्रे लिहूनच अनेक माणसे थोर होतात असे आम्हाला समजले. आपणही हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, असे आम्हास वाटून गेले. आम्ही एका प्रकाशकाशी याबाबतीत चर्चा केली.\n'आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आत्मचरित्र लिहावे'' असा प्रश्न आम्ही त्यांना केला. त्या वेळी ते म्हणाले ः 'तुमच्याकडे आत्मचरित्र छापण्याइतपत पैसे असतील तो टप्पा महत्त्वाचा. आम्ही ते लगेच छापून देऊ. यापलीकडे काही अट नाही.''\nआम्ही विचारले ः 'ते इतरांपेक्षा उत्तम होण्यासाठी काय केले पाहिजे\nते म्हणाले ः 'सोपे आहे. तुम्ही जेवढे जास्त पैसे द्याल, तेवढे आम्ही ते उत्तम करू.''\n-मी विचारले ः 'तुम्ही सारीच आत्मचरित्रे पैसे घेऊन छापता का\nते म्हणाले ः 'नाही. समाजासाठी, देशासाठी, एकंदर माणसांसाठी जगलेल्या माणसांची आत्मचरित्रे आम्ही आमच्या पैशाने छापतो. वर त्यांना मानधनही देतो. तुमचे नाव आम्ही आजच ऐकले आहे. हौस म्हणून तुम्ही आत्मचरित्र छापणार असाल तर, आमचीही पैशाची हौस झाली पाहिजे ना\n- मी म्हणालो ः 'आता आत्मचरित्रात नेमके काय काय असावे तेवढे सांगा...''\nते म्हणाले ः 'आजकालची काही आत्मचरित्रे वाचून काढा म्हणजे तुम्हाला कळेल. तुमचे बालपण गरिबीत व अत्यंत हाल-अपेष्टांमध्ये गेलेले असावे. अनेकदा तुम्ही उपाशी झोपलेले असले पाहिजे. तुम्हाला जास्त बहीण-भाऊ असावेत, म्हणजे हाडाची काडे करून तुम्ही त्यांना मोठे केल्याचे दाखवता येते. तुमचे शिक्षण गरीब मराठी शाळेत झालेले असल्यास छानच. शाळेत जायला तुम्हाला एकच विजार व शर्ट असावा. हेच कपडे रात्री धुऊन पुन्हा सकाळी शाळेत जाताना घातलेले दाखवलेत तर फारच चांगले. वाचकांच्या डोळ्यात हमखास पाणी येणार. शाळेत जाताना रस्त्यात नेहमी पूर असलेली नदी आडवी आलेली दाखवावी, म्हणजे तुम्ही कपडे काढून ते दप्तरासह डोक्‍यावर घ्यायचे आणि फुसांडता प्रवाह ओलांडून कसे शाळेत जायचे हे दाखवता येईल. अशा प्रचंड काबाडकष्टांतून शिक्षण घेतलेल्या आत्मचरित्राच्या नायकाविषयी वाचकांना अपार सहानुभूती वाटते. या नायकाला नेहमी चांगले गुरुजी भेटलेले असावेत. ते नायकाच्या परीक्षेची फी भरतात. नायक मोठा झाल्यावर अचानक एक दिवस एक वृद्ध त्यांना भेटायला येतात. ते केबिनमध्ये आल्याबरोबर नायक खुर्चीवरून ताडकन उठतो. कारण, तेच त्याला संकटसमयी मदत केलेले गुरुजी असतात. मग नायक गुरुजींच्या हाताला धरून स्वतःच्या खुर्चीवर त्यांना हळुवारपणे बसवतो आणि म्हणतोः \"गुरुजी, तुम्ही होतात म्हणून तर ही मानाची, अधिकाराची खुर्ची मला मिळाली.'\nगुरुजी कृतकृत्य होतात. कारण, चांगल्या लाईनला लागलेला एवढा एकच विद्यार्थी त्यांना रिटायर झाल्यापासून भेटलेला असतो. गुरू-शिष्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. या प्रसंगात एखाद्या भोळ्या-भाबड्या वाचकाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहण्याची शक्‍यता असते. एकंदर नायकाचे जीवन अत्यंत संघर्षात, संकटात गेलेले दाखवले तरच त्या आत्मचरित्राला खुमारी येते.''\n-मी म्हणालो ः 'असे आमच्याबाबतीत काहीच घडलेले नाही, मग आम्ही आत्मचरित्र लिहायचेच नाही का\nयावर प्रकाशक हसत म्हणालेः 'मराठीत निवडकच आत्मचरित्रे अस्सल आहेत. बऱ्याचजणांनी न भोगलेली दु:खे देखणी केलेली आहेत. पुसट वेदना गडद करून दाखवलेल्या आहेत. आपल्याकडे एखादा मनुष्य भविष्यकाळात थोर झाला की बालपणापासूनच तो किती थोर होता याचे दाखले दिले जातात. त्यांनी लहानपणीच खाऊचे पैसे कसे गरीब माणसाला नेऊन दिले...शाळेत आलेल्या पाहुण्यांसमोर कसे बाणेदारपणे भाषण केले...हा मुलगा लहानपणीच आपल्या वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने कशी पाहायचा...एकदा तो झोपला असताना आई त्याला कुशीत घेऊन रडत कशी म्हणाली होती ः \"तू पुढे खूप मोठा होशील, बाळा...' इत्यादी, इत्यादी...\nआता हा झोपलेला, जग झोपलेले, आई हयात नाही तरी हा प्रसंग लोक आत्मचरित्रात कसा लिहितात, याचा विचार आपण करायचा नाही. वाचक काय ते पाहून घेतील.\nकाही अपवाद सोडले तर बाकीच्या कितीतरी आत्मचरित्रांत असेच सगळे असते. फक्त तो मनुष्य सद्यस्थितीत मोठा असल्याने त्यावर कुणी संशय घेत नाही एवढेच. नाहीतर सारी लहान म��ले लहान मुलांसारखीच मस्त जगत असतात.''\nप्रकाशकांचे हे शेवटचे वाक्‍य ऐकून आम्ही विचारले ः 'आम्ही आयुष्यभर मस्तच जगलो. तेच आत्मचरित्रात खुमासदारपणे लिहिले तर कसे होईल\nयावर ते म्हणाले ः 'ते वाचकांना आवडेल; पण समीक्षकांना कदाचित उथळ वाटण्याची शक्‍यता त्यात दुःखद असे काही नसेल तर काय उपयोग त्यात दुःखद असे काही नसेल तर काय उपयोग पुरस्कार मिळण्याचीही शक्‍यता फारच कमी. ''\nआत्मचरित्राच्या नायकाने लहानपणी मित्रांच्या नादी लागून एखाद्याच्या बागेतील फळे चोरली, तर त्याला चोर म्हणतील. मात्र, चुकून हाच मुलगा पुढे थोर झाला तर लोक म्हणतील ः \"त्यांना बालपणापासून पर्यावरणाची आवड होती\nएकंदर माणूस थोर झाला की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक बऱ्या-वाईट घटनेला आपली माणसं थोर करून टाकतात. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आत्मचरित्र लिहा. थोर व्हा. तुमचे सारे पूर्वायुष्य आपण थोर करून टाकू या आणि नाहीच तुम्हाला जमले तर माझ्या ओळखीचे काही विद्वान आहेत, ते कुणाला, कसल्याही विषयावर काहीही लिहून देतात. मी त्यांची तुमच्याशी गाठ घालून देतो. तुम्हाला तुमचे बालपण त्यांना सांगण्याचीही गरज नाही. तेच तुमच्या बालपणीच्या थोर थोर गोष्टी लिहून टाकतील. असो. तुम्ही लिहा. मी छापतो. तुम्ही, मी आणि एक प्रूफ रीडर असे तीन वाचक तुमच्या आत्मचरित्राला मिळतील. आजकाल एवढे वाचकही खूप झाले.''\nतर मित्रांनो, तुम्ही कधी माझ्या घरी आलात तर चहा होईपर्यंत दिवाणावर निवांत बसा. तुम्हालाही थोर असल्याचा फील येईल. कारण, तो दिवाण दिवाण नसून माझ्या आत्मचरित्राची थप्पी आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकऱ्हाडच्या ९९ शाळांना महापुराचा बसला फटका\nकऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nमनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल\nनागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायक��� वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\n‘स्वराज्य जननी जिजामाता’ चे शीर्षकगीत गायिले देवरूखच्या कन्येने\nसाडवली - खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख,...\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=aaditya%20thackeray&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aaaditya%2520thackeray", "date_download": "2019-08-20T22:23:06Z", "digest": "sha1:3UZH33EFJJ4LGW4M5Q4QUGXFT4WTAAXU", "length": 5728, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nआदित्य%20ठाकरे (1) Apply आदित्य%20ठाकरे filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nठिकाणे (1) Apply ठिकाणे filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरामदास%20कदम (1) Apply रामदास%20कदम filter\nविश्‍वनाथ%20महाडेश्‍वर (1) Apply विश्‍वनाथ%20महाडेश्���वर filter\nसचिन%20अहिर (1) Apply सचिन%20अहिर filter\n खरंच आदित्य ठाकरेंसाठी मुख्यमंत्री उत्सुक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवलीय, अशी जोरदार चर्चा आता सुरू आहे. इतकंच...\nवरळीत प्रभाव असलेले अहिर सेनावासी; आदित्य ठाकरे वरळीतून लढणार\nमुंबई : निवडणूकीच्या राजकारणात उतरणारे पहिले ठाकरे होण्याचा मान आदित्य पटकावणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे. ते वरळीतून लढणार की...\nआदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घालणे टाळले\nमुंबई - महापालिकेच्या अभियंत्यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ झाल्याप्रकरणी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/priyanka-gandhi-is-indira-gandhis-beautiful-appearance/", "date_download": "2019-08-20T22:27:03Z", "digest": "sha1:5YGMX2ZYF35AVGS2XHNBNYV5KRQH67MK", "length": 7565, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'Priyanka Gandhi is Indira Gandhi's beautiful appearance'", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप’\nप्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या–बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात उतरण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nराहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ‘राफेल’सारख्या विषयावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. हे एकवेळ सोडा, पण तीन महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेसने भाजपकडून सत्ता खेचून घेतली व त्यामुळे मृतवत काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्याचे श्रेय त्यांना न देणे हे कोत्या वृत्तीचे लक्षण आहे. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले आहे.\n‘भाजपचा सकारात्���क विचार त्यांच्या प्रकृतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्तम’\nकुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल – चंद्रकांत पाटील\nआता ‘भाईजान’ मध्य प्रदेशातून लढवणार लोकसभा \nप्रियांका गांधींच्या राजकीय प्रवेशासाठी मिसेस फडणवीसांच्या शुभेच्छा\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nमनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज…\nमाजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची ईडीकडून आठ तास…\n‘आम्ही मोठ्या केलेल्या नेत्यांना भाजप…\n‘राज ठाकरेंना ईडीची नोटीस ही सरकारची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:55:59Z", "digest": "sha1:DN3353N6FTEAM62PE2G7W4SOPFNU2CBY", "length": 5693, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खानमोहम्मद इब्राहीम - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मंद मध्यमगती\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी २१.१२ -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके ०/१ -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या ८५ -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी -- -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी -- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत ०/० -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nजुलै ७, इ.स. २००६\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:35:40Z", "digest": "sha1:JSTLPVECGQUM7Y3V3BTLHNPHWRMZ7U7A", "length": 3867, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आफ्रिकेमधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► अँगोलामधील नद्या‎ (१ प)\n► काँगोच्या प्रजासत्ताकामधील नद्या‎ (१ प)\n► काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकामधील नद्या‎ (१ प)\n► गांबियामधील नद्या‎ (१ प)\n► गिनीमधील नद्या‎ (२ प)\n► सेनेगालमधील नद्या‎ (२ प)\n\"आफ्रिकेमधील नद्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१२ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96_%E0%A4%B8%E0%A4%A3", "date_download": "2019-08-20T22:24:44Z", "digest": "sha1:6POMUC427RDF75ZEUI6DFLJZEJV3Z2CD", "length": 3111, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शिख सण - विकिपीडिया", "raw_content": "\n\"शिख सण\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पा��ातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१७ रोजी १५:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2019-08-20T22:46:34Z", "digest": "sha1:ETI3LXBWLKAYJKLBVMUQSEWD4733T6G4", "length": 4454, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८३८ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८३८ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८३८ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स. १८६१ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:एकोणविसावे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८८० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८६६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८१० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १८०४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १८३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १८३० च्या दशकातील जन्म ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १८३० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5570", "date_download": "2019-08-20T23:49:02Z", "digest": "sha1:P6QED6LZSLDDRTTD75DXCDCFMCYB4BJF", "length": 3741, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "ठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा\nठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा\nठाण्यातील उमंग गुप्ता यानं सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. सनदी लेखापालांच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ठाण्याच्या उमंग गुप्तानं राज्यात प्रथम तर देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानं जुन्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा दिली होती. त्याचे आई, वडील आणि बहिणही सनदी लेखापाल आहेत.\nजिल्ह्यातील ग्रामीण भाग २०१२च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारी मुक्त\nजिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43657131", "date_download": "2019-08-21T00:04:58Z", "digest": "sha1:JX2IPCZGSL3ARO5M5TRR5ZPJAW2JWNVN", "length": 28829, "nlines": 149, "source_domain": "www.bbc.com", "title": "1857च्या लढ्यातील सैनिकाची कवटी सापडते तेव्हा... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n1857च्या लढ्यातील सैनिकाची कवटी सापडते तेव्हा...\nसौतिक बिस्वास बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा ही कवटी 32 वर्षीय सैनिकाची आहे.\n2014 मधली ही गोष्ट आहे. इतिहासतज्ज्ञ किम वॅगनर लंडनमधल्या आपल्या कार्यालयात बसले होते तेव्हा त्यांना एक ईमेल आला. आमच्याकडे एक वस्तू आहे ज्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत, असं त्या मेल मध्ये लिहिलं होतं. आणि हा ईमेल एका दांपत्याने त्यांना पाठवला होता. ती वस्तू होती मानवी कवटी.\nडॉ. वॅ���नर क्वीन मेरी युनिव्हर्सिटीत ब्रिटीश साम्राज्याचा इतिहास शिकवतात. आमच्याकडच्या या कवटीचं काय करावं हे कळत नसल्याचं त्या दांपत्याचं डॉ. वॅगनर यांना सांगितलं.\nत्या कवटीचा खालचा भाग मात्र उपलब्ध नव्हता. काही दात खिळखिळे झाले होते आणि त्या कवटीला एक जुन्या काळाची छटा होती. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या खोबणीत एक कागद अडकवला होता. ते हातानं लिहिलेलं एक मोठं टिपण होतं. या कागदावर कवटीची कथा होती.\nसलमान खान : 'मुस्लीम असल्याने 'भाई'ला शिक्षा' - पाकिस्तानात प्रतिक्रिया\nपंडिता रमाबाई : 'धर्मांतर केल्यामुळेच दुर्लक्षित राहिल्या का\nसलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं\nउत्तर बंगाल इंन्फंट्रीच्या 46 व्या रेजिमेंटचे हवालदार आलम बेग यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. त्यांच्या इन्फन्ट्रींच्या इतरअनेकांनाही असंच मारलं. ते 1857च्या बंडाच्या मुख्य सूत्रधारांपैकी होते. किल्ल्याकडे जाणाऱ्या एका रस्त्याचा त्यांनी ताबा घेतला. सर्व युरोपीय लोक तिथेच सुरक्षेसाठी लपण्याचा प्रयत्न करत होते. आधी डॉ. ग्रॅहम यांच्या बग्गीवर त्यांनी गोळ्या घातल्या. ते मुलीबरोबर प्रवास करत होते. त्यांचा दुसरा बळी मिशनरी म्हणून काम करणारे रेव्हरंड हंटर होते. ते आपल्या पत्नी आणि मुलीबरोबर प्रवास करत होते. त्यांनी हंटर, त्यांची पत्नी आणि मुलीला रस्त्याच्या बाजूला घेऊन खून केला.\nआलम बेग यांचं वय 32 वर्षं होते. त्यांची उंची पाच फूट साडेसात इंच होती आणि त्यांचं रूपइथल्या इतरांसारखं सामान्य नव्हतं.\nही कवटी कॅप्टन कोस्टेलो यांनी घरी आणली. आलम बेग यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली, तेव्हा ते ड्युटीवर होते.\nप्रतिमा मथळा हेच ते पत्र\nया टिपणावरून हे स्पष्ट होतंय की, ही कवटी भारतीय सैनिक आलम बेग यांची आहे. ते बंगाल रेजिमेंटमध्ये होते. त्यांना 1858 मध्ये सियालकोटला तोफेच्या तोंडी देण्यात आलं. (सियालकोट सध्या पाकिस्तानात आहे.) जी व्यक्ती या घटनेची साक्षीदार होती त्याने ही कवटी इंग्लंडमध्ये आणली. पण हे कथित हत्याकांड बेग यांनी का घडवलं याबाबत त्या नोटमध्ये उल्लेख नाही.\nमूळचे हिंदू आणि मुस्लीम सैनिकांना इंग्रजसुद्धा सिपॉय म्हणजे शिपाई म्हणत असत. त्यांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध उठाव केला होता. बंदुकीच्या काडतुसांत प्राण्यांची चरबी असल्याचा दावा हे या उठावाचं निमित्त होतं.\nया दांपत्यांनी संपूर्ण इंटरनेट धुंडाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना या बेग यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी डॉ. वॅगनर यांच्याशी संपर्क साधला. डॉ वॅगनर हे इतिहासकार आहेत आणि भारतीयांच्या या आंदोलनावर एक पुस्तक लिहिलंय अशी त्यांना माहिती मिळाली. 1857 च्या उठावाला 'पहिलं स्वातंत्र्ययुद्ध' असंही म्हणतात.\nज्या दिवशी डॉ.वॅगनर या दांपत्याला भेटलं तो नोव्हेंबर महिन्यातला ढगाळ दिवस होता. दांपत्यानं वॅगनर यांना सांगितलं की, केंट इथल्या लॉर्ड क्लॉईड या पबची मालकी त्यांच्या एका नातेवाईकानं घेतली. या पबच्या इमारतीतल्या एका खोलीत काही जुने क्रेट होते. त्यातल्या एकात ही कवटी सापडली होती.\nपण ही कवटी या पबमध्ये कशी आली याबद्दल कोणालाच कल्पना नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांनीसुद्धा 1963मध्ये 'खळबळजनक शोध' असं वर्णन करत ही बातमी जोरात चालवली होती. त्यात कवटीबरोबर पब मालकांचा फोटोसुद्धा छापला होता. या फोटोत त्यांनी ही कवटी एखादा पुरस्कार मिळाल्यासारखी मिरवली होती. मग त्यांनी ही कवटी पबच्या दर्शनी भागात ठेवली. जेव्हा पबच्या मालकांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे पबबरोबर ती कवटीही आली आणि त्यांनी मात्र ती लपवून ठेवली.\n\"तर अशा प्रकारे मी एसेक्समधल्या एका ट्रेन स्टेशनवर बॅगेट मानवी कवटी घेऊन उभा होतो. ही कोणतीही सामन्य कवटी नव्हती. ती इतिहासाशी निगडीत होती, जो विषय मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो,\" असं डॉ. वॅगनर सांगतात.\nप्रतिमा मथळा 1963 साली लॉर्ड क्लाईड नावाच्या पबमध्ये ही कवटी सापडली आहे.\nनोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची शहानिशा करण्याचं मोठं आव्हान वॅगनर यांच्यासमोर होतं. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युजियम मध्ये एका तज्ज्ञानं कवटीचं परीक्षण केलं आणि ही कवटी 19व्या शतकातल्या मधल्या काळातली आहे असं सांगितलं. ही कवटी आशियायी पुरुषाचीच असेल आणि त्याचं वय 30 च्या आसपास असावं असं सांगण्यात आलं.\nपण तज्ज्ञांच्या मते, मारहाण झाल्याची कोणतीच खूण तिथे दिसली नाही. तेसुद्धा साहजिकच होतं. कारण तोफेच्या तोंडी दिल्यावर छातीच्या भागावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. डोक्यावर कापल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे डोक्याचा भाग उन्हामुळे किंवा शव कीटकांच्या संपर्कात आल्यानं असा झा��ा.\nसलमानला जेलची हवा खायला लावणारं काळवीट नेमकं असतं कसं\nमीराबाई चानू : बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल\nबेग यांच्याबाबत अधिक माहिती मिळेल असा विश्वास डॉ. वॅगनर यांना वाटत नव्हता.\nवसाहतीच्या काळातील सैनिकांबाबत फारशी कागदपत्रं, पुरावे उपलब्ध नाहीत. एखादा अपवाद मंगल पांडेचा असू शकतो. कारण त्यांनीच 29 मार्च 1857ला कोलकात्याच्या बाहेरच्या प्रदेशात पहिली गोळी चालवली आणि ब्रिटिशांविरुद्धच्या उठावाला सुरुवात केली.\nबेग किंवा भेग (कारण या पत्रामध्ये उल्लेखलेलं नाव Alum Bheg असं आहे ) यांचं नाव भारत आणि यूकेमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही कागदपत्रात, पत्रांत, स्मरणग्रंथात किंवा कोणत्याही नोंदीत दिसत नाही. त्यांच्या कोणत्याही वंशजांनी कवटीची मागणी कधी केली नाही. पण त्याबरोबर काही रंजक शोध लागले.\nबेग यांनी हत्या केलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची पत्र त्यांना सापडली. अमेरिकन धर्मगुरू अँड्र्यू जॉर्डन हे या उठावादरम्यान सियालकोटला होते. त्यांनी या सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते डॉ. ग्रॅहम आणि 'हंटर्स' म्हणजे हत्यारे या दोघांनाही ओळखत होते. शिपायांना म्हणजे बेग यांना देहांताची शिक्षा दिली तेव्हाही ते उपस्थित होते.\n'द स्फिअर' या चित्रवृत्तपत्रात एक बातमी आली होती. त्यात व्हाईटहॉल मधील एका वस्तुसंग्रहालयात अशीच एक वस्तू ठेवल्याचं म्हटलं होतं.\nभारतीय उठावाची अशीच एक भयानकआठवणव्हाईटहॉलमधील रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन मध्ये ठेवण्यात आली होती. बंगाल इन्फंट्रीच्या 49 व्या रेजिमेंटच्या एका सैनिकाची ही कवटी होती. त्याच्याबरोबर आणखी 18 लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. आता त्या कवटीचा सिगार बॉक्स तयार केल्याचं आपण बघत आहोत.\nप्रतिमा मथळा भारतीय सैन्यानं ब्रिटिशांविरुद्ध 1857 साली उठाव केला.\nवृत्तपत्राच्या मते, \"त्या वेळची भीषणता आम्ही समजू शकतो. त्यातून तिथल्या मूळ लोकांचा हिंसाचार आणि हिंसाचाराला दिलेली शिक्षासुद्धा आम्ही समजू शकतो. तरीसुद्धा या प्रसंगाच्या भयानक खुणा अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी का ठेवाव्यात\nपुराव्यांच्या दुष्काळाशी लढता लढता डॉ वॅगनर यांनी बेग यांच्यावर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांनी दिल्ली आणि लंडनची संग्रह ग्रंथालयं, संस्था पालथ्या घातल्या. तसंच त्रिमू घाटात ज��लै 1857 मध्ये झालेल्या संघर्षाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी सियालकोटला प्रवास केला. या युद्धात बेग यांच्या सैनिकांच्या तुकडीला पकडलं जनरल निकोल्सननं. त्याच जनरल निकोल्सनला 2 महिन्यांनंतर बेदम मारहाण झाली आणि ते जखणी झाले. उठाव केलेल्या सैनिकांच्या ताब्यातून दिल्लीची सोडवणूक करताना इंग्रजांच्या बाजूने जनरल लढत होते.\nबेग यांचा आदर व्हावा म्हणून...\nयाचा परिणाम म्हणजे वॅगनरचं नवीन पुस्तक आहे. 19व्या शतकातील ब्रिटीश काळातील आंदोलनाबद्दल त्यात विस्तारानं लिहिलं आहे. 'The Skull of Alum Bheg' असं या पुस्तकाचं नाव आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक यास्मिन खान म्हणतात, \"हे पुस्तक एका रहस्यय कथेसारखं आहे. पण ब्रिटीश काळात झालेला हिंसाचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.\"\nब्रिटीश इंडियन इतिहासातल्या सगळ्यांत नाट्यमय काळाची ही कथा आहे. अलम बेग यांना आयुष्यात शेवटपर्यंत माणूस म्हणून चांगली वागणूक, सन्मान नाकारला गेला. त्यातला थोडा तरी आदर मिळावा म्हणून मी बेग यांची कथा लिहिली. आज 160 वर्षांनंतर अलम बेगला शांतता मिळेल असं मला वाटतंय,\" असं वॅगनर सांगतात.\nप्रतिमा मथळा विनगर म्हणतात की अलिम यांच्या आयुष्याचं अंतिम पर्व सुरू व्हायचं आहे.\nडॉ वॅगनर यांचं मत विचारात घ्यायचं झाल्यास Alum Bheg यांचं खरं नाव अलिम बेग असं होतं. ते उत्तर भारतातले सुन्नी मुस्लीम होते. बंगाल रेजिमेंटची वाढ कानपूरमध्ये झाली. बेग त्याच भागातले असण्याची शक्यता आहे. हिंदू रेजिमेंटमध्येही 20% मुस्लीम असत.\nबेग यांची दिनचर्या अतिशय भयानक होती. रेजिमेंटच्या उच्चाधिकाऱ्यांकडे पत्र पुरवणं हे त्यांचं काम होतं. जुलै 1857ला ते इंग्रजांच्या तावडीतून सुटल्याचं सांगण्यात येतं.\nकॅप्टन कोस्टेलोसुद्धा ही शिक्षा दिली तेव्हा तिथे उपस्थित होते. त्यांना रॉबर्ट जॉर्ज कोस्टेलो असं त्यांचं नाव असल्याचं कळलं. याच व्यक्तीने ही कवटी इंग्लंडमध्ये परत आणली असं वॅगनर यांनी सांगितलं. त्यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला आणि त्यांना 1857 ला भारतात पाठवण्यात आलं. 10 महिन्यानंतर ते या पदावरून निवृत्त झाले.\nबेग यांना भारतात सन्मानानं परत आणणं हेच या अभ्यासाचं उद्दिष्ट आहे असं वॅगनर यांनी सांगितलं.\nआतापर्यंत त्या कवटीवर कोणीही हक्क सांगितलेला नाही. पण ते भारतातील संस्था आणि ब्रिटीश दूतावासाशी प्रा���मिक बोलणीच्या निमित्ताने सतत संपर्कात आहेत.\nप्रतिमा मथळा रावी नदीच्या किनारी बेग यांचं दफन करावं अशी वॅनगर यांची इच्छा आहे.\n\"पण या परतीच्या मार्गात कोणतंही राजकारण नको असं मला वाटतं. ही कवटी संग्रहालयात काचेच्या पेटीत जायला नको आणि किंवा बेवारसपणे पडायला नको असं मला वाटतं\", ते सांगत होते.\nआलम बेग यांचे अवशेष सन्मानाने परत आणून मग ते पुरण्यात यावेत, अशी मला आशा आहे, ते सांगतात.\n\"रावी नदीच्या काठावर त्यांना पुरण्यात यावं, तीच त्यांच्यासाठी योग्य जागा आहे. कारण उठावाच्या पहिल्या दिवसानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी इथेच आसरा घेतला होता. तीच आता भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे,\" वॅगनर आशावादी आहेत.\n\"शेवटी हे मी एकटा ठरवू शकत नाही. पण काही झालं तरी अलम बेगच्या आयुष्यातील अंतिम पर्व सन्मानाचं असावं असाच माझा उद्देश असेल,\" हा ब्रिटीश संशोधक सांगतो.\nभारतात लोक 'घासफूस' जास्त खातात की 'लेग पीस'\nभाजप स्थापना दिवस : 'शिखर सर करण्यापेक्षाही तिथे टिकून राहणं कठीण असतं\n'आम्ही जेवतो भारतात, झोपतो म्यानमारमध्ये'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=dehu&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adehu", "date_download": "2019-08-20T23:36:38Z", "digest": "sha1:2ZINSJB2AJPPKSUXSUIOUNR32CGNSKC5", "length": 2745, "nlines": 86, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्��ेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआध्यात्मिक (1) Apply आध्यात्मिक filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nआषाढी%20वारी (1) Apply आषाढी%20वारी filter\nविठूनामाच्या गजराने देहू नगरी दुमदुमली\nआषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा, दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog-204931", "date_download": "2019-08-20T22:56:43Z", "digest": "sha1:B7SWLQ5IXAJTHYI7PH6E6XKNY4GUILZI", "length": 18222, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "देवकुंड : स्वप्नांची दुनिया... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nदेवकुंड : स्वप्नांची दुनिया...\nदेवकुंड : स्वप्नांची दुनिया...\nसोमवार, 5 ऑगस्ट 2019\nया धबधब्याला भेट देणं म्हणजे आपल्या प्रेयसीची वाट बघण्यासारखा क्षण असतो. कारण देवकुंडला उठायचं आणि निघायचं इतकं ते अचानक होत नाही.\nपुण्याच्या भोवताली बाहुबली सारखं सुखद नि बेफाम व्हायला लावेल असं ठिकाण आहे असं सांगितलं तर लोकांचा विश्वास बसणार नाही पण होय, हे शक्य आहे.\nया धबधब्याला भेट देणं म्हणजे आपल्या प्रेयसीची वाट बघण्यासारखा क्षण असतो. कारण देवकुंडला उठायचं आणि निघायचं इतकं ते अचानक होत नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. जाणाऱ्या दिवशीचे नियोजन आठवडाभर आधी करावे लागते. कारण आठवड्याभरात किती पाऊस झाला त्या सरासरी वरून पावसाचा जोर कमी असेल तरच हे ठिकाण निवडावे.\nउन्हाळा-हिवाळा देवकुंडला सहन होत नाही. आणि पावसाळा जास्त झाला की देवकुंड आपल्याला आत येऊ देत नाही. कारण देवकुंड ज्याप्रमाणे निसर्गरम्य आहे, तितकेच ते धोकादायक आहे.\nपण धोकादायक आहे म्हणून त्याच्यातील सौंदर्य हे सृष्टीच्या स्वच्छतेचा आणि मंत्रमुग्ध वृंदावनाचा उत्तम नमुना आहे.\nरायगड जिल्ह्यातील देवकुंड हे पुण्याहून साधारण ११० किलोमीटर अंतरावर आहे.\nहवामान अंदाजानुसार देवकुंडला जाणे ठरले की मग मात्र खरं अॅडवेंचर सुरू होते.\nहे सगळं जुळून आलं, अन् माझा 'देवकुंड प्रवास' सुरू झाला...\nहा प्रवास मुद्दामच टू व्हीलर आणि माझा होता. कारण देवकुंड म्हणजे निसर्गाची सफर असते. ती कारच्या बंद काचांतून निसर्ग बघून अनुभवण्यास मजा नसते.\nदेवकुंडला जाताना आभाळ भरून आलेल होतं. वारा हळवा येत होता. झाडांची पाने मुसमुसत होती. रस्त्याला गर्दी कमी म्हणून गाडीचा वेग निसर्गाइतका झपझप होता. पावसाचा एक एक थेंब कपाळावरून पापण्यांवर आणि हळूच गालांवर ओघळत होता.\nपावसाची संततधार, समोर दिसणाऱ्या बेफिकीर डोंगररांगा, त्यावरून वाहणारे दुधासारखे धबधबे... अधेमधे गावाकडचं जीवन अन धूरकट सरींच्या पडद्याआडचं दिसणार पर्दानशी जग, दरीतील झाडाच्या पानांवरील शेंड्याला आवेगाने बिलगणारा पाऊस अन् नितळ असणारा सारा निसर्ग...\nहा निसर्गाचा मनोरम्य प्रवास असाच अविरत बॅकग्राऊंडला चालू राहतो. आणि हा पुणे, पौड गाव, पिरंगुट, मुळशी, पासून पुढे ताम्हिणी घाटापर्यंत मन शांत होऊन जातं. एका जादुई प्रवासासाठी.\nताम्हिणी पार करत मी देवकुंड ला पोहोचतो. तोच जंगलाच्या सुरुवातीला एक दोन गाईड आमची वाट बघत असतात, आत जाण्यास परवानगी नसल्याचे सांगतात. पण दोन दिवसात देवकुं ड ला झालेला पाऊस कमी असल्यामुळे आम्ही आत जायचे ठरवतो. माझ्याबरोबर ८-९ जणांचा ग्रुप घेऊन ही वाट सुरु होणार असते. हा माझा दुसरा देवकुंड प्रवास असल्यामुळे मी १५०-२०० रुपये देऊन गाईडसोबत जाणे टाळतो. पण ज्यांचा पाहिलं प्रवास असेल त्यांच्यासाठी ही सोय उत्तम असते. कारण आत अंदाजे ७ ते ८ किमीचा ट्रेक जंगलातून करायचा असतो. त्यात पावसाची संततधार अन् या सगळ्यामुळे वातावरण अंधुक काळं झालेलं असतं.\nतेव्हा हा काळोख्या अंधाराचा देवकुंड दुपारी चालायला सुरुवात करतो...\nपावसाचे असंख्य थेंब केसातून, कानावरून, गालावरून उतरून मानेवरून ओघळत शर्टच्या कॉलरमध्ये विरत राहतात... जंगलातून वाट काढत काढत चालताना चारही बाजुला असणारी गर्द झाडी.... दूर दूरपर्यंत दिसणाऱ्या इथल्या पर्वत रांगा... या निसर्गाचे हे सौंदर्य पाहून एखाद्या स्वप्नाच्या दुनियेत तर नाही ना आलोय असा भास होतो... असं वाटत राहतं बाहुबली इथ तर शूट नाही ना झाला... यामुळे मन हुरळून जातं... पावसाच्या पाण्यामुळे भिजणारे शरीर आणि त्यासोबत चिंब चिंब भिजणारे मन... डोंगररांगावरती धुसर काळे विसावलेले ढग... खूपच लोभसवाणं नयनरम्य ते सह्राद्रीचं देखणं रूप पाहून माणूस भारावून तर जातोच पण तोंडातून आपसूकच \"व्वा, आई शप्पथ कसल भारीय हे\" असे शब्द बाहेर पडतात.. क्षणभर असं वाटलं, \"अरे स्वर्ग म्हणतात तो हा��� की काय ...\" हा अदभुत निसर्ग बघताना कशाचच भान उरत नाही, हे मात्र तितकेच खरं... यात पावसाची रिमझीम सतत चालू असते... सूर्याला दाट ढगांनी झाकून टाकलेल असतं... पावसाच्या पाण्याचे थेंब ढगातून तूटून वेगात जमीनीवरती आपटत असतात... मोठमोठाल्या दगडी शिळा... अवाढव्य दगड गोटे... त्यातून छूनछून करत वाहणारे पाण्याचे झरे... अशा एका मोक्याच्या ओढ्यावर पाण्याच्या पायाच्या घोट्या इतक्या पाण्याचा शितोष्ण प्रवाहात चालताना मिळणारा आनंद तर काही वेगळाच असतो... अशावेळी अस वाटतं राहतं... हा अनुभव सतत घेत राहवा... आणि मग विचार स्वतःलाच \"क्यो खुदको थकानेका बेकारमे...\" हा अदभुत निसर्ग बघताना कशाचच भान उरत नाही, हे मात्र तितकेच खरं... यात पावसाची रिमझीम सतत चालू असते... सूर्याला दाट ढगांनी झाकून टाकलेल असतं... पावसाच्या पाण्याचे थेंब ढगातून तूटून वेगात जमीनीवरती आपटत असतात... मोठमोठाल्या दगडी शिळा... अवाढव्य दगड गोटे... त्यातून छूनछून करत वाहणारे पाण्याचे झरे... अशा एका मोक्याच्या ओढ्यावर पाण्याच्या पायाच्या घोट्या इतक्या पाण्याचा शितोष्ण प्रवाहात चालताना मिळणारा आनंद तर काही वेगळाच असतो... अशावेळी अस वाटतं राहतं... हा अनुभव सतत घेत राहवा... आणि मग विचार स्वतःलाच \"क्यो खुदको थकानेका बेकारमे\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nअग्रलेख : तृष्णेकाठची वेदना\nभाष्य : नव्या आव्हानांना योग्य प्रतिसाद\nढिंग टांग : होता शास्त, बसेल धास्त\nपहाटपावलं : आग सोमेश्वरी...\nअग्रलेख : प्रशिक्षक ‘पर्मनंट’\nराजधानी दिल्ली : अण्वस्त्रांविषयी वाचाळपणा घातक\nढिंग टांग : खैरियत\nपहाटपावलं : खारीचा वाटा\nआव्हान : जलसंपदेच्या व्यवस्थापनाचे\n#यूथ टॉक : दूरदेशीच्या आरशात भारत\nसायटेक : कर्ब वायूचे सदुपयोग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅ��नल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bhama-aaskhed-dam-filled-204472", "date_download": "2019-08-20T22:55:19Z", "digest": "sha1:UNVLNPOQZDXNM3UM6G2BVGUVYUCZM4JB", "length": 13799, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhama aaskhed dam filled पुणेकरांचे लक्ष लागलेल्या भामा आसखेडमधून विसर्ग | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपुणेकरांचे लक्ष लागलेल्या भामा आसखेडमधून विसर्ग\nशनिवार, 3 ऑगस्ट 2019\nपुणेकरांचे लक्ष लागलेले खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या 3246 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे\nआंबेठाण (पुणे) : पुणेकरांचे लक्ष लागलेले खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या 3246 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे, अशी माहिती भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली आहे.\nभामा आसखेड धरणाच्या चारही दरवाजातून शुक्रवारी (ता. 2) रात्री आठ वाजल्यापासून 2118 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले होते. पावसाची संततधार लक्षात घेता आज (ता. 3) सायंकाळी चार वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी इतकी आहे. या धरणातून पुणे शहरासही पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे या धरणाच्या साठ्याकडे लक्ष लागले होते.\nखेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या भामा आसखेड धरणात 99.29 टक्के पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजातून 2118 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. त्यासाठी चारही दरवाजे 20 सेंटिमीटरने उचलण्यात आले होते; परंतु त्यात वाढ करून आज सायंकाळी चार वाजल्यापासून धरणातून 3246 क्‍युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यासाठी धरणाचे चारही दरवाजे 30 सेंटिमीटरपर्यंत उचलण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे भामा नदी दुथडी भरून वाहत आहे.\nनदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी\nधरण परिसरात आजपर्यंत 1026 मि.मी. पाऊस झाला आहे; तर आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत 9 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अजूनही धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून, पाऊस असाच सुरू राहिला; तर विसर्ग वाढवावा लागेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे व के. डी. पांडे यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nझेडपीच्या स्थायी समितीमध्ये अंकिता सर्वांत तरुण सदस्या\nपुणे - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग...\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nअँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती\nपुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/cabinet-expansion-tomorrow-mla-dr-sanjay-kute-cabinet-193884", "date_download": "2019-08-20T23:46:14Z", "digest": "sha1:XM7RVT7Y2HKLIVKSHIE2YH5BDYTXB5B4", "length": 17068, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cabinet expansion tomorrow MLA Dr Sanjay Kute is in the Cabinet मंत्रिमंडळ विस्तार उद्या; आमदार डॉ. संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमंत्रिमंडळ विस्तार उद्या; आमदार डॉ. संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी\nशनिवार, 15 जून 2019\nगेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे.\nबुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात आल्या होत्या, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.\nकुटे यांच्या वाट्याला कृषि मंत्रिपद\nभारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या तीन पंचवार्षिकपासून आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपद सांभाळले आहे. त्यांच्या राजकारणाला दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी उभारी दिली असून, राज्यातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यासू व निर्णयक्षमता असलेल्या नेत्यामधील मंत्री म्हणून भाऊसाहेबांचा वारसा नेण्यासाठी त्यांना कृषी मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.\nगेल्या दीड ते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव येताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. जळगाव जामोद येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून, चाहत्यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन पेढे भरविले.\nविस्तार लांबणीच्या अफवांना पूर्णविराम\nराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा नेमका कधी होणार याबाबत सातत्याने 'तारीख पे तारीख' सांगण्यात येत होती. 14 जूनला विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर विस्तार होणार नाही, असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. परंतु, 'दैनिक सकाळ'ने प्रकाशित केलेल्या वृत्तात विस्तार 14 ते 16 दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विस्ताराचा मुहूर्त रविवार निश्‍चित केल्यामुळे लांबणीच्या अफवांवर आता पूर्णविराम लागला आहे.\nमंत्रिमंडळ विस्तारामध्ये आजपर्यंत अनेक वाटाघाटी आणि अडचणी आल्या. प्रत्येकवेळी मुहूर्त काढल्यानंतर तो विस्तार पुढे ढकलण्यात आल्याने अनेकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदारांसह त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड होताना दिसून येत होता. मंत्रिमंडळात सामिल होण्यासाठी आधीपासून, भाजप सरकारच्या माध्यमातून होणार्‍या या अखेरच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे अनेक आमदार उत्सुक झाले होते.\nमंत्रिमंडळात काँग्रेसच्या वाट्याला दोन मंत्रिपद जाण्याची शक्यता यापूर्वी वर्तविण्यात आली होती. मात्र, एक पदही त्यांच्या पारड्यात पडणे कठीण झाले आहे. तर दोन मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून, यामध्ये एक राज्य आणि एक कॅबिनेट असू शकते. भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये आता अनिल बोंडे, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावे अद्याप समोर आली नसली तरी, मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणार्‍या नेत्यांना त्यांच्या परिवारासह मुंबई येथील वर्षा बंगल्यावर कूच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nओडिशा, कर्नाटकला ४,४३२ कोटी\nनवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिशा या राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी...\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nड्रॅगन पॅलेस टेम्पल विकासासाठी 75 कोटींची मंजुरी\nकामठी (जि.नागपूर) : येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट पार्क, पर्यटन सुविधा, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र...\nराष्ट्रवादीला मोठा दणका; तीनही राजे भाजपवासी\nमुंबई : राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री ��ेवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यामुळे राजकीय...\nउदयनराजेंचं तर ठरलं; पाठोपाठ शिवेंद्रराजेंना तातडीने वर्षावर बोलवणं\nमुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवेंद्रराजेंना भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून शिवेंद्रराजे वर्षावर दाखल...\nराखी पाठविणाऱ्या 25 लाख बहिणींचा मी आभारी : मुख्यमंत्री\nमुंबई : ''राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला राख्या पाठविल्या. त्यासोबत विचार आणि सल्ले पत्राद्वारे कळविले. या सर्व 25 लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bescatray.com/mr/", "date_download": "2019-08-20T23:50:01Z", "digest": "sha1:SYBSHFLQVNCJTNBJXQZAEY66327JZIA7", "length": 8646, "nlines": 278, "source_domain": "www.bescatray.com", "title": "केबल ट्रे, वायर जाळी केबल ट्रे, केबल Trunking - Besca", "raw_content": "\nवायर जाळी केबल ट्रे\nयू फिटिंग्ज आणि बेस\nतेल आणि वायू Downstream\nBC3 / BC4 केबल ट्रे काम करताना\nअॅल्युमिनियम मिरवणे, केबल ट्रे आणि शिडी\nवायर जाळी केबल ट्रे\nयू फिटिंग्ज आणि बेस\nतेल आणि वायू Downstream\nBC3 / BC4 केबल ट्रे काम करताना\nअॅल्युमिनियम मिरवणे, केबल ट्रे आणि शिडी\nBL1 / 2/3 स्टील केबल शिडी\nNEMA 20C / BL4 केबल शिडी अॅल्युमिनियम\nBL5 / 6 एफआरपी केबल शिडी\nवायर जाळी केबल ट्रे\nBM1 / 2/3 वायर जाळी केबल ट्रे\nBM4 / 5/6 वायर जाळी केबल ट्रे\nBT7 एफआरपी केबल Trunking\nBT8 अॅल्युमिनियम केबल Trunking\nयू फिटिंग्ज आणि बेस\nबॉयलर आणि प्रेशर जहाज स्टील\nकमी धातूंचे मिश्रण कमाल शक्ती स्टील\nललित कार्बन संरचना स्टील\nकमाल शक्ती आणि कपडे स्टील\nतेल आणि वायू लाइन स्टील\nUL / एकाच टोकाला उघडणारी E359562\nपेट न घेणारा पृथक् तसेच वायर ट्रे केबल ब्रिज रचना आणि सोपे आवश्यकता घर संसार सुरक्षित\nएक व्यक्ती, आश्चर्यकारक मार्ग वितरण केबल टीव्ही डिश अडथळा परिणाम ज्वाला दोरखंड ब्रिज फ्रेम ज्योत प्रतिबंध पाहिजे अडथळा स्थान, व्यतिरिक्त, शे��ोटी ज्वाला retardant परिणाम व्यतिरिक्त आला आहे दाद देत आला आहे, तसेच प्रतिकार पेट्रोल रक्कम विलक्षण वैशिष्ट्ये l करण्यासाठी ...\nऊर्जा बचत विद्युत केबल ट्रे कनेक्शन व्यापारी सोपे\nखूप: प्रथम संपूर्ण सर्वसाधारण स्वरूप आणि स्वच्छ कनेक्ट हलके. कंस-आकार लेखन निर्मिती, गुळगुळीत संग्रह गुडघा, दोरखंड सोयीस्कर आहे. मिनिट, अॅल्युमिनियम डिश सोबत धातूचा, धातू, धातू वापरले आपल्या कच्चा माल. यूके शेवटी, गरम-उतार galvanizing, अल अर्थ बाह्य पृष्ठभाग मध्ये Unistrut ...\nवायर जाळी केबल ट्रे\nवायर जाळी केबल ट्रे\nतेल आणि वायू Downstream\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/marine-fisheries-training/", "date_download": "2019-08-20T22:20:14Z", "digest": "sha1:Y2DZ3SMABA7XBFAWSZ35ETQV7EEGAVSV", "length": 9380, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण\nमुंबई: ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते.\n2019-2020 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 1 जुलै ते 31 डिसेंबर 2019 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक माहिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीला दरमहा 100 रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.\nप्रशिक्षणार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे:\nप्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.\nप्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे.\nपोहता येणे आवश्यक आहे.\nकिमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.\nप्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.\nबायोमेट्रिक कार्डधारक किंवा आधार कार्डधारक असावा.\nसंबंधित संस्थेच्या शिफारशीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा.\nप्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.\nनिकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मच्छिमारांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दिनांक 20 जून 2019 पर्यंत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.\nसागरी मत्स्य व्यवसाय Marine Fisheries fishery मत्स्यव्यवसाय वर्सोवा Versova fish मासेमारी\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-08-20T22:24:26Z", "digest": "sha1:4R6MHWSKWW6PK5ITAXNUYX6FADCX67C5", "length": 4983, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\n(कंदाहार आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)\nइ.स. २००५ सालातील कंदहार विमानतळाचा हवाई देखावा.\nआहसंवि: KDH – आप्रविको: OAKN\n३,३३० फू / १,०१५ मी\n०५/२३ १०,४९८ ३,२०० फरसबंदी\nकंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KDH, आप्रविको: OAKN) अफगाणिस्तानच्या कंदहार शहरातील विमानतळ आहे. शहराच्या नैऋत्येस १६ किमी अंतरावर असलेल्या या विमानतळावर २०० लढाऊ विमाने ठेवण्याचीही सोय आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१४ रोजी ०९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5573", "date_download": "2019-08-20T23:51:41Z", "digest": "sha1:7S2X3GBAMQIETGOW2MWYNI2ANKTTTYYQ", "length": 3481, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "जिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nजिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती\nजिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती\nजिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनानं ज्येष्ठ विधीज्ञ संध्या जाधव, शंकर रामटेके, जयश्री इंगळे आणि संगमित्रा आंबोरे अशा चौघांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा न्यायालयात सध्या १० सरकारी वकील नियुक्त आहेत. त्यामुळं आता जिल्हा न्यायालयातील सरकारी वकीलांची संख्या १४ झाली आहे.\nठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा\nबनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-korfad-plantation-technique-4270", "date_download": "2019-08-20T23:39:56Z", "digest": "sha1:7KAGIGBUBJ37ZQMQNMN4IBGVNOYYIRMA", "length": 13094, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, korfad plantation technique | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ\nशनिवार, 23 डिसेंबर 2017\nस्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते. लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६५ ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.\nस्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते. लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६५ ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.\nकोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी २०किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. दोन वर्षांपासून पुढे मांसल पानाचे उत्पादन मिळते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.\nसंपर्क : ०२४२६- २४३२९२.\nऔषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी, जि. नगर\nकोरफड aloe vera महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university नगर\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात ���ेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kille-bhramanti-dr-amar-adke-marathi-article-2508", "date_download": "2019-08-20T23:49:04Z", "digest": "sha1:GTHGL2M3ZR3GZKKAR7NTBQVD44E3GIGV", "length": 29620, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kille Bhramanti Dr. Amar Adke Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nनाखिंदा - अस्वलखिंडची स्वारी\nनाखिंदा - अस्वलखिंडची स्वारी\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nरायरेश्‍वराच्या पठारावर उभं राहिलं, की केंजळगड-कमळगडापासून ते तोरणा-राजगडापर्यंतचा केवढा सह्याद्री दोहोंबाजूला नजरेच्या टप्प्यात येतो. रायरेश्‍वराला या दऱ्याखोऱ्यांतील अनेक वाटांनी गेलो; पण रायरेश्‍वराभोवतीच्या सह्याद्रीच्या या रांगा एका वेगळ्याच कारणानं मनात रुतून बसल्या.\nरायरेश्‍वराच्या पश्‍चिम-उत्तरेच्या पायथ्याला कोकणातल्या कामथे गावापलीकडं नरवीर तानाजी मालुसरे यांचं उभं आयुष्य गेलेलं. उमरठ गाव आहे. तानाजी मालुसरे यांची समाधी याच गावात आहे.\nया डोंगररांगाकडं पाहिलं, की मनात नेहमी यायचं; नरवीरांचा देह सिंहगडावरून उमरठमधे कसा आणला असेल कोणत्या वाटेनं आणला असेल\nमग कुतूहल गप्प बसू देईना. सिंहगड ते उमरठ वाटेच्या शोधात मधल्या डोंगररांगा वेड्यासारखा भटकलो. या शोधातच रायरेश्‍वराच्या पायथ्याचं कुदळे गाव आणि तेथून कोकणातल्या कामथे गावापर्यंत जाणारी भर जंगलातली ‘अस्वलखिंड’ खुणावू लागली. मनानं उचल खाल्ली आणि ठरलं रायरेश्‍वर-अस्वलखिंड-कामथे...\nरायरेश्‍वराचं दर्शन घेऊन नाखिंद्याच्या टोकाकडं निघालो.\nआम्हाला नाखिंद्याच्या बाजूनं रायरेश्‍वर पठार उतरून यायचं होतं. मोहिमेचा थरार इथूनच सुरू होणार होता. उतरण्याचे मार्ग दोन. एक नाखिंदा टोकापासून सरळ खाली पश्‍चिमेच्या बाजूला थेट अस्वलखिंडीजवळ उतरणारा; पण हा फारच अवघड. दुसरा कुदळे गावाच्या दिशेनं तीव्र उताराचा; पण कमी धोक्‍याचा. कुदळ्याच्या बाजूनं उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी पुन्हा पठाराच्या बाजूनं येऊन पूर्ण दरीला वळसा घालून विरुद्ध बाजूच्या उताराला लागणं आवश्‍यक होतं. भर उन्हात पठाराच्या त्या टोकाला जाणं हे अनुभवायलाच हवं. अखेर एकदाचे उताराच्या प्रारंभाशी पोचलो. बरोबर तीस-पस्तीस जण. एव्हरेस्ट सर करून आलेल्यापासून ते पहिल्यांदाच दुर्ग मोहिमेला आलेल्यापर्यंत सारी आवळ्या भोपळ्याची मोट होती. चढणं जेवढं अवघड असतं, त्याहीपेक्षा उतरणं जास्त अवघड. चढताना शरीराचा कस लागतो हे जितकं खरं, तितकाच उतरताना मनाचा कस लागतो. सह्याद्रीचा डोंगर उतरणं हे येड्यागबाळ्याचं काम नव्हे. उतरणीची जंगलात शिरलेली ती वाट बघूनच काहीजणां��ी राजीनाम्याचा पवित्रा घेतला. त्यांच्यातल्या हिमतीला आव्हान करून आत्मविश्‍वासाला साद घालून सगळा काफिला उताराला लावला. प्रश्‍न खरा पुढंच होता. मळलेली अशी वाट नव्हतीच, त्यात वाटाड्या नामदेव गडबडला. आता सारी जबाबदारी आपल्यावरच. सह्याद्रीला वंदन केलं. माथा टेकला. आणि निर्धारानं पुढं सरकू लागलो.. पुढं जाऊन वाट शोधायची. त्या टप्प्यापर्यंत सगळ्यांना आणायचं. पुन्हा वाट शोधायला रानात शिरायचं. उतार क्षणोक्षणी तीव्र होत होता. समोर दरी. अशा सह्याद्रीच्या आव्हानात मार्गक्रमणा सुरू होती. हिमतीचे आणि धाडसी गडी टप्प्याटप्प्यांवर उभे होते. त्यांच्या धाडसाला आणि सहकार्याला तोड नाही.\nभर मध्यान्हीचा सूर्य डोक्‍यावर आग ओकत होता. आम्ही सह्याद्रीचा एक डोंगर जवळजवळ आडवे होऊन उतरत होतो. क्षणाक्षणाला जवळचा पाण्याचा साठा संपू लागला होता. नवखे गडी हिंमत हरत होते; पण सह्याद्रीच्या या आव्हानाचा रोमांचही अनुभवत होते. पण अजूनही कुदळे ही छोटीशी वाडी दूरच होती. उतार तर संपत नव्हता आणि पाण्याच्या एकेका थेंबाची किंमत काय आहे हे प्रत्येकालाच कळलं होतं. साऱ्यांचे अवतार पाहण्यासारखे होते. अखेरीस थकलेल्या डोळ्यांना दूरवर वाडीतली घरं दिसू लागली. आशा पल्लवित झाल्या. पाण्याच्या ओढीनं का होईना अडखळणारी पावलं गती घेऊ लागली; पण सगळे भिडू विखुरलेले. मागच्यांचा पत्ताच नाही. पुढच्यांना वाडीच्या दिशेनं उताराला लावून पुन्हा वर निघालो. टप्प्याटप्प्यानं रेंगाळणारा एकेकटा भेटू लागला. त्यांना आश्‍वस्त करून मागं मागं जाऊ लागलो. तीव्र उताराच्या शेवटी प्रकाश दिसला. लंगडतोय, आधारानं उतरतोय. प्रकाश खरंतर हिमतीचा गडी. दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊनही अवघड मोहिमेत सहभाग घेणारा. आज त्याचा स्नायू दुखावला. या हळव्या मित्राजवळ गेलो. थोडं मालिश केलं. दुखावलेला स्नायू हलका केला आणि त्याच्याबरोबरच राहिलो. मोहिमांमधल्या दुर्गम स्थळी मित्रांची अशी सेवा करण्यात काय आनंद असतो कसं सांगू\nया साऱ्या उतरंडीमध्ये चांगलाच उशीर झाला होता. दुपारचे चार वाजून गेले होते. सगळे पाण्यामुळं व्याकूळ झाले होते. जेवणाची वेळ केव्हाच टळून गेली होती. रस्त्याला लागूनसुद्धा वाडीत पोचायला बरीच पायपीट करावी लागली. अखेर कुदळ्यात पोचलो. तहानलेल्या नजरेनं मागं रायरेश्‍वराच्या उत्तुंग डोंगर���कडं पाहिलं. विश्‍वास बसेना हे उतरून आलो पाण्याचा एक घोट ओठावरून पोटात गेल्यावर साऱ्यांनाच कळलं पाण्याला जीवन का म्हणतात पाण्याचा एक घोट ओठावरून पोटात गेल्यावर साऱ्यांनाच कळलं पाण्याला जीवन का म्हणतात क्षणभर विसावलो. डोळे मिटले. मिटल्या डोळ्यासमोर अस्वलखिंड उभी राहिली. अजून तर ती चढून जंगल उतारानं कामथे गाव गाठायचं होतं. जेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या निष्पाप चेहेऱ्याकडं पाहात तसाच बसून राहिलं.\nगावकरी आमच्याकडं थोडं कुतूहलानं थोडं आश्‍चर्यानं पाहात होते. ज्यांच्या अंगणात बसलो होतो, यथेच्छ पाणी प्यायलो होतो ते म्हणाले ‘पुढं काय’ मी समोरच्या डोंगराकडं बोट केलं आणि म्हणालो, ‘अस्वलखिंड चढून कामथे.’ तो म्हणाला, ‘आत्ता’ मी समोरच्या डोंगराकडं बोट केलं आणि म्हणालो, ‘अस्वलखिंड चढून कामथे.’ तो म्हणाला, ‘आत्ता’ म्हटलं ‘हो.’ तो म्हणाला, ‘अस्वलखिंड चढून जंगलातून खाली उतरायला तीन-चार तास लागतील.’ मी पुन्हा म्हटलं ‘होय.’\nआमचा हा संवाद ऐकून सहकारी एकमेकांकडं आणि माझ्याकडंही पाहू लागले. त्यांना जणू जाणवलं. चढ-उताराची आणखी एक अरण्यपरीक्षा समोर आहे. काहीजण आत्तापर्यंतच्या चालीनं थकले होते. काहीजण पूर्वानुभवाअभावी आत्मविश्‍वास हरवून बसले होते; पण सरांनी म्हणजे मी चलाच म्हटलं असतं, तर त्याही परिस्थितीत आले असते. पण मी निर्णय घेतला. काही बिनीच्या सवंगड्यांसह आपण झपाट्यानं अस्वलखिंडीच्या मार्गाला लागायचं. कारण निबिड अरण्यातला तो तीव्र चढ आणि तितकाच उतार किती कठीण होता याची मला कल्पना होती. त्यात संध्याकाळचे पाच वाजलेले. अस्वलखिंड चढून जाईपर्यंत अंधार सोबतीला येणार होता. मग उतार किती खोल असतो याचा विचार न केलेलाच बरा.\nमी तणावात. कुदळे ते कामथे रस्ता नाही. मोबाईलची रेंज नाही. वाहनं कामथ्यात. चालत जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. एव्हाना बऱ्याच सहकाऱ्यांनी ठरवलं होतं, आता चालणं शक्‍य नाही. पर्याय एकच वरंध घाटातून भोरच्या बाजूनं आली तर बस किंवा खासगी वाहनानं वरंध घाटातल्या गावापर्यंत पोचायचं - पोचलो. मोबाईलची रेंज नाही. अनुभवी सहकाऱ्यांवर तिथंपर्यंत पोचण्याची जबाबदारी देऊन आम्ही घाईघाईत तणावातच खिंडीच्या दिशेनं झपाझप चालू लागलो. कारण कामथ्यात पोचायला किमान चार तास लागणार होते. आम्ही विरुद्ध दिशेनं महाबळेश्‍वर डोंगररांगांकडं चालू लागलो. आता कसलाही संपर्क होणं शक्‍य नाही. कारण आम्ही पोचणार होतो परस्परांपासून शंभर-सव्वाशे किलोमीटर दूर अंतरावर.\nगाव मागं पडलं. अस्वलखिंडीचा चढ सुरू झाला. निरेचं कोरडं पात्र ओलांडलं. चढ अधिकच खडा झाला. अंधार दाटू लागला. पश्‍चिमेचं क्षितिज लाल झालं. पावलं झपाझप, पण मूकपणं पडू लागली. जंगलात दाटलेल्या त्या उष्ण वाऱ्यात मन अधिकच कातर झालं. अस्वलखिंडीच्या माथ्यावर पोचेपर्यंत सूर्य क्षितिजाला टेकला होता. जणू पश्‍चिमेच्या दरीच्या गर्भात लुप्त होत होता. दोन्ही बाजूंचे डोंगर काळवंडत होते. झाडं विरघळून जात होती. दरीचा गाभारा उजळत होता. हे अपूर्व दृश्‍य थकलेल्या शरीर आणि मनाला वेगळीच उभारी देत होतं. किती वेळ पाहात होतो कुणास ठाऊक दरीच्या कुशीत शिरलो. काळोखाचा भाग बनून गेलो. काळोखामध्ये दऱ्यांमधला उतार थकलेल्या गात्रांनी उतरताना सह्याद्री किती आपला वाटतो कसं सांगू दरीच्या कुशीत शिरलो. काळोखाचा भाग बनून गेलो. काळोखामध्ये दऱ्यांमधला उतार थकलेल्या गात्रांनी उतरताना सह्याद्री किती आपला वाटतो कसं सांगू अंधारात या घनदाट अरण्यातल्या दऱ्या उतरतो आणि दूरवर जेव्हा वाडी-वस्तीचा मिणमिणता दिवा दिसतो, तेव्हा माणसाच्या अस्तित्वाची काय किंमत असते हे कळतं. अशा किती परक्‍या वाड्या माझ्या मनात घर करून राहिल्यात. दरी संपता संपेना. अंधार हटता हटेना. चालतच राहिलो. पायतळीच्या वाळलेल्या पानाचं संगीत, उसासे टाकणारा उष्ण वारा आणि दिशाभर पसरलेला सह्याद्री. चालत राहिलो. दूरवर दिसणाऱ्या दिव्यांनी भानावर आलो. मनात म्हटलं वाडी आली वाटतं. अजून जंगल उतरतोच आहे. एवढ्यात दूरवरून हाक ऐकू आली, ‘सर, डोंगर चढून वर येऊ नका. वाडीला जायची वाट उजवीकडं पाणंदीतून जाते. तिकडं या.’ आवाज ब्रम्हदेवाचा होता, आमचा ड्रायव्हर. पुन्हा हाक मारली. प्रतिसाद नाही. उजवीकडं वळलो. वाळलेल्या लाल मातीच्या फुफाट्यातून पाणंदीत शिरलो. वाट सापडेना.\nडोंगराच्या दूर टोकावरून एक आवाज घुमला. एका जंगलकन्येचा. कोण होती कुणास ठाऊक त्या डोंगर कड्यावर ती का आली कुणास ठाऊक त्या डोंगर कड्यावर ती का आली कुणास ठाऊक आम्ही आलो हे तिला कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही आलो हे तिला कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही कुठं जाणार आहे हे ही कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही कुठं जाणार आहे हे ही कसं कळलं कुणास ठाऊक आम्ही तिला कसे द��सलो हेही कळलं नाही. पण आम्ही कुठं आहोत हे तिला नक्की दिसत होतं. ती वरूनच सांगत होती, ‘उजवीकडं, बांधावर, दगडावर, उजवी वाट सोडा, डावीकडच्या पाण्याच्या वाटेनं जावा.’ चुकलो की तिला कळायचं. ती मागं या म्हणायची. आम्ही भारावल्यासारखे तिच्या आज्ञा पाळत होतो आणि त्या जंगलातून वाडीत पोचलो. उंच डोंगरकड्यावरचा तिचा आवाज बंद. त्या शून्य अंधारात आम्ही तिचं अस्तित्व शोधू लागलो. तिथूनच ओरडलो, ‘माऊली असशील तिथं उभी राहा. तुझ्या पाया पडायचंय.’ माझ्या पाठोपाठ सगळे वाकले. भूमीला माथा टेकला. जणू तिच्या पायावरच डोकं ठेवलं. असे अनेक अनुभव सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यांमध्ये येतात. ती कुठून आली कुणास ठाऊक आम्ही तिला कसे दिसलो हेही कळलं नाही. पण आम्ही कुठं आहोत हे तिला नक्की दिसत होतं. ती वरूनच सांगत होती, ‘उजवीकडं, बांधावर, दगडावर, उजवी वाट सोडा, डावीकडच्या पाण्याच्या वाटेनं जावा.’ चुकलो की तिला कळायचं. ती मागं या म्हणायची. आम्ही भारावल्यासारखे तिच्या आज्ञा पाळत होतो आणि त्या जंगलातून वाडीत पोचलो. उंच डोंगरकड्यावरचा तिचा आवाज बंद. त्या शून्य अंधारात आम्ही तिचं अस्तित्व शोधू लागलो. तिथूनच ओरडलो, ‘माऊली असशील तिथं उभी राहा. तुझ्या पाया पडायचंय.’ माझ्या पाठोपाठ सगळे वाकले. भूमीला माथा टेकला. जणू तिच्या पायावरच डोकं ठेवलं. असे अनेक अनुभव सह्याद्रीच्या दऱ्यादऱ्यांमध्ये येतात. ती कुठून आली कुणास ठाऊक का आली कुणास ठाऊक का आली कुणास ठाऊक पण आईसारखं बोट धरून वाडीत सोडून गेली एवढं नक्की. वाडीत येईपर्यंत परस्परांशी एक शब्दही बोललो नाही.\nमिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात गावकरी आमच्या आजूबाजूला जमले होते. ना कुणी परिचयातलं ना नात्यातलं. पूर्वी वाडीत येऊन गेलो होतो. पण कुणाशी ओळख असण्याचा प्रश्‍नच नव्हता. सह्याद्रीच्या पोटातली ही माणसं ओळख असण्या-नसण्याच्या पलीकडची असतात. आमची तहान त्यांना जणू कळली होती. सारवलेल्या त्या अंधाऱ्या पडवीत घागर आणि तांब्या-भांडं भरून आलं. पाण्याचा एक एक घोट नवसंजीवनी देणारा होतो. थोडं स्थिर झालो. नकळत बरोबरचे सारे भोवती गोळा झाले होते. एक स्तब्धता. आम्ही सारेच त्या अंतहीन अंधारात जंगलातली ती वाट मनी आणत होतो आणि वाटेला नमस्कार करत होतो. वातावरण भावुक बनले. का कुणास ठाऊक मिटले डोळे डबडबले. नवखा प्रतीक सामोरा आला. म्हणाला, ‘सर, फक्त एक��ा पाया पडू दे’ आणि क्षणात वाकलासुद्धा. मला भरून आलं. सह्याद्रीच्या अंतरंगात असे भावनिक प्रसंग अनेकवार येतात.\nआता वरंध घाटात माझी माणसं कुठं असतील या विचारानं मनात फेर धरला. खरंतर अंधारात ते गाव सोडवत नव्हतं. काहीतरी मागं राहिल्यासारखं गाडीत बसलो. मंद चंद्रप्रकाशात सह्याद्रीच्या धारा आकाशाला टेकलेल्या दिसत होत्या. तिथूनच उतरून आलो होतो. ढवळे फाटा, उमरठ फाटा मागे पडला. कापडे गावच्या कमानीतून पोलादपूरच्या रस्त्याला लागलो. रात्रीचे दहा वाजून गेले होते. अचानक फोन वाजला. पलीकडं भोसलेसाहेबांचा आवाज, ‘सर जेवण सांगून ठेवलंय, किती वेळ लागेल’ मी विचारलं, ‘तुम्ही’ मी विचारलं, ‘तुम्ही’ ते म्हणाले, ‘आम्ही जेवलोय. तुम्ही येईपर्यंत इथं गणपती मंदिरात विश्रांती घेतो.’ जीव भांड्यात पडला. उशिरा का होईना, सगळे भेटले. सुरक्षित आहेत.\nपोलादपुरात जेवण करून वरंध घाटाच्या मार्गाला लागलो. सह्याद्रीच्या माथ्यावर जाणाऱ्या या घाटातून सहकाऱ्यांच्या भेटीच्या ओढीनं अंधार कापत निघालो. दिवे दिसले, की नजर सगळ्यांना शोधायची. पुढं जात राहिलो. घाटाच्या अर्ध्या उतारावर आवेगानं हात हलवत मंडळी उभी होती. उत्तररात्री सारे भेटले. परतीच्या मार्गाला लागले. मन मात्र रायरेश्‍वराच्या उतारावरून, नाखिंद्याच्या टोकावरून, अस्वलखिंडीच्या चढावरून, कामथ्याच्या डोंगरकड्यावरच्या त्या माऊलीच्या आवाजातून बाहेर येत नव्हतं. या विचारात केव्हा डोळा लागला हे कळलंच नाही. मिटल्या डोळ्यांसमोरून सह्याद्री हटता हटत नव्हता. पुन्हा साद घालत होता पुढच्या मोहिमेसाठी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/fund-duskal-nivaran/", "date_download": "2019-08-20T23:30:51Z", "digest": "sha1:3QU5ZECB3VUYETYHKV4HIBTITPKFPNK4", "length": 7458, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "खर्चिक विवाह टाळून वाचविलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nखर्चिक विवाह टाळून वाचविलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्य��ंत्री सहायता निधीस\nधुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियंका देवरे या नवविवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचविलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २ लाख ५१ हजारांचा धनादेश आज सुपुर्द केला.\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबोरीस (ता. जि. धुळे) येथील प्रगतशील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे सुपुत्र कल्पेश आणि उंभरे (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्रगतशील शेतकरी संजय काशिनाथ सोनवणे यांची कन्या प्रियंका यांचा विवाह निश्चित करण्यात आला. त्यावेळी वर-वधू आणि दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी खर्चिक समारंभाचे आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली. साधेपणाने विवाह करुन वाचवलेला पैसा, राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय करुन नोंदणी पद्धतीने विवाह लावण्यात आला.\nकल्पेश आणि प्रियंकासह त्यांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात आज (दि. ४) भेट घेऊन २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. माजी आमदार प्रा. शरद पाटील या कुटुंबियांसमवेत उपस्थ‍ित होते. समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नव दाम्पत्याचे तसेच देवरे आणि सोनवणे कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.\nदुष्काळ निवारणमुख्यमंत्री सहायता निधी\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून सुरवात\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार जखमी\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात शिवस्वराज्य येणार – धनंजय मुंडे\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक…\nहे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा…\nकोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/fact-franchise-cricket-111395", "date_download": "2019-08-20T22:49:33Z", "digest": "sha1:VQZHS2PYL6NLDQOPX6DFX73E5O4F4I5M", "length": 15449, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "fact of franchise cricket फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती समजते | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nफ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती समजते\nरविवार, 22 एप्रिल 2018\nपुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केली.\nपुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय असतो, अशी प्रतिक्रिया चेन्नईचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसन याने व्यक्त केली.\nपुण्यात शुक्रवारी राजस्थानविरुद्ध घणाघाती शतकी खेळीनंतर पत्रकार परिषदेत तो पुढे म्हणाला की, मुळात २००८ मध्ये राजस्थानकडून संधी मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे. तेव्हा दुखापतींमुळे मला आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. नंतर मला बंगळूरने संधी दिली आणि हेसुद्धा माझे सुदैव ठरले. आता चेन्नईबरोबर माझी वाटचाल सुरू झाली आहे. चेन्नई ही फार ‘ग्रेट’ फ्रॅंचायजी आहे. संघ म्हणून चेन्नई संघातील समन्वयाचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. दडपणाच्या स्थितीत ते नेहमीच चांगले खेळायचे. अशा संघात सहभागी होणे खरेच ‘स्पेशल’ आहे. महेंद्रसिंह धोनीची नेतृत्वशैली कशी आहे आणि स्टिफन फ्लेमिंगची त्यास कशी साथ मिळते हे मी जवळून पाहू शकतो.\nआयपीएल ही तरुण खेळाडूंची स्पर्धा आहे. अशावेळी वयाच्या ३७व्या वर्षी वॉटसनची कामगिरी थक्क करणारी आहे, कारण तो वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. याविषयी तो म्हणाला की, तुम्हाला जे करायचे आहे त्याची शरीराला सवय होते. मला बऱ्याच दुखापती झाल्या. त्यामुळे सराव किंवा सामन्याआधी तंदुरुस्तीसाठी शरीराची काळजी घेण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. तंदुरुस्त असेपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांत फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मला आवडते.\nकारकिर्दीच्या या टप्प्यास काढलेले शतक वॉटसनला सुखद वाटते. त्याने सांगितले की, बंगळूरकडून मागील दोन वर्षे सर्वोत्तम कामगिरी होऊ शकली नाही. मी वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयत्न करीत होतो. अशाच इनिंगचे स्वप्न मी बघत होतो. कारकीर्द भरात असताना व्हायची तशी कामगिरी झाल्याचा आनंद वाटतो.\nचेन्नईच्या चाहत्यांचा वॉटसनने आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला की, मुंबईत निम्मे स्टेडियम पिवळ्या रंगाने रंगले होते. चेन्नईतील पहिल्या सामन्याच्या वेळी काही स्टॅंड रिकामी ठेवणे भाग पडूनही वातावरण भारलेले होते. काही कारणांमुळे आम्हाला चेन्नई सोडावे लागले, पण पुण्यातील मैदान सज्ज करण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्यांनी ‘होम ग्राउंड’चे वातावरण निर्माण केले. येथेही आमचे चाहते भरपूर होते. मला याचे आश्‍चर्य वाटत नाही, कारण आमचे चाहते निष्ठावान आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी\nवाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक ‘एनआयएफटी’ही फॅशन टेक्नॉलॉजीत पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारी देशातील महत्त्वाची संस्था...\nPro Kabaddi 2019 : मुंबईच्या बचावातील चुका हरियाणाच्या पथ्यावर\nप्रो-कबड्डी : चेन्नई : स्टार आक्रमक विकास कंडोलासमोर यू मुम्बाचा बचावही कोलमडला. त्यामुळे हरियाना स्टीलर्सने सोमवारी प्रो-कबड्डीतील लढतीत...\nपुणे, मुंबईसह 9 शहरांतील परवडणाऱ्या घरांना मंदीची झळ\nनऊ शहरांत चार लाख परवडणारी घरे विक्रीविना मुंबई - स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदीची झळ परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना बसू लागली आहे. देशातील नऊ...\nअखेरच्या चढाईत तमीळ थलैवाजची बरोबरी\nचेन्नई : सामन्यातील अखेरच्या चढाईत मनजीतची पकड करीत विनित शर्माने पकड केली. त्यामुळे तमीळ थलैवाजने...\n'कमल हसन फक्त चित्रपटात मुख्यमंत्री बनू शकतात वास्तवात नाही’\nचेन्नई : कमल हसन हे फक्त चित्रपटांमध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात, वास्तविक जीवनात नाही, अशा शब्दांत तमिळनाडूचे सहकारमंत्री सेलूर के. राजू यांनी टीका...\nदेश विदेशातील खेळाडू व्हिबी चंद्रशेखरांच्या आत्महत्येने हादरले\nचेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्हि. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री ���कस्मिक निधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/vision-13/", "date_download": "2019-08-20T23:52:45Z", "digest": "sha1:TVP6HLTRJ7C5V754CSJV72SYWIZGUMKJ", "length": 9951, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "'टेन्शन फ्री भारत' मोहिमेत ३७१ रुग्णांना लाभ - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ‘टेन्शन फ्री भारत’ मोहिमेत ३७१ रुग्णांना लाभ\n‘टेन्शन फ्री भारत’ मोहिमेत ३७१ रुग्णांना लाभ\nब्रेन फिजिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत देशमुख यांचा पुढाकार\nपुणे :’ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक’ च्या वतीने मेंदूच्या क्रिया, ‘मेंदूंच्या अंतर्गाची ‘ तपासणी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ३७१ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरांतर्गत ब्रेनमॅपींग तपासणी ९० टक्के सवलतीच्या दरात करण्यात आली, अशी माहिती ब्रेन फिजिओलॉजिस्ट व न्युरो फिडबॅक फिजिअशन डॉ. प्रशांत देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली.\nहे शिबीर औंध येथील ‘ब्रेनमॅ्पींग इंडिया फोरम क्लिनिक’ (१०१ वेस्ट ऍन्ड मॉलसमोर, स्टोलर एनक्लेव्ह,औध,पुणे ) येथे आयोजित करण्यात आले होते.\nया शिबिरांतर्गत अतिचंचलता (एडीएचडी), फिट येणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), एकाग्रता शीघ्र संतापी, मतिमंदता अभ्यासात अडचणी येणार्‍या रुग्णांवर न्युरोफिडबॅक चिकित्सेवर उपचार करण्यात आले.\nडॉ. देशमुख या शिबिराबाबत बोलताना म्हणाले, ‘औषधोपचाराचे योग्य नियोजन केल्यास सुमारे ३० टक्के रुग्णांना लाभ झाल्याचे समोर आले आहे. तर १५ टक्के रुग्णांना स्वास्थ मिळाले आहे. अतिचंचलता, मिर्गी फिट, औटिझम, स्वमग्नता, निद्रानाश, चिंतारोग, डिप्रेशन, डोके दुखी, अभ्यासातील समस्या, औषध किंवा मादक पदार्थाचे व्यसन, ट्रॉमा ब्रेन इन्जुरी (मेंदूची दुखापत) यावर नियंत्रण आले आहे. तसेच उपचारामुळे क्रियशिलता वाढली, समस्या सोडविण्याची क्षमतेत वाढ झाली. आत्मबोध वागणुक सुधारली असून, विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे.\nडॉ. प्रशांत देशमुख हे आंतरराष्ट्रीय न्युरोफिडबॅक रिसर्च सोसायटीचे सदस्य आहेत. तसेच त्यांनी ११९४ मुलांना अतिचंचलता, अतिक्रोध, एकाग्रता नसणे, अभ्यासातील अडचणवीर संशोधन करुन १५ प्रबंध जागतीक संशोधन लेखामध्ये सादर केले आहेत. या अभ्यासाचा रुग्णांवर उपचार करताना लाभ होत आहे. न्युरो फिजिओलॉजिस्ट, न्युरो फिड़बॅक चिकित्सेवर कोणताही वैद्यकीय सल्ला व औधष उपचार सुरु करण्याच्या आधी डॉ. देशमुख यांचा सल्ला घ्या, असे आयएसएनआर युसए च्या वतीने कळविण्यात आले आहे.\nशैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी मला लोकसभेत पाठवा -गिरीश बापट\nनवा मुळशी पॅटर्न निर्माण करणार-खासदार संजय काकडे\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2019-08-20T23:31:32Z", "digest": "sha1:6RBRVQZPEEFYWBYEC7KAWRJKTHSA4DVH", "length": 1147, "nlines": 17, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "मुलांची भूक – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome Tag: मुलांची भूक\nTagged By मुलांची भूक\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा भूक न लागणे घरगुती उपाय लाईन मित्रांनो खूप वेळा असे होते की आपल्या जेवणाची वेळ झालेली असते तरी पण आपल्याला भूक न लागल्यामुळे जेवण करावेसे वाटत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/financial-assistance-from-central-government-for-livestock-diseases-eradication/", "date_download": "2019-08-20T22:54:38Z", "digest": "sha1:XNE3EAUF3VDGDNWDX3NZUACJGWWKW3JF", "length": 8948, "nlines": 79, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पशुधन रोग निर्मूलनासाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपशुधन रोग निर्मूलनासाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद\nनवी दिल्ली: 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अभिनव उपक्रम मंजूर करण्यात आला ज्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि प्राण्यांचे आरोग्य सुधारेल. पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल मुरुम रोग (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिस नियंत्रित करण्याशी संबंधित आहे. पुढील पाच वर्षांत पशुधनावर पडणाऱ्या या रोगांचे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी तसेच या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी मंत्रिमंडळाने एकूण 13,343 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पशुधन बाळगणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.\nजनावरांची काळजी आणि सहानुभूती:\nएफएमडीच्या बाबतीत, या योजनेमध्ये बोवाइन वासरांना प्राथमिक लसीकरण तर सहा महिन्यांच्या अंतराने 30 कोटी बोवाइन (गायी-बैल आणि म्हशी) आणि 20 कोटी मेंढी व 1 कोटी डुकरांचे लसीकरण केले जाणार आहे. ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 3.6 कोटी गाई वासराचे 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत केंद्र आण��� राज्य सरकारांच्या दरम्यान खर्च वाटून घेण्याच्या आधारावर हा कार्यक्रम लागू केला गेला आहे. मात्र आता या रोगांचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आणि देशातल्या सर्व पशुधनधारक शेतकऱ्यांना उपजीविकेची संधी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आता संपूर्ण खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे.\nlivestock पशुधन लसीकरण Vaccination narendra modi नरेंद्र मोदी एफएमडी FMD Brucellosis ब्रुसेलोसिस\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5575", "date_download": "2019-08-20T23:48:03Z", "digest": "sha1:2WRJ5D7V44L3YPUYV7FZJPDFIXY52BJJ", "length": 4467, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "बनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृ��श्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nबनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक\nबनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक\nबनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस वागळे गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून ५०० रूपयांच्या ५६६ बनावट नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. वागळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत पवार यांना दोन व्यक्ती ५०० रूपयांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी हायवे जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वागळे गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याच्या पाठीवरील बॅगेत ५०० रूपयांच्या २ लाख ८३ हजारांच्या ५६६ बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी काळुराम इंदवाळे याला पोलीसांनी अटक केली आहे. आता या नोटा कुठून आणल्या, कोणाला विकायच्या आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.\nजिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती\nमीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी – महापौरांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44049634", "date_download": "2019-08-20T23:52:51Z", "digest": "sha1:CVZFTRWVHFDQJO5A33GTWCWCLQKSIP2T", "length": 16869, "nlines": 137, "source_domain": "www.bbc.com", "title": "ट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे - इराण - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे - इराण\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा अयातुल्लाह अली खोमेनी\nअमेरिकेनं अणू करारातून माघार घेतल्यानंतर इराणनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इराणच्या काही खासदारांनी संसदेमध्ये अमेरिकेचा झेंडा जाळून त्यांचा रोष व्यक्त केला आहे.\nयावेळी इराणच्या खासदारांनी अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच अणू काराराच्या प्रतीसुद्धा जाळल्या.\nइराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी ट्रंप यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. \"ट्रंप, तुम्ही सर्वांत मोठी चूक केली आहे,\" असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.\nइराण अणू करारातून अमेरिकेची माघार\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणबरोबर 2015 साली झालेल्या अणू करारातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.\nमाजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या काळात झालेला हा करार एक नागरिक म्हणून आपल्यासाठी अतिशय लाजिरवाणा होता, असं त्यांनी सांगितलं. हा करार सडका आणि कुजका असल्याचंही ट्रंप म्हणाले.\nयुरोपियन मित्रराष्ट्रांच्या सल्ल्याविरोधात ट्रंप यांनी हा निर्णय घेतला असून, इराणवर या कराराअंतर्गत शिथिल करण्यात आलेले आर्थिक निर्बंध पुन्हा लागू करणार असल्याचंही ते म्हणाले.\nपण काय आहे नेमका वाद ट्रंप यांचा कुठल्या गोष्टींना आक्षेप होता ट्रंप यांचा कुठल्या गोष्टींना आक्षेप होता\nइराण अणू करारामुळे पिस्ता महाग झाला की स्वस्त\nबीबीसीच्या नावाने पसरवला जात असलेला कर्नाटकाचा सर्व्हे खोटा\nकुणी सरकार देतं का सरकार\nया घोषणेनंतर इराणनं पुन्हा एनरिच्ड युरेनियमच्या उत्पादनाची तयारी करत असल्याचं म्हटलं आहे. अण्वस्त्र आणि अणुउर्जेच्या उत्पादनासाठी एनरिच्ड युरेनियमची गरज असते.\n\"आपल्या वचनांवर ठाम नसल्याचीच घोषणा अमेरिकेने केली आहे,\" असं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी म्हणाले.\nते पुढे म्हणाले, \"मी इराणच्या अणू ऊर्जा संस्थानाला कोणत्याही कारवाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. गरज असल्यास आम्ही औद्योगिक पातळीवर कोणत्याही बंधनांशिवाय पुन्हा युरेनियमचं उत्पादन सुरू करू.\"\nपण त्या आधी आपण मित्रराष्ट्रांशी चर्चा करून पुढचे काही आठवडे वाट पाहू, असंही त्यांनी सांगितलं. \"करारातील तरतुदी इतर सदस्यांच्या सहकार्याने पूर्ण होणार असतील तर करार अजूनही शाबूत राहू शकतो.\"\nनिर्बंध कधीपासून लागू होतील\nइराणवर निर्बंध तातडीने लागू होण��र नाहीत तर त्यासाठी आधी 90 ते 180 दिवसांची मुदत देण्यात येईल, असं अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटलं आहे.\nया विभागाच्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या एका निवेदनानुसार, 2015 साली झालेल्या या कराराअंतर्गत इराणच्या ज्या ज्या क्षेत्रांचा समावेश केला होता, त्या त्या क्षेत्रांवर पुन्हा निर्बंध लादण्यात येतील. यात तेल, हवाई वाहन उत्पादन क्षेत्र, मौल्यवान धातूंचा समावेश आहे.\nप्रतिमा मथळा इराण अणू करारातून अमेरिकेची माघार\nतसंच इराण सरकारने अमेरिकन डॉलर बॅंक नोटांच्या रूपात विकत घेण्यावर निर्बंध लावले होते, त्यांचाही यात समावेश असेल, असं ट्रेझरी विभागाने म्हटलं आहे.\nइराणबरोबर अजूनही व्यापार करणाऱ्या युरोपियन कंपन्यांनी सहा महिन्यात आपले व्यवहार थांबवावे, अन्यथा अमेरिका त्यांच्यावरही कारवाई करेल, असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.\nफ्रान्स, जर्मनी आणि UKच्या नेत्यांनी ट्रंप यांचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण आज त्यांनी अमेरिकेच्या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे.\nरशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन काढून हा निर्णय \"अत्यंत निराशाजनक\" असल्याचं म्हटलं आहे. युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख फेडरिका मोघरिनी म्हणाल्या की युरोपियन महासंघ करार वाचवण्यावर ठाम होता.\nदरम्यान, बराक ओबामांनी ट्रंप यांची ही घोषणा एक भरकटलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. फेसबुकवर एक सविस्तर प्रतिक्रिया देत त्यांना हा करार अमेरिकेसाठी हितावह होता, असं मत व्यक्त केलं आहे.\n\"संयुक्त कृती समिती (JCPOA) मधून बाहेर पडणं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडे तसंच या करारावर काम करणारे राजदूत, वैज्ञानिक आणि गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठ दाखवल्यासारखं आहे,\" असं ओबामा म्हणाले.\n\"एकीकडे अण्वस्त्रांचा वापर टाळण्यासाठी आपण उत्तर कोरियाबरोबर चर्चा यशस्वी व्हावी, असं प्रयत्न करत आहोत. दुसरीकडे या करारातून बाहेर पडून आपण त्याच प्रयत्नांच्या विरोधात जात आहोत. हा तर एक मोठा विरोधाभास आहे,\" असंही ते पुढे म्हणाले.\nप्रतिमा मथळा नेतान्याहू आणि ओबामा, नोव्हेंबर 2015\nइस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रंप यांच्या 'धाडसी' निर्णयाला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं. हा करारा घातक होता, असं त्यांनी म्हटलं आहे.\nपोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिओ गुट्रेस या घोषणेमुळे अतिशय चिंतेत पडले आहेत, असं संयुक्त राष्ट्र महासंघाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या करारावर सही करणाऱ्या इतर सदस्यांनी आता आपल्या वचनावर ठाम राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.\nआणि इराणचा प्रादेशिक शत्रू मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाने ट्रंप यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.\nव्लादिमीर पुतिन : या 11 पायऱ्या चढून गुप्तहेराचा झाला राष्ट्राध्यक्ष\n'गायब असलेल्या दुबईच्या राजकुमारी गोव्यापर्यंत आल्या होत्या'\n'मी काळी आहे म्हणून मला भारतात असे प्रश्न विचारले गेले'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18658", "date_download": "2019-08-20T22:39:41Z", "digest": "sha1:3LHDQZALR66HYMS3REY7BE446FONTVW7", "length": 2918, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाजर वाटाणा भाजी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गाजर वाटाणा भाजी\nRead more about गाजर वाटाणा भाजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/other-sports/maharashtra-boxer-ananta-chopde-won-gold-23rd-president-cup-champion/", "date_download": "2019-08-21T00:28:49Z", "digest": "sha1:7TVSDXQPZYNUBQE6QTSY3GR74WGY6K4Z", "length": 33819, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Boxer Ananta Chopde Won Gold In 23rd President Cup Champion | मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हा���णारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण\nMaharashtra boxer Ananta Chopde won Gold in 23rd President Cup Champion | मेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण | Lokmat.com\nमेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण\nइंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली.\nमेरी कोमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राचा खेळाडू लढला; जिंकलं पहिलंच आंतरराष्ट्रीय सुवर्ण\nमुंबई : इंडोनेशियातील लाबुऑनबाजो येथे झालेल्या अध्यक्षीय चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने सात सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं पटकावली. सहा विश्व अजिंक्यपद नावावर असलेल्या दिग्गज बॉक्सर मेरी कोमचे सुवर्ण या स्पर्धेतील चर्चेचा विषय ठरले. बऱ्याच दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या अपेक्षित कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले. तिच्यासह सिमरनजित कौर, जमुना बोरो, मोनिका, अंकुश दाहिया, नीरज स्वामी, अंनता चोपडे यांनीही भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वोत्तम संघाचा मानही मिळवला.\nबुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावना गावच्या अनंताचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू व सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक गिरीश पवार याचे मार्गदर्शन लाभले. मागील वर्षी पुणे येथे आर्मी स्पोर्ट इंस्टिट्यूट येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अनंताने महाराष्ट्रासाठी रौप्यपदक जिंकले होते. रेल्वेत नोकरी करत असलेल्या अध्यक्षीय बॉक्सिंग स्पर्धेत 52 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमानी आर. चा 5-0 असा सहज पराभव केला.\nअकोला जिल्ह्यातील राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सतीशचंद्र भट यांच्या देखरेखीखाली अनंतानं बॉक्सिंगचे धडे गिरवले. 2009 पासून त्यानं बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत आपला दबदबा दाखवून दिला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला,'' मोठ्या खेळाडूंसोबत खेळण्याचे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले. हे पदक आत्मविश्वास वाढवणारे आहे. आता खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगचा प्रवास सुरू झाला आहे.'' अनंताचे वडील शेतकरी आहेत, तर मोठा भाऊ रिक्षा चालवतो.\n21 वर्षीय अनंतानं 2010मध्ये कोलकाता येथे झालेल्या सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत ( 2010) सुवर्णपदकाची कमाई केली. पुढच्याच वर्षी त्याला कांस्यपदक समाधान मानावे लागले. 2016मध्ये युवा स्पर्धेतील कांस्यपदक त्याच्या नावावर आहे. याच वर्षी त्यानं वरिष्ठ गटात पदार्पण केले. गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं कांस्यपदक जिंकले. 2018मध्ये त्याने पुण्यात झालेल्या स्पर्धेत कांस्यचे रौप्यपदकात रुपांतर केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्तीची क्रेझ\nजंतनाशक मोहिमेचा दोन दिवसात स्पष्ट होणार अहवाल\nकृषी संजीवनीचा शेतकऱ्यांना आधार\nदारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने केला आईचा खुन\nअकोटच्या दिव्यांग धीरजने रशियामधील माउंट एलब्रुसवर फडकविला तिरंगा\nरोजगार मिळत नसल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nअन्य क्रीडा अधिक बातम्या\nनेशन्स कपमध्ये गोव्याच्या आश्रेयाचा ‘पंच’\nब्रेकिंगः महारा���्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nबुलडाण्याच्या महिला पोलिसाचा चीनमध्ये डंका; दोन सुवर्णासह तीन पदके\nसाक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस, २५ महिला मल्ल निलंबित\nहिमा दासची पुन्हा सुवर्ण धाव; झेक प्रजासत्ताकमध्ये तिरंगा फडकला\nभारताचा एसो एल्बेन जगात अव्वल; विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी जिंकले पदक\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टल�� कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-08-20T23:12:57Z", "digest": "sha1:HLECEWXEFUJLDJHG2A6GG5D4OHKY7H44", "length": 17202, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "बांग्लादेश Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nICC World Cup 2019 : टॉस हारताच पाकिस्तान वर्ल्डकपमधून ‘OUT’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धमाकेदार प्रवेश केला. त्याचबरोबर आता सेमीफायनलमध्ये तीन संघांचे स्थान पक्के झाले असून चौथ्या…\n २ वर्षात भारतात ‘व्हिसा’ मिळवून आले ८७००० पाकिस्तानी, २३ लाख बांग्लादेशी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील वर्षात तब्बल ८७ हजार पाकिस्तानी २३ लाख बांग्लादेशी व्हिसा घेऊन भारतात आले आहेत, मोदी सरकारने मागील २ वर्षात तब्बल ८७ हजार ६६९ पाकिस्तानींना भारतात येण्याचा विविध श्रेणींचा व्हिसा दिला आहे. तर तब्बल २३ लाख…\n‘हाता-पाया ; वर दररोज उगवते झाड त्रासापासुन वाचण्यासाठी तो म्हणतो, ‘प्लीज तोडा माझे…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांग्लादेशातील 'ट्री - मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले अब्दुल बजनदार यांनी आपले हाथ कापावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की कृपया माझे हात कापून टाका, मला या त्रासापासून सुटका हवी आहे. यावर…\nICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये ‘या’ 4 संघांचे तिकीट नक्की \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्डकप २०१९ मधील गुणतालिकेत १०…\nभारताचं एक पाऊल पुढं आता दक्षिण कोरिया, बांगलादेशात दिसणार DD भारत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत सरकारने बांग्लादेश आणि दक्षिण कोरिया बरोबर करार केला आहे, या कराराअन्वये बांग्लादेश आणि दक्षिण कोरिया मध्ये डीडी भारत या चॅनलचे प्रसारण होणार आहे. एवढेच नाही तर बांग्लादेश आणि दक्षिण कोरियांचे चॅनल देखील…\n… म्हणून डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी नाही, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा खुलासा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग तीन पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतील वाटचाल अवघड झाली आहे. महत्वाचे खेळाडू जखमी आणि मोठ्या प्रमाणात खराब असलेला खेळाडूंचा फॉर्म हि दक्षिण…\nसचिन, जयसुर्या आणि लारालाही नाही जमलं ते ‘या’ वेस्ट इंडिज फलंदाजानं करुन दाखवलं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज शाई होप यानं क्रिकेटच्या इतिहासात एक विक्रम केला आहे. त्याचा हा विक्रम खुपच खास आहे, कारण आतापर्यंत दिग्गज सलामीवीरांनाही आजपर्यंत हा पराक्रम करता आलेला नाही. मंगळवारी बांगलादेश…\nजाणून घ्या… कशी ठरतात चक्रीवादळांची नावं \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - १९९९च्या 'सुपर' चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे 'फनी वादळ' आज देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे चक्रीवादळ हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव बांग्लादेशाने दिले आहे.…\nपुण्यात लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने फुरसुंगी येथील त्रिशूल लॉजमध्ये छापा टाकून सेक्स रॅकेचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून २ बांग्लादेशी आणि ३ प. बंगाल येथील तरुणींची सुटका केली आहे. तर लॉजचालक व एजंटाला…\nघुसखोरी रोखण्यासाठी लष्कराला इस्त्��ोची मदत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी हा ज्वलंत प्रश्न आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणं लष्कराला शक्य होईल. सीमा सुरक्षेसाठी अंतराळ…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n PAK ची ‘केविलवाणी’ धडपड सुरूच, आता आंतरराष्ट्रीय…\n‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील…\nISI एजंटसह 4 दहशतवादी घुसले, देशात सर्वत्र हाय ‘अलर्ट’\n‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण गुरुजी, गायतोंडे की अनुराग कश्यप \nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5578", "date_download": "2019-08-20T23:50:10Z", "digest": "sha1:HHAWHALN4436K2AVYDQRYRC6NEWBVLDW", "length": 4803, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "मीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी - महापौरांचा टोला - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nमीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी – महापौरांचा टोला\nमीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी – महापौरांचा टोला\nएकीकडे मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याचं आवाहन केलं जात असतानाच दुसरीकडे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या रविवारी ही स्पर्धा होणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी ४० लाखांचा खर्च अपेक्षित असून अचानक स्पर्धा रद्द केल्यास हा खर्च वाया जाईल. पूरग्रस्तांना मदत करायची झाल्यास ती वेगळ्या माध्यमातून करणं शक्य आहे. ठाण्याबरोबरच मीरा-भाईंदर महापालिकेनंही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. तिचा खर्च १ कोटी रूपये आहे. त्या तुलनेत ठाणे महापालिकेचा खर्च अत्यल्प आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून नारायण पवार यांनी मीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी असा टोला महापौरांनी लगावला आहे.\nबनावट नोटा विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीस अटक\nमुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे – नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/2018/12/kisanputra_shibir_ambajogai/", "date_download": "2019-08-20T23:22:37Z", "digest": "sha1:3KHXOCAEVYJD7WREQAO5ZA5CUFNRWPOV", "length": 12217, "nlines": 76, "source_domain": "kisanputra.in", "title": "असे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर - राजीव बसरगेकर, पुणे - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nHome News असे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\nदिनांक २० आणि २१ ऑक्टोबरला अंबाजोगाई येथे आयोजित केलेल्या किसानपुत्र आंदोलनाच्या महाराष्ट्र पातळीवरच्या निमंत्रितांसाठी असलेल्या शिबिराला उपस्थित होतो.\nकिसानपुत्र आंदोलनाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा, पुढे काय करायचे यावरचे चिंतन आणि पुढील कार्यक्रमाची आखणी हा या शिबिराचा हेतू होता.\nसुमारे सत्तर एक निमंत्रित या शिबिराला उपस्थित होते.\nशिबिर आंबाजोगाईतील आद्य कवी मुकुन्दराय समाधी परिसरात असलेल्या भजनी मंडळ संकुलात झाले. या मंडळाचे एक विश्वस्त आणि शेतकरी संघटनेचे एके काळचे बीड जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळदाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिराची चोख व्यवस्था ठेवली होती. शिबिरात परस्पर ओळखीनंतर या आंदोलनाचे प्रवर्तक (आणि माझे एक भाऊ) अमर हबीब यांनी पर्ह्वाभूमी स्पष्ट करणारे भाषण केले, शिबिरात सागर पिल्लारे – ज्यांनी किसान पुत्र आंदोलनाच्या पुस्तिकेचे उत्कृष्ट भाषांतर केले आहे – त्यांनी घटनेमध्ये शेतकरी विरोधी कायद्यांचा कसा अंतर्भाव झाला आणि न्यायालयीन लढाई कशी लढावी लागेल याचे विवेचन केले.\nमकरंद डोईजड यांनीही शेतकरी विरोधी कायदे कसे हळूहळू घटनेत घुसडले गेले आणि त्यावर न्यायालयात दाद मागण्यावर ही कशी बंदी घालण्यात आली हे विस्तृतपणे मांडले आणि न्यायालयीन लढाईबाबत काय प्रगती झाली आहे याचे निवेदन केले. गजानन अहमदाबादकर (जि प निर्वाचित सदस्य) यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे निवडणूक माध्यमातून लढाई कशी लढता येईल याबद्दल विवेचन केले.\nपहिल्या दिवशी रात्री किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते ह. भ. प. शामसुंदर महाराज सोनार (ते प्रहारचे वार्ताहर ही आहेत) यांचे कीर्तन झाले. “मढे झाकुनिया..” या तुकारामाच्या अभंगावर आधारित शेतकरी कसे काम करतो, शेतकरी आणि वारकरी यातील साम्यस्थळेअनो वारकरी संप्रदाय कसा जात आणि धर्मांच्या पलीकडे जावून विचार आणि आचरण करतो याचे रसाळ शैलीत विवेचन केले, आंदोलनाची लढाई कशी करता येईल या संबंधी मयूर बागुल आणि इतर अनेकांनी त्यांचे विचार मांडले. मला दिलेला विषय – “गफलतीचे मुद्दे आणि विचार कसा करावा” यावर एक टिपण पाठवले होते आणि संक्षिप्त भाषणही केले. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत देशपांडे यांनीही आंदोलनच्या वाटचालीचे मूल्यांकन केले.\nया शिबिरासाठी इंदूरहून डॉ. संदीप कडवेकर (आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे अभियंते आणि व्यावास्थापक) यांनी सर्व विषय प्रश्न विचारून समजावून घेऊन चर्चा जिवंत ठेवल्या आणि समारो सत्रात त्यांचे विचारही मांडले. शरद जोशींबरोबर शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य विषयात काम केलेले बरूण मित्रही शिबिरात सहभागी झाले होते आणि किसान पुत्र आंदोलनाची भूमिका मालमत्ता स्वातंत्र्याशी कशी निगडीत आहे आणि या आंदोलनात सर्व नागरिकांसाठी मालमत्ता स्वतंत्र मिळवायची क्षमता आहे हे विषद केले.\nआंदोलनाची निवडणूक विषयी भूमिका – जर कोणी किसानपुत्र कार्यकर्ता उभा राहणार असेल तर त्याला पूर्ण ताक्दिंशी पाठींबा, स्वतंत्र भारत आणि स्वर्ण भारत पक्षांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचा अंतर्भाव स्वीकृत केला आहे म्हणून त्यांच्या उमेदवारांना पाठींबा, आणि अन्य ठिकाणी उमेदवारांकडून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीच्या स्वीकृतीचे प्रयत्न.\nयाशिवाय अनेक आघाड्यांची – निर्मिती करून पुढचे कार्यक्रम ठरविण्यात आले.\nदुष्काळ प्रश्नी सरकारने अग्निशामक दलाची भूमिका बजावावी, शेतकर्यांना थेट मदत द्यावी, जे शेतमालक प्रप्तीकरदाते नोकरदार किंवा अन्य व्यावसायिक आहेत त्यांना मदत करू नये. कर्जमाफी साठी घोषित केलेल्या रक्कमें पैकी बरीच रक्क�� शिल्लक आहे तिचा वापर दुष्काळ निवारणात थेट मदत करण्यासाठी करावा, उगाच चार-छावण्या वागिरे काढू नयेत ही भूमिका ठरवण्यात आली.\nसर्व शिबिराचे शूटिंग केले असून लवकरच ते यु ट्यूब वर टाकले जाईल.\n– राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-2540", "date_download": "2019-08-20T23:44:27Z", "digest": "sha1:5IM5563RODG4Q65I4D7F2QKGIGXHPXWT", "length": 12584, "nlines": 100, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nआशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभिक टप्प्यात भारताचा हुकमी फुटबॉल सुनील छेत्री चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत अबुधाबी येथे भारताने थायलंडला ४-१ फरकाने हरविले. त्यात छेत्रीने दोन गोल केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील खात्यात ६७ गोलांची नोंद झाली. या कामगिरीने त्याने जागतिक फुटबॉलमधील ‘महान’ फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याला मागे टाकले. सक्रिय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत छेत्री आता दुसरा आहे. मेस्सीच्या ६५ गोलांना मागे टाकल्यानंतर छेत्रीच्या पुढे पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याच्या नावे ८५ आंतरराष्ट्रीय गोल आहेत. भारतीय फुटबॉलचा विचार करता, छेत्रीची आंतरराष्ट्रीय मैदानावरील ही कामगिरी देदीप्यमान ठरते. भारतीय फुटबॉलमध्ये तो सर्वाधिक गोल करणारा ‘शार्पशूटर’ आहे. छेत्रीने भारतीय फुटबॉलमध्ये ‘लिजंड’ हा मान कधीच मिळविला आहे. बायचुंग भुतियानंतर त्याने भारतीय फुटबॉल स्वतःच्या खांद्यावर यशस्वीपणे पेलले, वलयांकित बनला. सध्याचे भारतीय फुटबॉल म्हटले, की सुनील छेत्री हीच ओळख आहे. या महान फुटबॉलपटूच्या शिरपेचात नुकताच आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. वयाच्या ३४व्या वर्षी हा चपळ आणि धडाकेबाज आघाडीपटू ‘पद्मश्री’ बनला आहे. स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाचे कर्णधारपद ‘फिरते’ ठेवले, तरीही छेत्रीच कायमचा मैदानावरील कर्णधार राहिला. त्याच्या भोवतीच भारतीय फुटबॉल केंद्रित असते. त्याच्या पाय���तील जादू अवर्णनीय आहे.\nदेशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कारप्राप्त सुनील छेत्री हा भारताचा सहावा ‘पद्मश्री’ आहे. यापूर्वी गोस्थो पॉल, सैलेन मन्ना, पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, बायचुंग भुतिया हे फुटबॉलपटू या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. छेत्री अजूनही फुटबॉल खेळतो. त्याचे वय वाढत आहे, पण गोल करण्याची भूक शमलेली नाही. आशिया कप स्पर्धेत भारताने थायलंडला हरविले, त्या लढतीत छेत्रीने दोन गोल केले. नंतर दोन लढतीत त्याला गोल करण्यास मोकळीक मिळाली नाही. भारतीय संघाला संयुक्त अरब अमिराती व बहारीनकडून हार पत्करावी लागली. २०११ नंतर तो दुसऱ्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळला. यापुढेही खेळेल का या प्रश्‍नाचे उत्तर केवळ छेत्रीच देऊ शकतो. तो अजूनही जोमदार खेळतोय. भुतियाच्या सावलीत छेत्रीची गुणवत्ता बहरली, पण सध्या त्याची जागा घेणारा ‘स्ट्रायकर’ भारतीय मैदानांवर दिसत नाही. अफाट प्रतिभा आणि सातत्य या बळावर छेत्री यशस्वी ठरला. क्‍लब पातळीवर तो बंगळूर एफसीचा जुलै २०१३ पासून आधारस्तंभ आहे. वयाच्या सतराव्या वर्षी कोलकात्यातील मोहन बागानकडून त्याला मासिक अंदाजे ६० हजार रुपये ‘वेतन’ मिळत असे. आज हाच खेळाडू देशातील सर्वांत महागडा फुटबॉलपटू आहे. २०१७ मधील ‘आयएसएल’ लिलावात बंगळूर एफसीने त्याच्यासाठी दीड कोटी रूपये मोजले होते.\nसुनील छेत्रीच्या रक्तातच फुटबॉल आहे. वडील खर्ग बहादूर लष्करात असताना फुटबॉल खेळले. आई सुशीला नेपाळच्या माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू. शाळेत असताना क्रीडा शिक्षकांनी सुनीलच्या मनावर फुटबॉल खेळण्याचे महत्त्व बिंबविले. खूप मेहनत घेतल्यास यश दूर नसल्याचे सांगितले. शिक्षकांनी दिलेला मंत्र जपत तो अजूनही परिश्रम घेतोय. सुमारे दीड दशकांच्या कारकिर्दीत बंगाल (मोहन बागान, ईस्ट बंगाल), पंजाब (जेसीटी), गोवा (धेंपो, चर्चिल ब्रदर्स) असा प्रवास करत बंगळूरच्या संघात स्थिरावला आहे. मध्यंतरी त्याने परदेशातही अनुभव घेतला, पण तेथील फुटबॉलला छेत्रीची शैली मानवली नाही. अमेरिकेतील कान्सास सिटी विझार्डस्‌ने त्याला ‘एमएलएस’ स्पर्धेसाठी, तसेच पोतुगालच्या स्पोर्टिंग क्‍लबने ‘ब’ संघासाठी करारबद्ध केले, पण २०१० ते २०१३ या कालावधीत त्याला परदेशातील संघांनी ‘बेंच’वरच बसविले. त्यास कंटाळून छेत्री मायदेशात परतला, पुन्हा कध��च परदेशातील फुटबॉलच्या नादी लागला नाही, देशात खेळूनच त्याची कारकीर्द बहरली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:44:08Z", "digest": "sha1:VQB5AN2YSMCIN4TWQFUOSWI6QH2XZY3M", "length": 3098, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अथिया शेट्टीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअथिया शेट्टीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अथिया शेट्टी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसुनील शेट्टी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/eoin-morgan-says-we-had-allah-us-199783", "date_download": "2019-08-20T23:19:36Z", "digest": "sha1:QSGTQVAOEVQ4UZQ7CG3VTY2EQSLTPQZX", "length": 12175, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Eoin Morgan says we had Allah with us World Cup 2019 : मॉर्गन म्हणतो अल्लाह आमच्या सोबत | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : मॉर्गन म्हणतो अल्लाह आमच्या सोबत\nसोमवार, 15 जुलै 2019\nइंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आणि वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने आम्हाला अल्लाहचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य केले.\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आणि वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.त्यानंतर झालेल्या पत्रका�� परिषदेत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने आम्हाला अल्लाहचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य केले.\n''न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बऱ्याचवेळी सामना हाताबाहेर गेला, केन विल्यम्सनशी लढताना तुझ्या डोक्यात काय विचार होते असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ''मी आदिल रशीदशी बोललो होतो. तो म्हणाला अल्लाह आपल्या सोबत आहे.''\nअखंड डावातील बरोबरी त्यानंतर सुपर ओव्हरमधीलही बरोबरी एवढ्या प्रमाणात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्याचा निकाल कोणी जास्त चौकार मारले त्यावर लागला आणि इंग्लंडने यात बाजी मारून प्रथमच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतपद मिळवले. शेवटी जो जिता वो सिकंदर इंग्लंडच ठरले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nव्यापारी संघर्षात जग गमावणार 585 अब्ज डॉलर\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या...\nअमेरिका-चीन व्यापारयुद्धात जग गमावणार 585 अब्ज डॉलर \nवॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात वर्षभरापासून चीनबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला अल्पविराम दिला. दोन्ही देश...\nविराटला आता शतके करावीच लागतील; अव्वल स्थानासाठी स्मिथ मागावर\nदुबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याने ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांनंतर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनला आयसीसी कसोटी...\nAshes 2019 : ऑस्ट्रेलियाच्या बचावामुळे दुसरी कसोटी अनिर्णित\nऍशेस 2019 : लंडन : क्रिकेटच्या नव्या नियमानुसार जखमी स्टीव स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या मार्कस लाबुशेन आणि...\nआठवतंय यानं चेंडू कुरतडला होता, आता काय वाढीव कॅच घेतलाय बघा\nलंडन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्यामुळे नऊ महिन्यांची बंदी घातलेला वेगवान गोलंदाज कॅमरॉन बॅंक्रॉफ्टने ऍशेस मालिकेतून...\nविराट सेनेला जमले नाही ते लंडनमध्ये अपंग क्रिकेट संघाने करून दाखवले\nलंडन : ज्या लंडनमध्ये विराट सेनेचे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले त्या लंडनमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pune-and-mumbai-might-face-shortage-gokul-milk-due-kolhapur-flood-205494", "date_download": "2019-08-20T22:57:43Z", "digest": "sha1:EUJL2B2XWAK5LUIWEZXIWGOIN4AB3P72", "length": 11585, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune and Mumbai might face shortage of Gokul Milk due to Kolhapur Flood गोकुळकडून दूध संकलन बंद; पुणे-मुंबईत दूध टंचाई? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nगोकुळकडून दूध संकलन बंद; पुणे-मुंबईत दूध टंचाई\nबुधवार, 7 ऑगस्ट 2019\n- कोल्हापुरला पुरेल एवढा साठा गोकुळकडे आहे\n- मात्र, पुणे-मुंबईकडे होणारी दूध वाहतूक रद्द\n- 21 टँकरमधील साडेपाच लाखाहून अधिक लिटर दूध शिल्लक​\nकोल्हापूर : जिल्ह्यातील वाढती पूरपरिस्थिती पाहता गोकुळने उद्या सकाळपर्यंत दूध संकलन करू नका अशा सूचना दूध संस्थांना दिल्या आहेत. पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या 21 टँकरमधील साडेपाच लाखाहून अधिक लिटर दूध शिल्लक आहे. यातील पाच लाख दुधाचे रीप्रोसेसिंग करून त्याचे वाटप केले जाणार आहे.\nआज सकाळी अर्धा लिटरचे पॅकिंग असलेले 300 लिटर दूध आंबेवाडी, चिखली येथे मोफत देण्यात आले. उर्वरित दूधही आवश्यकतेनुसार मोफत दिले जाणार असल्याचे गोकुळकडून सांगण्यात आले आहे.\nगंभीर पूरपरिस्थितीत जिल्ह्याला पुरेल इतका दूधसाठा गोकुळ कडे आहे. मात्र उद्या संध्याकाळपर्यंत पुणे मुंबईकडे दूधवाहतूक होणार नाही. त्यामुळे या शहरांना दूध टंचाईचा सामना करावा लागणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफौजदारच पोलिसांच्या ताब्यातून पसार\nदौंड (पुणे) : दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करणारा फौजदार संतोष लोंढे हा पोलिसांच्या...\nवर्गणीची सक्ती करणाऱ्या तिघांवर खंडणीचा गुन्हा\nपिंपरी (पुणे) : गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे वर्गणी मागतात. मात्र, वर्गणीसाठी सक्ती केल्यास पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. भोसरी येथे...\nकुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या पडला व��हिरीत\nमंचर (पुणे) : कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने पाठलाग सुरू केला होता; पण कुत्र्याने विहिरीजवळून चकवा दिल्याने विहिरीत बिबट्या पडल्याची घटना...\nतळेगाव स्टेशन (पुणे) : केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\n'सकाळ' मुळे धोकादायक फांद्यांच्या छाटणी\nपुणे : नवश्‍या मारुती मंदिरासमोर असलेल्या अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक फांद्या तोडण्याची बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. या भागातील...\nआंबेगाव खुर्दमध्ये श्रींच्या आगमनाची लगबग\nपुणे : श्रावण सुरू झाला की सणवार सुरू होतात. नुकतीच नागपंचमी झाली आणि आता वेध अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लाडक्‍या गणरायाच्या आगमनाचे. आंबेगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/dio-671/", "date_download": "2019-08-20T23:50:45Z", "digest": "sha1:U64V2RZZBLNTQ2YW7US5NBNBSRV3TEJU", "length": 7510, "nlines": 57, "source_domain": "mymarathi.net", "title": "शिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News शिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान\nशिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान\nपुणे– बळवंत मोरेश्‍वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी आदरपूर्वक प्रदान करण्‍यात आला. पुरंदरे यांना भारत सरकारने सन 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. 11 मार्च 2019 रोजी झालेल्‍या पुरस्‍कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्‍तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार ( पद्म विभूषण पदक, मिनिएचर व सनद (प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. यावेळी तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.\nधनकवडी सांस्कृतिक मंचातर्फे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान\nमहिंद्रा हा भारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/lagira-jhala-ji-fame-shivani-baokar-glamorous-pictures/", "date_download": "2019-08-21T00:33:51Z", "digest": "sha1:WUS4TYINDSMTU3VKHMIUDMCV6EV6BDZ2", "length": 25002, "nlines": 338, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्���काला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nलागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे ग्लॅमरस फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात\nLagira Jhala Ji fame shivani baokar glamorous pictures | लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे ग्लॅमरस फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात | Lokmat.com\nलागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे ग्लॅमरस फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात\nप्रेक्षकांची आवडती लागिरं झालं जी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.\nलागिरं झालं जी या मालिकेतील शीतल ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.\nया मालिकेत शीतल ही भूमिका शिवानी बावकर साकारत असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.\nशिवानी लागिरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेस अथवा साडीत दिसते.\nशिवानी तिच्या खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस असून ती खूपच वेगळी दिसते.\nशिवानी तिचे अनेक फोटो नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत असते.\nशिवानीच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस लूक प्रचंड आवडतो.\nलागिरं झालं जी ही मालिका संपल्यानंतर शिवानीचे फॅन्स तिला मिस करणार यात काहीच शंका नाही.\nशिवानी मुळची पुण्याची असून ती केवळ २५ वर्षांची आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत राहात आहे.\nअगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये शिवानी झळकली होती. तसेच तिने देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्य��� मराठी मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/fungitop-p37102081", "date_download": "2019-08-20T23:57:56Z", "digest": "sha1:6KTQJS44RJP6DN3DFFTYQYGEIFH3OHWT", "length": 19038, "nlines": 323, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Fungitop in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Fungitop upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Miconazole\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nFungitop के प्रकार चुनें\nFungitop खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें जॉक खुजली (जांघ और जननांग में फंगल संक्रमण) थ्रश दाद सेहुआ योनि में यीस्ट संक्रमण फंगल इन्फेक्शन कैंडिडा संक्रमण एथलीट फुट (पैरों में फंगल इन्फेक्शन)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Fungitop घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Fungitopचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Fungitop मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Fungitop तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Fungitopचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Fungitop घेऊ शकतात.\nFungitopचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nFungitop मूत्रपिंड साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nFungitopचा यकृतावरील परिणाम काय आहे\nFungitop वापरल्याने यकृत वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nFungitopचा हृदयावरील परिणाम काय आहे\nFungitop हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nFungitop खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Fungitop घेऊ नये -\nFungitop हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Fungitop सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मश���नरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Fungitop घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Fungitop केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Fungitop मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Fungitop दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Fungitop दरम्यान अभिक्रिया\nFungitop घेताना मर्यादित प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. परंतु, खबरदारी घेणे उत्तम ठरेल.\nFungitop के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Fungitop घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Fungitop याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Fungitop च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Fungitop चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Fungitop चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारा��ाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hindi-language-to-be-used-in-abu-dhabi-court/", "date_download": "2019-08-20T23:27:16Z", "digest": "sha1:ZBBR3YZI3UPNEAGLSM4L7XOZZNVP2JV6", "length": 13835, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "अबुधाबीच्या कोर्टात आता हिंदी भाषेतून कामकाज | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौ���्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nअबुधाबीच्या कोर्टात आता हिंदी भाषेतून कामकाज\nअबुधाबीच्या कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. न्यायालयाने अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर आता हिंदी भाषेला मान्यता दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात हिंदी भाषेचा वापर करता येणार आहे. न्यायप्रक्रियेच्या कक्षा विस्ताराव्यात, यासाठी कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.\nअबुधाबी न्याय किभागाच्या (एडीजेडी) म्हणण्यानुसार, कामगारांशी संबंधित प्रश्नांवर अरबी आणि इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी भाषेतही खटले, याचिका, साक्षी व्हाव्यात या हेतूने न्यायालयाच्या कामकाज भाषेचा विस्तार करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश हिंदी भाषिक लोकांना आपल्या न्यायालयीन प्रक्रियेत त्याचे अधिकार आणि कर्तक्ये शिकण्यास मदत होणार आहे.\nएडीजेडीचे अप्पर सचिक युसूफ सईद अल अब्री म्हणाले, दाका, न्याय प्रक्रियेत अधिकाधिक सुसंगतपणा येण्यासाठी तसेच तसेच बहुभाषा लागू करण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेतला आहे.\n– अबुधाबीने कोर्टातील तिसरी अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.\n– संयुक्त अरब अमीरमधील दोन- तृतीयांश लोकसंख्या ही किदेशी नागरिकांची आहे. हिंदुस्थानींची लोकसंख्या 26 लाख आहे, जी संयुक्त अरबच्या लोकसंख्येच्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम��� चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-20T22:32:28Z", "digest": "sha1:J4IBY6FQXW2TNKQLDRFG5S7HJ527AE5W", "length": 17550, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "आझम खान Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nसमाजवादी पार्टीचे खा. आझम खान जेलची ‘हवा’ खाणार , १३ प्रकरणात चार्जशीट दाखल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. त्यांच्या रामपुर लोकसभा मतदारसंघात त्याच्याविरोधात आणखी १३ प्रकरणांत चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील…\n‘बहिण-भावाचं चुंबन ‘सेक्स’ होऊ शकत नाही’ म्हणत ‘या’ माजी…\nपाटणा : वृत्तसंस्था - लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी एक विधान केले होते. त्यामुळे संसदेत यावरून गदारोळ झाला होता. तसंच त्यांच्यावर अनेकांनी टीका करत त्यांच्या निलंबनाची मागणीही केली…\nआझम खान यांचे ‘शीर’ कापून संसदेच्या दारावर ‘टांगा’, भाजप नेत्याची मागणी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप खासदार रमा देवी यांच्याबाबत केेलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यावर भाजपकडून टीका करण्यास ��ुरुवात झाली आहे. यानंतर आता भाजप नेते आफताब अडवणी यांनी टीका करताना आणखी वाद निर्माण…\nलोकसभेचा निकाल पाहून ‘अक्कल’ काम करत नाहीए : आझम खान\nलखनऊ : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर सपा आणि बसपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालाविषयी प्रतिक्रिया देताना सपाचे नेते आणि खासदार आझम खान यांची हतबलता दिसून आली. यावेळी प्रतिक्रिया…\nनाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही : आझम खान\nलखनऊ : वृत्तसंस्था - एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळणार असे दाखवले जात असताना विरोधक मात्र ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नाकी काय होणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट…\nआझम खान यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा दणका ; ४८ तासांची प्रचारबंदी\nरामपूर : वृत्तसंस्था - वादग्रस्त विधान करणारे सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने ४८ तासांची प्रचार बंदी घातली आहे. आझम खान हे रामपूर लोकसभा मतदारसंघातील सपा-बसपा आघाडीचे उमेदवार आहेत. वादग्रस्त विधान केल्यामुळे आझम खान…\n आझम खान यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझम खान यांनी एका कार्यक्रमात रामपूरच्या जिल्हा प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता.…\nआझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील\nरामपूर : वृत्तसंस्था - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्यामध्ये सध्या जोरात वाकयुद्ध रंगलं आहे. माझ्या कपड्यांवर बोलणाऱ्या आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील हे मला माहित…\nआझम खान मुस्लिम असल्यामुळे प्रचारबंदी\nरामपूर : वृत्तसंस्था - निवडणूक प्रचारसभांमध्ये जात आणि धर्माच्या नावावर मते मागत द्वेषपूर्ण प्रचार केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांना प्रचार करण्यावर अनुक्रमे तीन…\nआझम खान यांच्या वक्तव्यावर रेणूका शाहणे संतापल्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते प्रचार सभेत उतावळे होऊन काहीही दावे आणि वक्तव्य करत असतात. असंच रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nSBI कडून लवकरच ATM कम डेबिट कार्ड बंद, चेअरमन रजनीश कुमारांचे संकेत\n‘शॉर्ट स्कर्ट’ घातल्यानं शाहिद कपूरची बायको मीरा…\n ‘या’ योजनेअंर्तगत छोट्या कर्जदारांचे कर्ज माफ…\nसोशल मीडियावर विराट ‘दबदबा’, सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel आणि Jio सारख्या कंपन्या देऊ शकणार…\nमोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/rahulgandhi/", "date_download": "2019-08-20T22:34:18Z", "digest": "sha1:BROX3U2KCXEAJ7YSH7AUUWDWKNJ6QZ3T", "length": 8899, "nlines": 193, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "rahulgandhi | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी.\nनवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात पार्टी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी…\nराहुल गांधींच्या नातेवाइकानेच केला आरोप\nकाँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हणत पुनावाला यांनी घराणेशाहीवरुन राहुल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ”ही निवडणूक प्रक्रिया बनावट…\nराहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\nप्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत “बिगर हिंदू’ गटात नोंदविण्यात आल्याने नवा…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयवि���ारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/budget-marks-50-50/", "date_download": "2019-08-20T23:20:55Z", "digest": "sha1:4MH7MITXQWDRNBA7OIV7S6VBCIGGRZDT", "length": 18190, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "अर्थसंकल्प: कुठे दिलासा, कुठे ढिलासा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१७\nअर्थसंकल्प: कुठे दिलासा, कुठे ढिलासा\nरेल्वे बजेट अवघ्या पाच मिनिटांत ‘यार्डात’; बुलेट ट्रेनचा उल्लेखही नाही\nनवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) – मोठा गाजावाजा करून केलेल्या नोटाबंदीचे ‘साईड इफेक्ट्स’ अर्थसंकल्पावरही पडल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत 2017-18चा अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 3 लाखांपर्यंत केली. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला. मात्र कृषी कर्जासाठी 10 लाखा कोटींची तरतूद करताना कर्जमाफी झाली नाही. संपूर्ण अर्थसंकल्पात नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था सुधारणार, डिजिटल व्यवहार वाढणार आणि करवसुलीची कक्षा रुंदावणार यावर भर देण्यात आला. 3 लाखांवरील रोख व्यवहारांना बंदी, सेवा कर जैसे थे ठेवला आहे. सर्व लक्ष आता जीएसटीकडे राहणार आहे. किती काळा पैसा बाहेर आला, याचे उत्तर मात्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प ढिला पडल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत होती. दरम्यान, अर्थसंकल्पातच सादर झालेले रेल्वे बजेट अवघ्या प���च मिनिटांत ‘यार्डात’ गेले आहे.\n8 नोव्हेंबरनंतरच्या 500, 1000च्या नोटाबंदीनंतर सादर होणाऱया या पहिल्याच अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. अनेक अर्थाने हा अर्थसंकल्प वेगळा आहे. पहिल्यांदा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला सादर झाला. तसेच स्वतंत्र रेल्वे बजेट मांडण्याची 92 वर्षांची परंपरा मोडीत निघाली. अर्थसंकल्पातच रेल्वेचे बजेट सादर झाले. मात्र पाच मिनिटांत रेल्वे बजेटचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे आजवर गाजावाजा केलेल्या ‘बुलेट ट्रेन’चा साधा उल्लेखही यात नव्हता. नोटाबंदी ज्या वेगात करण्यात आली त्या वेगात अर्थसंकल्पात तरतुदी केल्या जातील, अशी आशा सामान्य जनतेला होती. मात्र सरकारने कुठे दिलासा देताना, कुठे हात राखून जरासा दिले आहे.\n3 ते 5 लाख 5 टक्के\n5 ते 10 लाख 20 टक्के\n10 लाखांवर 30 टक्के\n50 लाखांवर 30 ऐवजी 10 टक्के सरचार्ज\n1 कोटींवर30 ऐवजी 15 टक्के सरचार्ज\nनोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि तासन्तास बँकांच्या रांगेत उभ्या राहिलेल्या मध्यमवर्गीयांना बसला. मात्र जेटली यांनी मध्यमवर्गीयांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याची अडीच लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढविली आहे. अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सध्या 10 टक्के कर द्यावा लागायचा. आता 3 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर द्यावा लागेल. यामुळे 3 ते 3.50 लाखांचे उत्पन्न असणाऱयांना अडीच हजार रुपये आयकर भरावा लागेल. 5 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के, 10 लाखांवरील उत्पन्न 30 टक्के, 50 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के आणि अतिरिक्त 10 टक्के सरचार्ज तसेच 1 कोटींवरील उत्पन्नावर 30 टक्के कर आणि 15 टक्के सरचार्ज द्यावा लागणार आहे.\n3 लाखांपर्यंतचे उत्पन्न आयकरमुक्त\nकृषी कर्जासाठी 10 लाख कोटींची तरतूद\nराजकीय पक्षांना 2 हजारांपर्यंतचीच देणगी रोख घेता येणार\n3 लाखांवर रोख व्यवहारांना बंदी\nकरवसुलीची व्याप्ती वाढविण्यावर भर\nसेवा कर जैसे थे; सर्व लक्ष जीएसटीकडे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाख��ध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2858", "date_download": "2019-08-20T23:44:32Z", "digest": "sha1:YGC5O5Q7IOA2NANCHTTWZCCLEPSVWNBJ", "length": 16209, "nlines": 102, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 6 मे 2019\nउन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्‍न म्हणजे, यंदा पाणीटंचाई किती तीव्र असेल पाणीटंचाई असेल का, असा प्रश्‍न अपवादानेही कोणाला पडत नाही. तर या टंचाईची तीव्रता किती असेल हाच प्रत्येकाच्या मनातला प्रश्‍न असतो. पाऊस समाधानकारक असो वा नसो, हा प्रश्‍न वर्षानुवर्षे पडत आला आहे. पण या प्रश्‍नाची काय किंवा पाणीटंचाईची काय, तीव्रता दिवसेंदिवस वाढतेच आहे.\nहे वर्षही अर्थातच या सगळ्याला अपवाद नाही. पुणे, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र या टंचाईत पिचून जात असतो. पुण्यातही टंचाई असते, पण इतरत्र दिसणारी तीव्रता खूप जास्त असते. पुण्या-मुंबईतील (मुंबईत टंचाई असेल तर, कारण तशा बातम्या तरी फारशा कुठे वाचनात आलेल्या नाहीत) पाणीटंचाई ही प्रामुख्याने मानवनिर्मित असते. या टंचाईसाठी मुख्यतः नियोजनाचा अभाव हे कारण असते. त्याला जोडून पाण्याचा अमर्याद, बेपर्वाईने केलेला वापर ही कारणेही असतात. याचा अर्थ सगळेच नागरिक असे बेजबाबदार वागतात असे नाही. प��� या मूठभर लोकांनी वेगवेगळ्या प्रयत्नांनी वाचवलेले पाणी उर्वरित शहराला कसे पुरावे राजकीय अनास्था हेही एक कारण आहेच. आपापला मतदार सांभाळण्याच्या नादात पाण्याचा अमर्याद वापर होत असतो. अशा अनेक वस्त्यांमध्ये नळांना एकतर तोटीच नसते आणि असलीच तर ती बंद केलेली नसते. अमूल्य असे पाणी धो धो वाया जात असते. बांधकाम, रस्ते, वाहने वगैरे धुण्यासाठी, बागा फुलवण्यासाठी हेच पिण्याचे पाणी सर्रास वापरले जाते. पण कोणालाही त्याची काही फिकीर नसते. याउलट पाणीवापर जबाबदारीने करणारे लोकही शहरात असतात. पाणी जिरवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पाणी जपून वापरणे, थोडक्‍या पाण्यात अंघोळ करणे असे उपायही अनेकजण करत असतात. पण अशा लोकांचे प्रमाण फारच कमी असते. वास्तविक, दरवर्षी येणाऱ्या या परिस्थितीसाठी प्रत्येक नागरिकाने सज्ज असायला हवे. तक्रारी करण्यापेक्षा आपल्याकडून पाण्याचा योग्य वापर कसा होईल हे बघितले पाहिजे. कारण पाण्याचा हा पुरवठा मर्यादित असतो आणि दिवसेंदिवस तो अधिकाधिक मर्यादित होत जाणारा आहे. अशी परिस्थिती आली तर आपण काय करणार, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अशावेळी कितीही आरडाओरडा केला तरी कोणताही राजकीय पक्ष आपली ही गरज भागवू शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. मुळात त्यावेळी ते सगळेच आपल्यासारखे पाण्याच्या शोधात फिरताना दिसतील. त्यामुळे वेळीच गांभीर्य ओळखून प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे.\nही पाण्याची टंचाईही सुखाची किंवा बरी म्हणावी अशी उर्वरित भागात स्थिती असते. मार्च सुरू झाला, एप्रिल अजून संपलाही नाही; तोच राज्यातील विविध भागांतून पाणीटंचाईच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकर सुरू झाले आहेत. घरातील, शेतातील कामे सोडून बायाबापड्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. एखाद्या विहिरीत पाणी दिसतेही, पण त्या पाण्याने अक्षरशः तळ गाठलेला असतो. पण तेवढे पाणीही सोडवत नाही. मग त्यातलीच एखादी गृहिणी जिवाची पर्वा न करता दोराच्या साह्याने त्या विहिरीत उतरते, आपल्याला पाणी घेतेच, पण बरोबरच्या महिलांचेही पाणी छोट्या छोट्या भांड्याने भरून देताना दिसते. असे कुठूनही पाणी भरण्यासाठी या महिलांना दिवस नसतो आणि रात्र नसते. मिळेल तेव्हा त्या पाणी भरत असतात. अंधारात पाणी भरताना विहिरींच्या कपारीत बसलेल्या विंच���, सापांची भीती असते. पण त्या भीतीवर मात करून या महिला पाणी भरताना दिसतात. अशी छायाचित्रे कुठल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली, तर प्रशासन जागे होते आणि टॅंकर पाठवला जातो. पण तो किती वेळा पाठवला जातो. दुर्गम भागातील परिस्थितीबद्दल तर काही बोलायलाच नको. पाण्याची अशी वाट बघण्यात या लोकांच्या आयुष्यातील किती महत्त्वपूर्ण क्षण वाया जात असतात याची कल्पनाच केलेली बरी. या बिचाऱ्या लोकांना तर याची जाणीवच नसते. पाणी मिळणे हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता झाले, पुढचे काय असा दुसरा प्रश्‍न आ वासून उभाच असतो.\nअनेक शहरांत, तालुका पातळीवरील गावांतही पाण्याची टंचाई जाणवत असते. अशा अनेक गावांत आठवड्यांतून, दहा-बारा दिवसांतून एकदा काही तासांसाठी (एखाद-दोन) पाणी येत असते. त्यालाही जोर (फोर्स) नसतो. अनेक गावांत त्यामुळे घरांच्या अंगणात खड्डे खणून तेथे पाण्याचे कनेक्‍शन घेतलेले दिसते. पण एखाद-दोन तासांत दहा-बारा दिवसांचे पाणी कसे भरायचे कसे पुरवायचे हा प्रश्‍न असतोच.\nपाण्याचा प्रश्‍न असा दिवसेंदिवस बिकट आणि गंभीर होत चालला आहे. राजकीय पुढारी, प्रशासनाने नागरिकांचे फाजील लाड पुरवण्यापेक्षा अगदी कठोरपणे उपाययोजना केली पाहिजे. नागरिकांनीही त्यांना साथ द्यायला हवी. मात्र, त्यासाठी सर्वप्रथम नियोजन करायला हवे. काही भागांना भरपूर पाणी, तर काही भागांत खडखडाट असे होता कामा नये. वाया जाणारे पाणी कसे वाया जाणार नाही हे बघितले पाहिजे. जलवाहिन्यांची खरोखरच दुरुस्ती-देखभाल व्हायला हवी. अन्यथा त्या मधेच फुटून काहीशे लिटर पाणी अक्षरशः वाया जाते.\nपाण्याची समस्या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही खूप गंभीरपणे घेतली आहे. अभिनेता आमिर खानचे ‘पानी फाउंडेशन’तर्फे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी ते स्पर्धाही घेतात. राज्य सरकारला ते अशा प्रकारे मदत करत असतात.\nअसे प्रयत्न वाढायला हवेत. सरकार पातळीवर तर ते वाढायलाच हवेत, त्या प्रयत्नांना प्रशासन आणि जागरूक नागरिक म्हणून समाजानेही साथ द्यायला हवी. आज थोडे तरी पाणी आहे. अजूनही बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे. यंदातर ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे. पण जंगलतोड, डोंगर फोडणे अशी निसर्गाची हानी सुरूच राहिली तर निसर्ग तरी काय करण��र कुठून पाणी देणार त्यामुळे वेळेत जागे होऊ या, अन्यथा नुकसान आपलेच आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/double-reward-land-given-four-track-highway-sindhudurg-186916", "date_download": "2019-08-20T22:51:53Z", "digest": "sha1:W6LUTNAKI36BRAWH5VS2447LPZ7Y5OTZ", "length": 15540, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Double reward to land given for four track highway in Sindhudurg महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना सिंधुदुर्गनगरीत दुप्पट मोबदला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमहामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना सिंधुदुर्गनगरीत दुप्पट मोबदला\nशुक्रवार, 3 मे 2019\nसिंधुदुर्गनगरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दुप्पट मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा लवाद तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.\nसिंधुदुर्गनगरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दुप्पट मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा लवाद तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी एकपटच मोबदला मंजूर होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी अपील केले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे.\nमुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोबदला देताना शासकीय रेडीरेकनरचा दर आणि बाजारभावाचा दर घेऊन जो जास्त दर असेल तो दर निश्‍चित करून महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पग्रस्तांना चौपट मोबदला देण्यात आला होता; मात्र ओरोस गावातून जाणाऱ्या या महामार्ग चौपदरीकरणात पश्‍चिमेकडील बाजूच्या प्रकल्पग्रस्तांना चौपट दर तर नाहीत; पण दुप्पट दर सुद्धा मंजूर केला नव्हता. याचे कारण म्हणजे ओरोसच्या पश्‍चिमेकडील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात येतात. त्यामुळे सिंधुदुर��गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना सव्वालाख रुपये प्रतिगुंठा एवढाच एका गुणांकाने म्हणजे एकच पट दर निश्‍चित करून त्याप्रमाणे मोबदला मंजूर केला होता.\nदरम्यान, या प्रकल्पग्रस्तांनी मोबदला वाढवून मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले होते; मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. अखेर महामार्ग चौपदरीकरणात जमिनी जाऊन सुद्धा योग्य मोबदला न मिळाल्याने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी मोबदला वाढीसाठी जिल्हा लवाद तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते.\nअपिलावर सुनावणी होऊन महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना दोन गुणांकाने म्हणजेच दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. तोही मोबदला मंजूर तारखेपासून व्याजासह. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीतील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. १५ जणांच्या अपिलावर हा निर्णय दिला असून इतर महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी अपील केल्यास त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nमुंबई - गोवा महामार्गावर टोलधाड \nरत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर दहा ठिकाणी टोलनाके बसवण्याचे निश्‍चित झाले आहे. पनवेल ते झाराप या दरम्यान हे टोलनाके असणार आहेत...\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nएसटी भरधाव असताना चालक मोबाईलमध्ये दंग (व्हिडीआे)\nवरवंड (पुणे) : काही एसटी चालक प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांना याचा अनुभव वारंवार येतो. बस चालविताना चालक...\nअभिनेत्री अडकली हिमाचलच्या पुरात\nतिरुअनंतपुरम / सिमला : उत्तर भारतात पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थानातील अनेक...\nखचलेल्या आंबा घाटाचे दुखणे रा���णार कायम\nरत्नागिरी - पश्‍चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा आणि अतिवृष्टीमध्ये खचलेल्या आंबा घाटाचे दुखणे कायम राहणार आहे. मिर्‍या - नागपूर चौपदरीकरणामध्ये हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-dam-mishap-tivare-special-story-197502", "date_download": "2019-08-20T23:00:54Z", "digest": "sha1:ULWC7MR6XKKTI6F4FUHDNA6R5YITLAI4", "length": 15392, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri Dam Mishap Tivare special story Ratnagiri Dam Mishap : १४ वर्षांत धरणाची एकदाही दुरुस्ती नाही | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nRatnagiri Dam Mishap : १४ वर्षांत धरणाची एकदाही दुरुस्ती नाही\nगुरुवार, 4 जुलै 2019\nतिवरे धरणाची पावसापूर्वीची तपासणी आमच्या विभागाकडून झाली होती. दुरुस्तीची गरज असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानुसार मे महिन्यात दुरुस्ती केली होती.\n- सुशील लाड, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी\nरत्नागिरी - तिवरे (ता. चिपळूण) येथील फुटलेल्या धरणाची १४ वर्षांत एकदाही दुरुस्ती झालेली नाही. तिवरे धरण दुरुस्तीची आवश्‍यकता असल्याचा अहवाल मृद व जलसंधारण विभागाच्याच तज्ज्ञांनी पावसापूर्वीच्या तपासणीत दिला होता. त्याला नागरिकांच्या तक्रारीची जोड देऊन मे महिन्यात तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र हे सर्व तकलादू ठरले. धक्कादायक बाब म्हणजे २००५ ला पूर्ण झालेल्या या धरणाची दोष, दायित्व आणि कालावधीची ठेकेदाराची हमी फक्त एका वर्षाचीच होती. ४ कोटींचे हे काम १२ वर्षांमध्ये १४ कोटी १७ लाखांवर गेले.\nतिवरेवासीयांसाठी मंगळवारची (ता. २) रात्र काळरात्र ठरली. कोणतीही कुणकुण लागण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. तिवरे धरण फुटून सुमारे १५ ते १६ घरे पत्त्यासारखी वाहून गेली. त्यातील २४ लोक बेपत्ता झाले. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली, काहींचा आधार संपला.\nया धरणाबाबत मृद व जलसंधारण विभागाशी चर्चा केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. २००५ मध्ये तिवरे धरण पूर्ण झाले. धरणाला प्राथमिक सुधारित प्रशासकीय मान्यता १९९७ ला मिळाली होती. तेव्हा ४ कोटी ४९ लाखांचे हे काम होते. २००४ मध्ये पुन्हा ते ११ कोटी १५ लाखांवर गेले. धरणाच्या कामाची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता १४ कोटी १७ लाखांवर गेली. या धरणाचे क्षेत्रफळ १२.०.१ चौरस कि.मी. एवढा आहे. २ हजार ४५२ सहस्त्रघनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे.\nचौदा वर्षांमध्ये एक पैसाही या धरणावर खर्च केलेला नाही. म्हणजे त्याची दुरुस्ती केलेली नाही. कोणतेही पुनर्वसन यामध्ये नाही. पावसापूर्वीची धरणांच्या सुरक्षिततेची तपासणी जलसंधारण विभागाच्या पथकाने केले होते. धरणाची दुरुस्ती करणे आवश्‍यक असल्याचे त्यांच्या अहवालामध्ये नमूद केले आहे. त्यात मे महिन्यात गतीबाबत नागरिकांनीही तक्रार केली होती.\n‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकला होता. याचा विचार करून तत्काळ मलमपट्टी करण्यात आली; मात्र याबाबत माहिती घेतली असता जेव्हा २००५ मध्ये तिवरे धरणाचे बांधकाम पूर्ण झाले; तेव्हा या ठेकेदाराने दोष, दायित्व आणि कालावधीची धरणाच्या हमीची मुदत फक्त एक वर्ष दिल्याची धक्कादायक माहिती या विभागाकडून सांगण्यात आली.\nतिवरे धरणाची पावसापूर्वीची तपासणी आमच्या विभागाकडून झाली होती. दुरुस्तीची गरज असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. त्यानुसार मे महिन्यात दुरुस्ती केली होती.\n- सुशील लाड, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रकल्पबाधीत गावांमध्ये रोजगाराचा प्रश्‍न\nभंडारा : गेल्या अनेक वर्षांपासून गोसेखुर्द धरणाचे बांधकाम सुरू असून जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, नवीन गावठाणात...\nअग्रलेख : तृष्णेकाठची वेदना\nगेल्या काही हंगामांत सातत्याने शेतीपूरक पाऊस पडत नाही, हे प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे दुखणे आहे. त्यावर उपचार करायचा असल्यास...\nपिंपरी - शहरातील पाणी गळती आणि चोरीचे प्रमाण ३५ टक्के आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन...\nराज्यातील पाणीसाठा ६१ टक्क्यांवर\nधरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - ���ुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील...\nनाणे मावळ : निसर्गवेड्यांना भुरळ मावळाची\nलोणावळा - बारा मावळांपैकी एक असलेल्या नाणे मावळ तसे अपरिचित आहे. परंतु भटक्‍या व निसर्गवेड्या लोकांना मावळाने भुरळ घातली आहे. उंच उंच डोंगर त्यातून...\nवाहतूक बंद होऊनही \"धोका' उभाचं ; ढेबेवाडीचा पूल हटविण्याकडे दुर्लक्ष\nढेबेवाडी : वाहतूक बंद केलेले जुने पूल धडाधड कोसळत असताना ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील येथील वांग नदीवरचा जुना पूल मात्र बांधकाम विभागाने आठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/friendship-band-formed-children-sex-workers/", "date_download": "2019-08-21T00:31:39Z", "digest": "sha1:NOXRQLAFLFD6WY6LVGU56C7M5FOM72OK", "length": 29995, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Friendship Band Formed By Children Of Sex Workers | देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण ��हे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनव��� दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड\nFriendship band formed by children of Sex workers | देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड | Lokmat.com\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड\nसोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई संस्था आणि ग्रीन स्काय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रेण्डशिप डे’ दिनाचे औचित्य साधून देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांनी नुकताच झाडांसोबत ‘मैत्री दिवस’ साजरा केला.\nदेहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड\nमुंबई : सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई संस्था आणि ग्रीन स्काय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रेण्डशिप डे’ दिनाचे औचित्य साधून देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांनी नुकताच झाडांसोबत ‘मैत्री दिवस’ साजरा केला. भायखळा पश्चिमकेडील महापालिका शाळा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी साई संस्थेच्या मुलांनी छोट्या रोपांना फ्रेण्डशिप बॅण्ड बांधून त्याचे रोपण केले.\n२० झाडांना प्रत्येकी २० मुलांनी फ्रेण्डशिप बॅण्ड बांधले असून त्या झाडांची जिवलग मित्रासारखी काळजी घेण्याची शपथ या वेळी मुलांनी घेतली. साई संस्था देहविक्रय करणाºया महिला व त्यांच्या मुलांसाठी कार्य करते. निसर्ग संवर्धनासाठी मुलांना प्रोत्साहित करणे हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता, असे साई संस्थेचे संचालक विनय वस्त यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म\n२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती\nप्राप्तिकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी, इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर छापे; गृहप्रकल्पाच्या विक्रीत गैरव्यवहाराचे संशय\nपोलीस उपनिरीक्षकांचे आठवड्याभरात ‘मेगा प्रमोशन’; पावणेदोन वर्षांपासून पदोन्नती रखडल्याने घेतला निर्णय\n'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'\nआयकर विभागाचे ओबेरॉय रियल्टी व इन्फ्रा प्रोजेक्टसवर छापेमारी\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/me-pahilela-bapu-book/", "date_download": "2019-08-20T23:41:54Z", "digest": "sha1:TBQNLIWJMQTCRMPQXJUTYEHYWAJQFD6C", "length": 15770, "nlines": 108, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "मी पाहिलेला बापू पुस्तकाची प्रस्तावना - Samir Dattopadhye", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमी पाहिलेला बापू पुस्तकाची प्रस्तावना\nमी पाहिलेला बापू पुस्तकाची प्रस्तावना\nमी प्रथम बापूंना पाहिले, ते १९८५ मध्ये. ‘दादाचे नायरमधील सर’ ही बापूंची तेव्हा माझी झालेली प्रथम ओळख. मी शिक्षण संपवून पुण्याहून परतल्यावर बापूंबरोबर काम करण्यास सुरुवात झाली व त्यायोगे बापूंच्या परळच्या क्लिनिकवरही जाण्यास सुरुवात झाली. हे सर्व करत असताना बापूंचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्याची व त्यांची कार्यपद्धती अनुभवण्याची संधी मिळाली. हे अनुभवत असताना, पाहत असताना बापूंच्या संपर्कातील अनेक जुन्या व्यक्तींच्या भेटी झाल्या.\nपरळच्या क्लिनिकमध्ये रात्रौ उशिरापर्यंत तासनतास न कंटाळता थांबणार्‍या, गावोगावच्या पेशंट्सशी बोलण्याची संधी मिळाली. या व अशा बोलण्यातूनच ‘दै. प्रत्यक्ष’च्या ‘मी पाहिलेला बापू’या विशेषांकाची संकल्पना पुढे आली.\nया आहेत बापूंविषयीच्या आठवणी. ज्यांनी ज्यांनी बापूंना त्यांच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळापर्यंत जवळून पाहिले, अनुभवले आणि जाणले अशा बापूंच्या शिक्षक, सह-अध्यायी, मित्र, शेजारी, पेशंट्स आणि त्यांचे कुटुंबीय, ज्यांना बापूंच्या अनोख्या विलक्षण, असामान्य व्यक्तिमत्वाची झलक अनुभवायला मिळाली, साक्षी होण्याची संधी मिळाली, त्यांच्या या आठवणी आहेत. बापूंविषयीच्या त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजेच ‘मी पाहिलेला बापू हे पुस्तक.\nपण काही जणांना प्रश्‍न पडू शकतो की या आठवणी संग्रहित करायची आवश्यकताच काय कारण एकच, या सगळ्या आठवणींमधून प्रकर्षाने जाणवत राहते, ते एक समान सूत्र. आपल्या मित्र, आप्त व त्याचबरोबर पीडित आणि उपेक्षितांच्या जीवनातील दुःख, कष्ट व अंधःकार दूर करण्यासाठीचे, त्यांच्या विकासासाठीचे बापूंचे प्रयास, अथक प्रयत्न अगदी त्यांच्या विद्यार्थीदशेपासून ते आजपर्यंत; आणि जाणवत राहते, ते या सर्वांचे बापूंवर असणारे वर्षानुवर्षाचे प्रेम व बापूंना या सर्वांविषयी असणारी आत्मीयता, जिव्हाळा आणि अथांग प्रेम; एक अनोखे आणि विलक्षण लाभेविण प्रेम.\nआणि या आठवणींतून जाणवत राहतो, तो बापूंचा अनेकविध क्षेत्रांशी असणारा संबंध, त्यांचे त्या क्षेत्रांतील असणारे प्रभुत्व, नैपुण्य व अफाट ज्ञान, जे त्या क्षेत्रांतील एक्स्पर्ट्सनाही (तज्ञांनाही) अचंबित करते. उदाहरण द्यायचेच झाले, तर मल्लखांब व जिमनॅस्टिकचे सर्वोच्च महदाचार्य उदय देशपांडे बापूंच्या त्या क्षेत्रातील कार्यपद्धतीविषयी सांगतात – ‘हे पाहून तेव्हा मला प्रश्‍न पडायचा की एवढा अभ्यास, एवढे ज्ञान एका व्यक्तीकडे कसे असू शकते\nकारण इतकी वर्षे मी या क्षेत्रात असूनसुद्धा डॉक्टरांनी सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी माझ्यासाठी नव्या असायच्या.’ पुढे जाऊन ते सांगतात, ‘बापूंच्या सहवासात खूप माहिती व ज्ञान सहजतेने मिळत होते. मला अजूनही त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची इच्छा आहे.’\nया व अशा अनेक आठवणींमध्ये तिसरीतील ७ (सात) वर्षांचा बापू ‘हिमालयाची साद’ हा देशभक्तिपर निबंध लिहिताना दिसतो; तर पाचवीतला ९ वर्षांचा बापू, ‘माझे वडील डॉक्टर आहेत ते पूर्ण वर्षाची फी एकदम भरू शकतात. मला फी- माफी नको. ती सवलत तुम्ही हिला द्या. हिच्या पायांना चप्पलही नाही. फी-माफीची गरज हिला आहे’ असे वर्गशिक्षकांना सांगणारा कर्तव्यदक्ष सहृदयी विद्यार्थी व मित्र दिसतो. त्याचबरोबर‘संन्यासाश्रमाचा अनुभव घेऊन पुन्हा संसारात येण्यास काय हरकत आहे’ ह्या अत्यंत गंभीर विषयावर ‘माझे मत असे आहे’ हे ठामपणे मांडणारा दहावीतला बापू दिसतो.\nकॉलेजच्या जीवनात मित्रांसाठी टोकाला जाऊन मदत करणारा बापू व त्याचबरोबर मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात थट्टा-मस्करी, हास्यविनोद करणारा, पण ‘डिसेन्सी’न सोडणारा, उथळ उच्छृंखलपणा न होऊ देणारा बापू दिसतो; तर मेडिकलच्या व��द्यार्थ्यांना वेळात वेळ काढून स्पेशल वर्ग घेणारा, डिग्री शिकवणारा कडक शिक्षक दिसतो.\nपरळ-लालबाग-शिवडीसारख्या गिरणगावातील कष्टकरी व श्रमजीवी वर्गाला व त्यांच्या गावाकडील आप्तेष्टांना अत्यल्प आणि केव्हा केव्हा काहीच फी न घेता ट्रीटमेंट देणारा एम.डी. डॉक्टरही आम्हाला दिसतो. त्याचबरोबर नुकत्याच बापूंच्या सानिध्यात आलेल्या मान्यवरांना बापूंचा भावलेला व्यासंग, बापूंचे सरळ आणि साधेपण, त्याचबरोबर त्यांनी अनुभवलेले बापूंचे अलौकिकत्व हे या आठवणींतून आपल्या समोर येते.\nबापूंविषयींच्या आठवणींमधून एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे बापूंनी कधीच कोणाचीच उपेक्षा केली नाही, कधीच कोणाला कमी लेखले नाही, प्रत्येकाला त्यांनी सांभाळून घेतले, प्रत्येकाचा न्यूनगंड कमी करून प्रत्येकाला कायम दिलासा दिला. ब्लड डोनेशन कँपच्या वेळेस ‘I am not totally useless, at least I can donate blood’ असे सांगून विश्‍वास जागवला आणि म्हणूनच बापूंच्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही बापूंवर विश्‍वास होता. म्हणून बापूंचे शाळेतील शिक्षक जी. डी. पाटील सर सांगतात, ‘हा विश्‍वास बापूंनी विद्यार्थीदशेत असताना कमावला होता.’\nया आठवणी आम्हाला बापूंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दाखवतात. एक विद्यार्थी, एक शेजारी, एक मित्र, एक शिक्षक, एक डॉक्टर व मुख्य म्हणजे एक माणूस म्हणून बापूंचे विलक्षण, व्यापक व अद्भुत व्यक्तिमत्व आमच्या समोर येते. बापू तेव्हाही तसेच होते, जसे आज आहेत.\nआज आजूबाजूला जग, परिस्थिती खूप वेगाने बदलतेय. या बदलाला सामोरे जाणे प्रत्येकासाठी कठीण जात आहे. या बदलांना कशा प्रकारे सामोरे जावे, हे सेमिनार्स व अग्रलेखांच्या माध्यमातून बापू आपल्यासमोर मांडत आहेत. पण हे सगळे करत असताना, मांडत असताना, हे बदल घडत असताना एक गोष्ट मात्र ‘नित्य’, ‘शाश्‍वत’ आहे, ते म्हणजे बापू, बापूंचे प्रेम आणि बापूंची मूल्ये.\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना...\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबं...\n​भूमाता को प्रणाम करते समय की प्रार्थना...\nश्रध्दावानांनी सावध राहणे आवश्यक\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%20%E0%A4%87%E0%A4%A8%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%2520%E0%A4%87%E0%A4%A8%2520%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:37:22Z", "digest": "sha1:C6YQX476CHNJ7ZUH3NNBWVZKZINEOBOC", "length": 5242, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove मेक%20इन%20इंडिया filter मेक%20इन%20इंडिया\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआर्थिक%20पाहणी%20अहवाल (1) Apply आर्थिक%20पाहणी%20अहवाल filter\nएलपीजी (1) Apply एलपीजी filter\nकृषी%20उद्योग (1) Apply कृषी%20उद्योग filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nनिर्मला%20सीतारामन (1) Apply निर्मला%20सीतारामन filter\nपायाभूत%20सुविधा (1) Apply पायाभूत%20सुविधा filter\nबुलेट%20ट्रेन (1) Apply बुलेट%20ट्रेन filter\nमेट्रो (1) Apply मेट्रो filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\n'न्यू इंडिया'चे पाऊल पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने\nअर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून...\nभारतात धावणार बुलेट ट्रेनची बहिण\nVideo of भारतात धावणार बुलेट ट्रेनची बहिण\nजानेवारीत बुलेट ट्रेनच्या वेगानं धावणार ट्रेन १८\nबुलेट ट्रेनची चर्चा सुरू असताना बुलेट ट्रेनची अनुभूती देणारी देशी एक्स्प्रेस भारतातच तयार होतेय. या नव्या एक्स्प्रेसचं नाव आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenama-channel/", "date_download": "2019-08-20T23:02:58Z", "digest": "sha1:RX6CEW64J4VMOJNOSQBO23SRN56EZMVD", "length": 16941, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "policenama Channel Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n#BirthdaySpecial : एवढा वेळ गाणं गाण्यासाठी अरिजीत सिंह घेतो ‘दीड कोटी’ रुपये\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अरिजीत सिंहच्या गाण्यांचे आणि आवाजाचे अनेकजण दीवाने आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांप��की एक नाव म्हणजे अरिजीत सिंह आहे. मधुर सूर आणि सुंदर गायिकीसाठी अरिजीत ओळखला जातो. आज अरिजीत सिंहचा वाढदिवस आहे. आज अरिजीत…\nपूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, १०० हून अधिक प्रवासी जखमी\nकानपूर : पोलिसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे अचानक घसरले असून या अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा येथून दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेसला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या…\n६ कोटी जनतेच्या सहभागातून ७५ संकल्प, २०२२ पर्यंत पुर्ण करण्याचा निर्धार : अमित शहा\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - आमच्या सरकारने मागील पाच वर्षात ५० मोठे निर्णय घेतले आहेत. २०१९ साठी ६ कोटी लोकांच्या भागीदारीतून ७५ संकल्प आम्ही समोर आणले आहेत. आम्ही देशातील निराशा संपवली आहे. २०२२ पर्यंत हे संकल्प पुर्ण करण्याचा आमचा…\nरोज मनुका खा आणि चिरायू व्हा\nपोलीसनामा ऑनलाइन : आपल्या रोजच्या आहारात आपण मनुक्यांचा वापर जेमतेम करत असतो. कधीकधी तर जेवणात मनुका आला तर बाजूला काढून टाकतो. किंवा खाण्याचे टाळतो. मात्र या लहानश्या मनुक्यांचे खुप फायदे आहेत. मनुका खीर, शिरा, पुलाव, हलवा यांच्यातील…\n‘एनर्जी ड्रिंक’ पिण्याची सवय पडू शकते महाग ; तुम्हाला होऊ शकतो हा आजार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण कोणत्याना कोणत्या कारणानं एनर्जी ड्रिंक घेत असतो. कधी मित्रा सोबत मौज म्हणून, कंटाळा आलाय म्हणून, पार्टीमध्ये, जागरण, प्रवासात अस कोणतेही कारण पुढे करत आपण केव्हाही एनर्जी ड्रिंक घेतो.परंतु आपणास हे माहित…\nमाझ्या घरावर आयकर विभागाचे छापे पडतील : ‘या’ माजी मंत्र्यांना भीती\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याबद्दल काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित…\nआदिनाथ कोठारेची बॉलीवूडमध्ये एंट्री ; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय क्रिकेट संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर 25 जून 1983 या दिवशी विश्वचषक जिंकले होते. यानंतर ही तारीक भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली गेली. याच विजयावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या…\nअसले फितूर ‘वाघ’ असूच शकत नाहीत : अजित पवार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेले ५ वर्ष एकमेकांना 'पटकणारे', कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात असले फितूर 'वाघ' असूच शकत नाहीत. असे म्हणत राष्ट्रवादीचे…\n‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ कडून शुभेच्छा पत्र\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एव्हढेच नाही तर ती आगामी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. उर्मिलाच्या या राजकीय…\n‘या’ कारणामुळे आज रात्री 1 तास जगभरात वीज बंद राहणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पर्यावरण वाचवणे आणि विजेची बचत करणं या हेतूनं World Wide Fund for Nature या संस्थेनं एक अभियान सुरु केलं आहे. अर्थ अवर डे असं या अभियानाचं नाव असून आज अर्थ अवर डे आहे. पर्यावरण वाचवणं सोबतच विजेची बचत करणं हा…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nएकेकाळी दुबईमधील घराघरात जाऊन ‘तो’ भारतीय विकायचा औषध, आता…\nअनेक दिवसांच्या चढत्या दरांनंतर ‘सोने – चांदी’ आज…\n120 वेळा वापरता येतं एकच ‘सॅनिटरी नॅपकिन’,…\n‘हिटलर’शाही विरोधात आम्ही लढा सुरूच ठेऊ : मनसे\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\n‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/technical/", "date_download": "2019-08-20T23:38:47Z", "digest": "sha1:7GV5HGQYKGGDT5KBSAJ6WPHRB3RS4FNN", "length": 7132, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Technical | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा\nरेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड…\n‘अप���ों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-10/", "date_download": "2019-08-20T22:46:07Z", "digest": "sha1:54VTL2NU2LMGGQGAOSA64RCA4QQ2LQNY", "length": 20898, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार ७ ते शनिवार १३ जानेवारी २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार ७ ते शनिवार १३ जानेवारी २०१८\nमेष – प्रतिष्ठा वाढेल\nतुमची लोकप्रियता व प्रतिष्ठा सर्वच क्षेत्रात वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा उदोउदो होऊल. प्रकृतीची वेळच्या वेळी काळजी घ्या. सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती ग्रह तुम्हाला देणार आहेत. मनोधैर्य शाबूत ठेवा. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. कुटुंबाच्या संम्मेलनात आप्तेष्ठांच्या भेटी होतील. शुभ दिन – ९, १०.\nवृषभ – जिद्द महत्त्वाची ठरेल\nया आठवडय़ात अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. संघर्ष संपलेला नाही. जिद्द महत्त्वाची ठरेल. राजकीय-सामाजिक कार्यात आरोप येतील. तुम्ही केलेली चूक निदर्शनास येईल. व्यवसायात तडजोडीची भाषा उपयुक्त ठरेल. नाटय़-चित्रपटसृष्टीत घेतलेली मेहनत कदाचित फुकट जाण्याची शक्यता आहे. शुभ दिन – १२, १३.\nमिथुन – परदेशात जाण्याचा योग\nक्षेत्र कोणतेही असले तरी कोणतेही महत्त्वाचे काम याच आठवडय़ात पूर्ण करा. भेट व चर्चा करण्यात यश मिळेल. परदेशात नोकरीसाठी जाण्याचा योग येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील न���र्णय घ्या. शेअर्समध्ये आर्थिक गुंतवणूक योग्य सल्ल्याने करा. कुटुंबात किरकोळ तणाव होईल. शुभ दिन – ७, ८.\nकर्क – अचानक खर्च\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात ताणतणाव झाला तरी त्यावर मार्ग शोधता येईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घेण्याची वेळ येईल. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. भागीदाराबरोबर महत्त्वाची चर्चा करून संयमाने समस्येवर उपाय शोधता येईल. कोर्ट-कचेरीच्या मामल्यात गुर्मीत वागून चालणार नाही. शुभ दिन – ८, ९.\nसिंह – लोकप्रियता मिळेल\nतुम्ही योजलेले कार्य याच आठवडय़ात पूर्ण करा. दर्जेदार लोकांच्या बरोबर महत्त्वपूर्ण चर्चा सफल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती मिळेल. तुमच्या दौऱयात यश व लोकप्रियता मिळेल. व्यवसायात आळस न करता मालाचा पुरवठा करून थकबाकी लवकर वसूल करा. शुभ दिन – ९, १०.\nकन्या – आर्थिक लाभ होईल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. तुमचा हेतू समजून घेऊन नंतर त्यावर विचार विनिमय होण्याचे आश्वासन मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबात वृद्ध व्यक्तीची सेवा करावी लागेल. नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर जाण्याची वेळ येऊ शकते. कोर्ट केससंबंधी कामात यश मिळेल. शुभ दिन – १०, ११.\nतूळ – व्यवसायात जम बसेल\nआठवडय़ाची सुरुवात दगदगीची जाईल. त्यानंतर मात्र तुमची कामे होतील. नोकरीत चांगला बदल करता येईल. कुटुंबातील व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायात जम बसेल. प्रवास होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय व कामे लवकरच पूर्ण करण्याची तयारी करा. शुभ दिन – ११, १२.\nवृश्चिक – नवा मार्ग शोधा\nरेंगाळत राहिलेली कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. प्रगतीची किंवा समस्येतून बाहेर पडण्याची संधी फार जास्त वेळ नसते. त्यामुळे वेळीच त्याचा फायदा उठवायचा असतो. नव्या विकासासाठी नवा विचार मांडण्याची गरज आहे. आर्थिक लाभ होईल. व्यवसायात नवा फंडा शोधा. शुभ दिन – ७, ८.\nधनु – शेअर्समध्ये फायदा\nप्रत्येक नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्याला नवी दृष्टी ठेवावी लागते तेव्हाच जीवनाच्या रंगभूमीवर आपण चांगले कलाकार म्हणून माणूस नावाची भूमिका साकार करू शकतो. शेअर्समध्ये मोठा फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चांगल्या योजना बनवा. त्याचा योग्य तो पाठपुरावा करा. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शुभ दिन – ९, १०.\nमकर – प्रलोभन ओळखा\nनवीन वर्षाच्या योजनेत तुम्हाला अनेक चांगले उपक्रम तयार करता येतील. उत्साह व आत्मविश्वासाचे जास्त प्रदर्शन न करता समस्येवर लक्ष द्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तत्परता ठेवा. मनोबल टिकून राहील. धंद्यात मात्र उतावळेपणा नको. प्रलोभन ओळखा. निर्णयाची घाई नको. शुभ दिन – १२, १३.\nकुंभ – योजना मार्गी लागतील\nठरविलेल्या कार्यक्रमात अचानक अडचणी येण्याची शक्यता आहे. टीकात्मक चर्चा तुमच्या विरोधात होईल. त्यावर जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजना मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल. संशोधन कार्यात विशेष यश मिळेल. दर्जेदार लोकांच्या सहवासाने विचारांना चालना मिळेल.\nशुभ दिन – १०, ११.\nमीन – खरेदीची संधी\nव्यवसायात मोठे काम मार्गी लागेल. आर्थिक फायदा होईल. याच आठवडय़ात जिद्दीने काम पूर्ण करा. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. गैरसमज व वाद होईल. प्रवासात सावध राहा. कुटुंबातील वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. घर, जमीन घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. कागदपत्र नीट वाचून घ्या. शुभ दिन – १२, १३.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीन�� 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?cat=54", "date_download": "2019-08-20T23:47:54Z", "digest": "sha1:YDWDP2WMPJDW7XBWMXBTXZRJJ5FYIHFQ", "length": 5501, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "police Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती\nठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्य\nअनोळखी व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे एनी डेस्क सॉफ्टवेअर संगणकावर न टाकण्याचे पोलिसांचे आवाहन\nएनी डेस्क या सॉफ्टवेअरद्वारे एका व्यक्तीची फसवणूक करण्�\nपोलिसांच्या कुटुंबियांना वर्तक नगरमध्ये एम. एम. आर.डी. ए. ची घरे\nपोलिसांच्या कुटुंबियांना वर्तक नगरमध्ये एम. एम. आर.डी. ए. �\nठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या\nठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन सहायक पोलीस आयुक्तांच�\nमहिला तक्रार निवारण दिनात 27 महिलांना न्याय\nपोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या महिला तक्रार निवा�\nपरिमंडळ १ मधील मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत २ कोटी ६४ लाखांचा मुद्देमाल १११ तक्रारदारांना परत\nठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मधील ६ पोलीस ठाण्यां�\nनौपाडा पोलीसांनी अवघ्या चार तासात केला हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीचा शोध\nठाण्यातील नौपाडा पोलीसांनी हरवलेल्या ६ वर्षीय चिमुरडीच\nमानपाडा पोलीसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं आत्महत्या करणा-या युवकाचा वाचला जीव\nमानपाडा पोलीसांनी तत्परतेनं केलेल्या कारवाईमुळं आत्मह�\nविविध पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हस्तातंरण\nठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ५ मधील विविध पोलीस ठाण�\nठाणे ग्रामीण पोलीस चालक कक्षावर झाड पडल्यामुळे तीन पोलीस कर्मचारी जखमी\nउर्जित हॉटेलच्या मागे असलेल्या ठाणे ग्रामीण पोलीस चालक �\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=amethi&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aamethi", "date_download": "2019-08-20T22:44:55Z", "digest": "sha1:N4WCQEITUQNKRWMR6E5VNSULNZCC3X7M", "length": 6288, "nlines": 120, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nअखिलेश%20यादव (1) Apply अखिलेश%20यादव filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nप्रियांका%20गांधी (1) Apply प्रियांका%20गांधी filter\nराहुल%20गांधी (1) Apply राहुल%20गांधी filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nस्मृती%20इराणी (1) Apply स्मृती%20इराणी filter\nअमेठीत राहुल गांधींचा धक्कादायक पराभव\nलोकसभा निकाल 2019 अमेठी : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही राहुल गांधीना नरेंद्र मोदी...\nUrmila Matondkar यांनी स्वीकारला पराभव; राजकारण सोडून जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट\nVideo of Urmila Matondkar यांनी स्वीकारला पराभव; राजकारण सोडून जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट\nUrmila Matondkar यांनी स्वीकारला पराभव(VIDEO)\nवायनाडमधून Rahul Gandhi आघाडीवर तर अमेठीत पिछाडीवर, निकालाच्या पार्श्वभूमीवर आज होणार पत्रकार परिषद\nVideo of वायनाडमधून Rahul Gandhi आघाडीवर तर अमेठीत पिछाडीवर, निकालाच्या पार्श्वभूमीवर आज होणार पत्रकार परिषद\nवायनाडमधून Rahul Gandhi आघाडीवर तर अमेठीत पिछाडीवर((VIDEO))\nप्रियांका गांधी नवऱयापेक्षा माझ्याच नावाचा जप करतात - स्मृती इराणी\nअमेठी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पाच वर्षापुर्वी माझे नावही माहित नव्हते. परंतु, आता त्या नवऱयापेक्षा माझ्याच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/lok-sabha-elections-in-the-state-are-ready-for-counting/", "date_download": "2019-08-20T23:17:50Z", "digest": "sha1:6NSIQG5OMCU6V2CQK6IWLACOBHGW4PME", "length": 10380, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तया��ी पूर्ण\nमुंबई: लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.\nनिवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nजनतेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. तसेच 1950 या टोलफ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या व 24 तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातील 022-22040451/54 या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे. मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा नियंत्रण कक्ष देखील 24 तास कार्यरत राहणार आहे.\nमंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य गेट, गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डींगवर देखील निकालाची माहिती मिळणार आहे. याशिवाय मुंबई शहरात वाहतूक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर देखील निकालाची माहिती देण्यात येणार आहे. मुंबईकरांना निवडणूक निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत यंदा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्याप��ठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:45:50Z", "digest": "sha1:MW2KG3BX6Y2BXB3TQLKSPHBPC3EVGY3P", "length": 4709, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हवे असलेले लेखन - विकिपीडिया", "raw_content": "\n{{हवे}} [लेख/माहिती हवी] साचा जेथे लावला आहे अशा लेखांचे वर्गीकरण या वर्गीकरणात होते. या वर्गाचे मूख्य प्रकल्प समन्वय पान हवे असलेले लेख.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हवे असलेले लेखन‎ (१ क, १० प)\n\"हवे असलेले लेखन\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०/करावयाच्या गोष्टींचा विभाग (पृष्ठसजावट)\nविकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\nविकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टी��ची मध्यवर्ती यादी/विभागसजावट आराखडा नमुना १\nविकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख/करावयाच्या गोष्टींचा विभाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०१८ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-20T23:02:53Z", "digest": "sha1:D4DTLN52PU7HXYXACVNEADUI35C4754A", "length": 13193, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "आयुष्मान भारत Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nदिल्लीत ‘आयुष्यमान’ला मुख्यमंत्री केजरीवाल यांचा नकार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू करण्यास नकार दिला आहे. केजरीवाल यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही योजना लागू करण्यास…\n आता आयुर्वेदिक डॉक्टरांनाही मिळणार जगातील सर्वात मोठ्या ‘या’ सरकारी योजनेचा लाभ\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने जगातील सर्वात मोठी आरोग्य सुरक्षा विमा योजना २३ सप्टेंबर रोजी भारतभर लागू केली. या योजनेअंतर्गत आता आयुर्वेदिक डॉक्टरांना उपचाराची संधी मिळणार आहे. देशातील साडेबारा हजार प्राथमिक आरोग्य केंद्र आयुर्वेद…\nदहा लाख रूग्णांनी घेतला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आयुष्मान भारत योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवण्यासाठी व या योजनेची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ही आरोग्य क्षेत्रातील शिखर संस्था भारतीय आरोग्यसुरक्षा महासंघाशी समन्वय…\n‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी पालिकेचा कालबध्द कार्यक्रम\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना स���्वप्रकारच्या आजारांसाठी केंद्र शासनाकडून सुरू केलेली आयुष्मान भारत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम करण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी…\nमोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलत्याचे; पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेचा सावळा गोंधळ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात येत्या २३ सप्टेंबरपासून करणार आहेत. ही पंतप्रधान नरेंद्र मोदीची महत्त्वकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेचा सावळा गोंधळ सुटता सुटत नाहीये.पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत १०…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n पूरग्रस्तांना बँक खात्यातून मदत करताना…\nमलायकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोचे अर्जुनने मागितले…\n ‘बिग बी’चं यकृत 75% खराब, अमिताभ बच्चननं स्वतः…\n‘त्या’ दबंग अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते…\n‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार साथ, ‘अनुभवी’ व्यक्तीचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dipsdiner.com/dd/karlyachi-bhaji-recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T23:34:07Z", "digest": "sha1:YH45ZDSDSQ2VQ5MO7JGIKHXHB6PJPGKX", "length": 10299, "nlines": 136, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Karlyachi Bhaji Recipe in Marathi | No bitterness | DipsDiner", "raw_content": "\nकडू नसलेली कारल्याची भाजी\nकारल्याची भाजी आवडणारे लोकं विरळाच. मी ही कारली ही भाजी २-३ वर्षांपूर्वीच खायला सुरवात केली. ही पाककृती मला माझ्या मित्राच्या बहिणीने दिली.\nमला माहीत आहे की ही कृती वाचल्यावर बरेचजण नाके मुरडतील. त्यांच्या म्हण्याप्रमाणे, मी ह्या कारल्यातील कडूपणा काढून टाकल्याने त्यातली जीवनसत्व नष्ट होतात. बहुतेक लोकांना कारल्याची भाजी ही कडूच झालेली आवडते.\nमला मान्य आहे की कारल्यातला कडूपणा काढून टाकल्याने काही जीवनसत्वांचा ऱ्हास होत असेलही, पण कधीही कारली न खाणारी माणसे जर पहिल्यांदा ही भाजी खाणार असतील, तर मला वाटते की एकदा तरी अशा पद्धतीने भाजी करून खावून बघितलीच पाहिजे.\nमुख्य म्हणजे कडवट चवीची नसल्याने लहान मुले आणि अगदी मोठी माणसेही आवडीने खातील. तुम्हांलाही तुमच्या आप्तांनी, तुमच्या हातची कारल्याची भाजी खाल्ल्याचे समाधान मिळेल. मग काय, आजच करून बघा आणि कशी झाली होती ते मला कळवा.\n४०० ग्रॅम (६ छोटी) कारली धुऊन, मध्ये कापून, बिया काढून बारीक चिरलेली\n१२० ग्रॅम (२ मध्यम आकाराचे) कांदे उभे चिरून\n१ मोठा चमचा तेल\n१ छोटा चमचा लसूण बारीक चिरून\n१ छोटा चमचा आले बारीक चिरून\n१ छोटा चमचा जीरे\n१ छोटा चमचा धणे पूड\nअर्धा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड\nपाऊण चमचा काश्मिरी मिरची पूड\nपाव चमचा गरम मसाला\n१ छोटा चमचा मीठ\nमोठ्या भांड्यात बारीक चिरलेली कारली घ्यावीत.\nत्यात मीठ आणि हळद घालून थोडी चुरून बाजूला झाकून ठेवावीत.\nसाधारण १ तासानंतर कार्ल्याच्या फोडीना खूप पाणी सुटलेले असेल.\nआता ह्या फोडी घट्ट पिळून घ्याव्यात.\nकाढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.\nआता त्यात फोडणीसाठी दिलेले साहित्य घालावे.\nजीरे तडतडले की त्यात चिरलेला कांदा घालावा.\nकांदा तांबूस होईपर्यंत ६-७ मिनटे परतावा.\nआता त्यात कारल्याच्या पिळून घेतलेल्या चकत्या घाल्याव्यात.\n१-२ मिनटे परतून, मंद आचेवर झाकण लावून ठेवावे.\n४-५ मिनटे भाजी शिजू द्यावी.\n४-५ मिनिटांनी झाकण काढून, सर्व सुखे मसाले आणि मीठ घालावे.\nझाकण न लावता, मध्यम आचेवर ही भाजी ५-६ मिनटे सुखी होईपर्यंत परतावी.\nगरमागरम भाजी पोळी बरोबर खाण्यास घ्यावी.\nमुरवण्यासाठीचा वेळ: १ तास\nतयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे\nएकूण उष्मांक: १५० Kcal\nछान आहे जर ह्या भाजीचा रस्सा बनवायचा असेन तर थोडं वाटण टाकावे लपथपित भाजी भाताबरोबर छान लागते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/state-distribution-theater-drama/", "date_download": "2019-08-21T00:26:36Z", "digest": "sha1:DCKQVYNEHIOMDSK5PHVY2XHQKQ3T7ICE", "length": 33047, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "State Distribution Of Theater Drama; | राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण; चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाढविली शोभा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nराज्�� नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण; चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाढविली शोभा\nState distribution of theater drama; | राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण; चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाढविली शोभा | Lokmat.com\nराज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण; चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाढविली शोभा\n‘मराठी नाटकांची एकशे पंचाहत्तरी'ने आणली रंगत\nराज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण; चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाढविली शोभा\nकोल्हापूर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रविवारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा कोल्हापुरात रंगला. तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत विविध गटांत ‘सोयरे सकळे’, ‘अव्याहत’, ‘सवेरेवाली गाडी’, ‘संगीत संत गोरा कुंभार’, ‘वज्रवृक्ष’, ‘झेप’, ‘काऊमाऊ’ या प्रथम क्रमांक मिळविलेल्या नाटकांसह इतर विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.\nकेशवराव भोसले नाट्यगृहात पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरुण नलावडे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, पुणे विभागाच्या उपसंचालक सुनीता अस्वले, शिंदे थिएटर अकॅडमीचे सुनील शिंदे, आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.\nटाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात तीन तासांंहून अधिक काळ हा सोहळा रंगला. या निमित्ताने ‘मराठी नाटकांची एकशे पंचाहत्तरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून मराठी रंगभूमीचा प्रवास उलगडण्यात आला. विविध नाट्यप्रसंगासह गीत, नृत्याच्या सुरेख मिलाफातून १८८३ ते २०१८ या एकशे पंचाहत्तर वर्षांतील मराठी नाटकांचा हा सारा प्रवास सर्वांनाच आवडला. याचे दिग्दर्शन व संकल्पना सुनील देवळेकर यांची होती, तर यामध्ये कलाकार अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, प्रणव रावराणे, प्रभाकर मोरे, संतोष पवार, पोर्णिमा अहिरे-केंडे, विक्रांत आजगावकर, संदीप कांबळे, अभिषेक मराठे, प्रेरणा निगडीकर, संतोष काणेकर, केदार परूळेकर, सचिन गजमल, शुभांगिनी पाटील, आदींचा कलाविष्कार होता.\nकोल्हापूर, सांगलीच्या कलाकारांचा सन्मान\nया पारितोषिक वितरण सोहळ्यात कोल्हापूर व सांगलीतील गुणवंतांचाही सन्मान झाला. यामध्ये अभिनय गुणवत्तेसाठी सानिका आपटे, संकेत देशपांडे, सुरभी कुलकर्णी (जीवनक्रांती बहुउद्देशीय शेतकरी मंडळ, कोल्हापूर), उत्कृष्ट अभिनयासाठी सत्यजित साळोखे (परिवर्तन कला फौंडेशन, कोल्हापूर), अभिनय गुणवत्तेसाठी अथर्व काळे (श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली), शिवराज नाळे (हेल्पिंग बडीज फौंडेशन, सांगली), गायन गुणवत्तेसाठी श्रद्धा जोशी (देवल स्मारक मंदिर, सांगली), उत्कृष्ट अभिनयासाठी गंधार खरे\n(सस्नेह कला क्रीडा मंडळ, सांगली) आदींसह विजेत्यांचा गौरव करण्यात आला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन\nलातूरचे नगररचना प्रादेशिक कार्यालय अकोल्याला हलविले \nMaharashtra Flood: महसूल विभागाकडून पूरग्रस्तांना मदतीचं वाटप सुरु; 5 हजार रोख तर 10 हजार बँकेत जमा होणार\nवडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी\nMaharashtra Flood: पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी\nवडाचिया साली जो वृथा पिंपळा चिटकवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी\nआम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा --: तिघेही अंध\nपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे\nआदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत\nयंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक\nकोल्हापुरातील पूरग्रस्तांना इस्कॉनकडून वैद्यकीय मदत\nभजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/cosmos-bank-pune-cyber-attack-report/", "date_download": "2019-08-20T23:58:09Z", "digest": "sha1:RPFE5LHSE3X3ZAN5ZCQLV62BWTUT3XSK", "length": 14071, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "काॅसमाॅस बँकेतून चाेरीला गेले 94 काेटी; परत मिळाले फक्त 10 लाख - My Marathi", "raw_content": "\nसार्वज��िक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News काॅसमाॅस बँकेतून चाेरीला गेले 94 काेटी; परत मिळाले फक्त 10 लाख\nकाॅसमाॅस बँकेतून चाेरीला गेले 94 काेटी; परत मिळाले फक्त 10 लाख\nपुणे – काॅसमाॅस बँकेचे मुख्यालय असलेल्या पुण्यातील शाखेतील एटीएम स्विच सर्व्हर सायबर भामट्यांनी हॅक करून बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्डधारकांची माहिती आधी चाेरली. त्याआधारे व्हिसा डेबिट कार्डद्वारे ३० देशांत मिळून एकाच वेळी ९४ काेटी ४२ लाख रुपये काढून घेतल्याची घटना आॅगस्ट २०१८ मध्ये घडली हाेती. सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत १३ आराेपींना अटक करून त्यांच्याकडून केवळ १० लाख रुपयेच वसूल केले. वेगवेगळ्या देशांतील आंतरराष्ट्रीय हॅकर्सची टाेळी या गुन्ह्यात कार्यरत असल्याने त्यांच्यापर्यंत पाेहोचण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम परत मिळण्याची शक्यता आता धूसर बनली आहे.\nपरदेशातील बँकांशी आर्थिक व्यवहार सुरक्षित व्हावा या दृष्टीने ‘स्विफ्ट’ हे काॅम्प्युटर साॅफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. एका देशातील बँकेतून दुसऱ्या देशातील बँकेत पैसे हस्तांतरित करण्यासाठी स्विफ्टद्वारे संबंधित खात्यांची खातरजमा करून आर्थिक व्यवहारासाठी मान्यता दिली जात असते व त्यानंतर बँका व्यवहार करून पैशांची देवाणघेवाण करतात. याकरिता गाेपनीय पद्धतीने ८ ते १२ आकडी स्विफ्ट काेड बँकांकडे असताे. युजरनेम व या पासवर्डशिवाय काेणी पैसे काढून घेऊ शकत नाही. स्विफ्टच्या मान्यतेनंतर बँकेत जे आर्थिक व्यवहार केले जातात त्यानुसार स्विफ्ट रिपाेर्ट दाेन्ही बँकाना पीडीएफ फाइलद्वारे जाऊन नेमके कशा प्रकारे व्यवहार पूर्ण झाला याची माहिती मिळत असते. मात्र, हॅकरने स्विफ्ट सिस्टिम हॅक केल्यानंतर अधिकृतरीत्या बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून बँकेची व्यवहारास मान्यता मिळवली व परदेशात बसून आॅनलाइन व्यवहार करण्यात आले. बँकेला सुटी असेल त्या दिवशी अशा घटना झाल्याने हे प्रकार बँकेला समजण्यास उशीर हाेताे आणि हॅकर्स रक्कम काढतात.\nव्हिसा-काॅसमाॅसमध्ये पैशांचा वाद : आंतरराष्ट्रीय व्यवहार हाेत असताना प्रत्येक बँकेची एक ठरावीक पत असते. तेवढ्या रकमेपर्यंतच दुसऱ्या बँकेतून किंवा एटीएममधून व्यवहार हाेणे अपेक्षित असते. सरासरी किती व्यवहार परदेशातील बँकेच्या एटीएमवरून ग्राहकांद्वारे व्यवहार हाेऊ शकतात त्यानुसार ही पत निश्चित केली जात असते. काॅसमाॅस बँकेची अशीच ठरावीक रकमेची मर्यादा असताना हॅकर्सने हजाराे ट्रान्झॅक्शन करून मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली. व्हिसा डेबिट कार्डद्वारे सुमारे १२ हजार व्यवहारांद्वारे एकूण ७८ काेटी रुपये भारताबाहेर काढण्यात आले, तर रुपे डेबिट कार्डद्वारे २८४९ व्यवहारांद्वारे अडीच काेटी रुपयांचे व्यवहार भारतात झालेले आहेत. एकूण १४,८४९ व्यवहारांद्वारे ८० काेटी ५० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार व्हिसा व एनपीसीआय यांनी पाठवलेल्या ट्रान्झॅक्शन रिक्वेस्ट्स व्हिसा व एनपीसीआय यांना काॅसमाॅस बँकेने अप्रूव्ह केल्याचे भासवून आराेपींनी ११ आॅगस्ट राेजी ही रक्कम काढली. नंतर १३ आॅगस्ट राेजी १३ काेटी ९२ लाख रुपये काढले. परदेशात पैसे काढण्याची पत असताना काॅसमाॅसच्या खात्यासंदर्भात व्हिसाकडून जादा पैसे कसे दिले गेले, यावरून आता वाद सुरू आहे.\nआराेपींना शाेधण्यात विदेशी यंत्रणांचे साहाय्य\nया प्रकरणाचा तपास करणारे पाेलिस निरीक्षक दीपक पायगुडे म्हणाले, आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर क्राइमने पाच लाख ५५ हजार रुपये राेख, १४ माेबाइल, २४ हार्डडिस्क, तीन सीडी, एक डीव्हीडी, तीन पेनड्राइव्ह, एक सिमकार्ड, दहा डेबिट कार्ड, एक लॅपटाॅप जप्त केला आहे. तर, आराेपींच्या बँकेतील ९८ हजार रुपये गाेठवण्यात आले आहेत. ज्या ३० देशांतून पैसे काढण्यात आले त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी हे देश ���पासात सहकार्य करत आहेत. परदेशातील दाेन आराेपी आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.\nमहाराष्ट्राचे राज्यपुष्प: ताम्हण, पुण्यातून झाले आहे काय हद्दपार …\nभारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0vritant-mangesh-vaishanpayan-marathi-article-2469", "date_download": "2019-08-20T23:51:01Z", "digest": "sha1:A7VACDZMDPHPTD3R4CI5VRESVE5EOCKL", "length": 27019, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Vritant Mangesh Vaishanpayan Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\n‘आमच्यासाठी जनसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. नरसेवा हीच नारायण सेवा आहे...’ ‘एका तरी योजनेच्या मागे नरेंद्र मोदी हे नाव लागले आहे का ते दाखवा’... ही वचने कोण्या साधुपरूषाची नसून एकशेतीस कोटींच्या भारताचे पंतप्रधान व साक्षात विष्णूचाच अवतार असे वर्णन होणारे नरेंद्र मोदी यांची आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांच्या भाषणात त्यांना याचा उल्लेख केला.\nमात्र २०१९ च्या लढाईला सज्ज होण्यासाठी दिल्ली सोडताना या कार्यकर्त्यांच्या मनात पुढील गोष्टी जास्त ठळक ठसल्या असणार, त्या अशा - १. जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आपल्या नेत्याला (अतिदुष्ट) काँग्रेस सरकारने, त्यांच्या यंत्रणांनी व दाक्षिणात्य विद्वान मं���्र्यांनी १२-१२ वर्षे किती म्हणून छळले, २. अयोध्येत राममंदिर भाजपच बांधणार; पण त्याच्या न्यायालयीन सुनावणीतही काँग्रेसच पाहा किती अडथळे आणत आहे व ३. जगन्मान्य व सर्वांत कणखर नेतृत्व आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार तर फक्त भाजपकडे आहे; विरोधकांकडे या गोष्टी आहेतच कोठे ते आले तर पुन्हा देश भ्रष्ट अंधारयुगात लोटला जाणार हे देशाच्या जनतेने (नीट) लक्षात घ्यावे. म्हणजे मोदी सरकारच्या देदीप्यमान विकासकामांची जंत्री प्रसंगी बाजूला ठेवून प्रामुख्याने वरील तीनच मुद्यांवर भाजपने २०१९ ची लोकसभा निवडणूक फिरविण्याचे ठरविले असण्याची शंका अधिवेशनातील वातावरण पाहून निश्‍चितपणे आली.\nदुसरा मुद्दा, दिल्लीने १२ वर्षे गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा छळ केला असेलही; पण मग भारताच्या जनतेने २०१४ मध्ये काँग्रेसला शिक्षा करून त्याची सव्याज परतफेड केलेली नाही का दुसरे म्हणजे २००४ ते २०१४ या काळात देशाचे काही चांगले झालेच नाही व जे काही झाले ते २०१४ नंतरच; हे देशाचा मतदार एकमुखाने कसे स्वीकारणार दुसरे म्हणजे २००४ ते २०१४ या काळात देशाचे काही चांगले झालेच नाही व जे काही झाले ते २०१४ नंतरच; हे देशाचा मतदार एकमुखाने कसे स्वीकारणार नॅशनल हेराल्ड, सीबीआय, जेएनयू, अखिलेश यादव यांच्याविरुद्धची खाण कारवाई आदी प्रकरणांत यंत्रणांनी टायमिंग साधून केलेल्या कारवाईचीही जी जाहिरात नेतृत्वाकडून केली जाते त्यामागे ‘विखार’ यापेक्षा कोणती वेगळी भावना दिसते नॅशनल हेराल्ड, सीबीआय, जेएनयू, अखिलेश यादव यांच्याविरुद्धची खाण कारवाई आदी प्रकरणांत यंत्रणांनी टायमिंग साधून केलेल्या कारवाईचीही जी जाहिरात नेतृत्वाकडून केली जाते त्यामागे ‘विखार’ यापेक्षा कोणती वेगळी भावना दिसते एकाही योजनेला स्वतःचे नाव नसणे व प्रत्येक वक्‍त्याच्या भाषणातही स्वतःच्या नावाचा उल्लेख दंडक घातल्याप्रमाणे ठळकपणे करणे, प्रत्येक जाहिरातीत स्वतःचे छायाचित्र येईल असे पाहणे, सरकारी प्रसारमाध्यमांतील नव्वद टक्के हेडलाईन्स आपल्याभोवतीच फिरत राहतील याची ‘दक्ष’ता घेणे यात गुणात्मक फरक काय हेही या सर्वेसर्वा नेतृत्वाने सांगावे.\nगेली साडेचार वर्षे सत्तासुखात बुडालेल्या व त्याच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या भाजपने आपल्या हजारो प्रतिनिधींना दिल्लीत राष्ट्रीय अधि��ेशनाच्या निमित्ताने एकत्र करून आपल्या संघटनात्मक शक्तीचे दर्शन पुन्हा एकदा घडविले. भाजपइतके लाखो कार्यकर्त्यांचे जाळे देशात सध्या एकाही पक्षाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रश्‍न असा, की या जाळ्याचा अनुभव व लाभ सामान्य पक्षकार्यकर्त्याला निवडणुकीच्या हंगामानंतर मिळतोय की नाही सत्ता येण्यासाठी प्रत्येक बूथवर रक्ताचे पाणी करून झटणारे कार्यकर्ते हाच पंचपरमेश्‍वर; नंतर योजनांचे लाभ मंत्री-नेत्यांच्या जवळच्या बाबूंसह काल-परवा पक्षात येऊन डोक्‍यावर बसलेल्या आयाराम गयारामांना मिळणार... परत याबद्दल बोलण्याचीही सोय नाही सत्ता येण्यासाठी प्रत्येक बूथवर रक्ताचे पाणी करून झटणारे कार्यकर्ते हाच पंचपरमेश्‍वर; नंतर योजनांचे लाभ मंत्री-नेत्यांच्या जवळच्या बाबूंसह काल-परवा पक्षात येऊन डोक्‍यावर बसलेल्या आयाराम गयारामांना मिळणार... परत याबद्दल बोलण्याचीही सोय नाही अशा अस्वस्थतेत गेली साडेचार वर्षे काढणाऱ्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणांतून ‘आता तसे होणार नाही,’ असा अपेक्षित दिलासा कितपत मिळाला अशा अस्वस्थतेत गेली साडेचार वर्षे काढणाऱ्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणांतून ‘आता तसे होणार नाही,’ असा अपेक्षित दिलासा कितपत मिळाला मोदींसारखा ‘अवतारी’ नेता विरोधकांकडे नसेलच तर हातातील तीन हिंदीभाषिक राज्ये भाजपने कशी गमावली याचेही उत्तर भाजप नेतृत्वाला लोकसभा प्रचारात द्यावे लागणार. भाजपचे हे अधिवेशन संपताच धडाधड रुग्णालयांत भरती होणाऱ्या वा त्यासाठी न्यूयॉर्क गाठावे लागणाऱ्या वरच्या फळीतील पक्षनेत्यांना असे अचानक काय झाले, या प्रश्‍नाइतकेच तेदेखील जटिल असेल. सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा प्रचार करतानाच मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही, हे तुम्ही देशभरात जाऊन सांगा, हे मोदींना इतका जोर देऊन ठसवावे लागले हेही ध्यानात घ्यावे लागेल. राफेलप्रकरणी स्पष्ट बोलण्यास मोदी-शहा का कचरतात मोदींसारखा ‘अवतारी’ नेता विरोधकांकडे नसेलच तर हातातील तीन हिंदीभाषिक राज्ये भाजपने कशी गमावली याचेही उत्तर भाजप नेतृत्वाला लोकसभा प्रचारात द्यावे लागणार. भाजपचे हे अ���िवेशन संपताच धडाधड रुग्णालयांत भरती होणाऱ्या वा त्यासाठी न्यूयॉर्क गाठावे लागणाऱ्या वरच्या फळीतील पक्षनेत्यांना असे अचानक काय झाले, या प्रश्‍नाइतकेच तेदेखील जटिल असेल. सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा प्रचार करतानाच मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावलेला नाही, हे तुम्ही देशभरात जाऊन सांगा, हे मोदींना इतका जोर देऊन ठसवावे लागले हेही ध्यानात घ्यावे लागेल. राफेलप्रकरणी स्पष्ट बोलण्यास मोदी-शहा का कचरतात सारे काही शुद्ध असेल तर राफेलची संसदीय चौकशी का लावली जात नाही सारे काही शुद्ध असेल तर राफेलची संसदीय चौकशी का लावली जात नाही हे भाजप प्रतिनिधींच्याच मनातील प्रश्‍न होते.\nसत्ताप्राप्तीचा आनंद होणे वेगळे आणि त्याचा उन्माद चढणे वेगळे. भाजपचे अनेक मंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व अन्य नेत्यांचे, विशेषतः त्यांचे सहाय्यक व विशेष अधिकारी म्हणविणाऱ्यांच्या वर्तनात गेली साडेचार वर्षे विलक्षण उन्मत्तपणा झळकत असल्याचा सामान्य कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. खुद्द दिल्लीत नितीन गडकरींसारखे अपवाद सोडले, तर भाजपच्या खासदारांनाही केंद्रातील मंत्र्यांपर्यंत सहजासहजी पोचता येत नाही व मंत्री भेटले तरी न केलेल्या कामाबद्दल ते सरळ ‘पीएमओ’च्या दिशेने बोट दाखवून सुटका करवून घेतात, हाही वारंवार अनुभव मांडला जातो. सत्ता मिळाली, की याप्रकारची लागण होतेच, असे मानले तरी भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री-मुख्यमंत्री व नेत्यांच्या सहाय्यकांच्या बाबतीत या प्रकारच्या उन्मत्ततेचा वेग अक्षरशः विक्रमी असल्याचा या पक्षातल्यांचाच अनुभव आहे, हे वास्तव पक्षनेतृत्व कसे नाकारणार\nया अधिवेशनातील काही चांगल्या गोष्टीही नोंदवाव्याच लागतील. व्यक्तिस्तोम शक्‍यतो टाळून दोन्ही दिवस ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’ हीच घोषणा कटाक्षाने देण्यावर भर दिसला. यानिमित्ताने आर्थिक (सुषमा स्वराज), राजकीय (नितीन गडकरी) व कृषी (राजनाथसिंह) असे तीन ठराव मांडण्यात आले. कृषीसाठी वेगळा ठराव मांडून मोदींनी, २०१९ मध्ये सत्ताप्राप्ती झाल्यास केंद्रात स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करण्याचीही चाचपणी केल्याचे दिसते. या तिन्ही ठरावांच्या भाषणांत सरकारच्या कामांचा वैचारिकतेशी असलेला संबंध दिसला, पण फक्त मुख्य वक्‍त्यांच्याच भाषणात ‘धोका स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या नेतृत्वाच्या मागे नियतीही उभी राहते,’ असा सुविचार यानिमित्ताने ऐकण्यात आला. सुषमा स्वराज यांना दरिद्री-नारायणाचा आशीर्वाद आठवला. मात्र मोदींआधी केवळ अपघाताने बोलण्याची संधी मिळालेले अरुण जेटली यांचे भाषण व त्यांनी केलेली चतुःसूत्रीची मांडणी ही इतर २०-२२ भाषणांपेक्षा ठोस होती. अर्थात जेटली बोलण्यास उठले तेव्हा ‘मोदी-मोदी’चा जयघोष सुरू असल्याने त्यांचे भाषण कितीजणांना कळले हे समजण्यास वाव नाही.\nजेटलींची चतुःसूत्री अशी - १. निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा आम्हीच निर्धारित करावा, २. मोदी सरकारने असे एकही काम केले नाही की ज्यामुळे देशाची मान खाली जाईल, ३. सारेच इच्छुक पंतप्रधान अशा स्थितीतील विरोधकांकडे भाजप नेतृत्वाच्या उंचीचा एकही नेता नाही, ४. तलाक व राममंदिरासारख्या मुद्यांबरोबरच सरकारच्या पाच वर्षांतील लोककल्याणकारी कामकाजाची व वेगवान अर्थव्यवस्थेची माहिती लोकांना बारकाईने द्यावी, असे ठोस मुद्दे जेटली यांनी मांडले. जेटलींना बोलण्यास सांगितले ती खरे तर ‘स्टॉप गॅप’ व्यवस्थाच होती. कारण मोदींच्या भाषणाची व लखनौत अखिलेश-मायावतींच्या पत्रकार परिषदेची वेळ क्‍लॅश झाल्याने मोदींचे भाषण लांबत गेले. इतक्‍या देदीप्यमान भाजप नेतृत्वाला खरे तर एखाद्या राज्यातील विरोधकांची एवढी धास्ती वाटायलाच नको...\nउक्ती व कृतीत बदल\nसोळा राज्ये, शेकडो पंचायती, हजारो ग्रामपंचायती, १४०० च्या वर आमदार, १२ हजारांहून जास्त सरपंच इतकी मोठी सत्ता-शक्ती हाती असलेल्या भाजपच्या वरच्या फळीमध्ये तीन राज्यांच्या निवडणुकीनंतर घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसते. त्याचे निराकरण करून ‘बूथ आपला तर विजय आपलाच’ या संदेशाची नांगरणी करण्यासाठी ही परिषद होती की मोदींनंतर कोणत्या भाजपनेत्याला पक्षाचे केडर सर्वाधिक डोक्‍यावर घेते याची संघाच्या मनात असलेली ‘चाचपणी’ करण्यासाठी ती उपयुक्त ठरली, याचे उत्तर काळच देईल. पण मोदी-शहा यांच्या वक्तव्यांतून समोर दिसणारे वास्तव हे, की २०१९ मधील विजयाबाबतच्या धाकधुकीने भाजप नेतृत्वाची उक्ती व कृती यांची दिशा तात्कालिक का होईना जरूर बदलल्याचे दिसून आले. तीन राज्यांच्या निवडणुकीनंतर घेतलेला शहामृगी पवित्रा सोडताना शहा यांनी, ‘तेथे विरोधक जिंकले असले तर�� आपला पराभव झालेला नाही,’ असे सांगितले. हा शब्दांचा खेळ झाला व तो संघाच्या बौद्धिकांमध्येच शोभून दिसतो. भाजपच्या कोअर मतपेढीसाठी एकीकडे भावनेला साद घालणारे मंदिरासारखे मुद्दे छेडायचे व दुसरीकडे हाती असलेली सारी साधने, यंत्रणा व शक्तीचा वापर करून विरोधकांशी मुकाबला करायचा या दोन पातळ्यांवर भाजपची निवडणूक प्रचार गाडी धावण्याची चिन्हे आहे.\nगांधी-आंबेडकरांच्या या देशात ‘काँग्रेसमुक्त भारत’सारखी भाषा तसेच ‘भाजप एके भाजप’ हा विचार चालूच शकत नाही हे वास्तव आहे. तीन राज्यांतील निकालांनी ते अधोरेखित केले. संघनेतृत्वाने विज्ञान भवनात कितीही ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’चा राग आळविला तरी ७० वर्षांनीही शाखेवर भारताचा तिरंगादेखील न स्वीकारणाऱ्या या संघटनेचा ‘मूळ विचार’ तर देशातील बहुजनांना कदापि मान्य होण्यासारखाच नाही. संघाने आता राममंदिर उभारणी पूर्ण होण्यास २०२५ चा उच्चार करून डेडलाईनवर हळूच कोलांटउडी मारली आहेच आणि शंभरीच्या उंबरठ्यावरील संघासाठी २०२५ इतका महत्त्वाचा मुहूर्त कोणता असणार\nदुसरीकडे विद्यमान नेतृत्वाची जादू ओसरते आहे हे लक्षात आल्यावर नवे नवे पत्ते बाहेर काढण्याचा सपाटा सुरू झाला आहे. रामदास आठवले म्हणाले होते तसे जन धन खात्यांमध्ये हळूहळू पैसे येण्यास सुरुवात झाल्याचेही वृत्त आहे. मोदींचे व्यक्तिमत्त्व हे आघाडी सरकार चालविण्याइतके लवचिक व पूरक नाही हे उघड सत्य आहे. साहजिकच स्पष्ट बहुमताची शक्‍यता धूसर होण्याची पुसट चिन्हे दिसताच आलेल्या धास्तावलेपणातून भात्यातील एकेक बाण निघायला सुरुवात झाल्याचे दिसते. ‘लक्षात घ्या, तुम्ही मायलेक व तुमचा जावई हे सारे जामिनावर बाहेर आहात,’ हा गांधी घराण्याला वारंवार मिळणारा इशारा, गुजरातमध्ये असताना दिल्लीने केलेला आपला छळ, भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले यूपीए सरकार, बैठकीचे सूप वाजताच जेएनयू प्रकरणी आरोपपत्र भरण्याबाबत दिल्ली पोलिसांना अचानक आलेली जाग, अखिलेश यांच्याविरुद्धची चौकशी ही सारी विजयाबद्दल आश्‍वस्त असणाऱ्या नेतृत्वाची लक्षणे नाहीत... ‘अजेय’ भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून मिळालेला हाही ठळक सांगावा होय.\nनरेंद्र मोदी narendra modi भारत दिल्ली काँग्रेस सरकार government राममंदिर भाजप लोकसभा निवडणूक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यव���ार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beauty/how-use-sandalwood-powder-get-rid-dark-circles-glowing-skin/", "date_download": "2019-08-21T00:34:34Z", "digest": "sha1:RY27VRXEEF6F3VFA6EMGQ75G3MN3RC2B", "length": 31860, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How To Use Sandalwood Or Chandan Powder Get Rid Of Dark Circles With Glowing Skin | चंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोल�� केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nचंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका\nHow to Use Sandalwood or Chandan Powder Get Rid of Dark Circles with Glowing Skin | चंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका\nचंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका\nचंदन पावडर वारण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मिळेल मदत...\nचंदन पावडरचा 'असा' वापर करून चेहऱ्याची रंगत वाढवा अन् डार्क सर्कलपासूनही मिळवा सुटका\nत्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडरचा वापर केला जातो हे तुम्हाला माहीत असेलच. पावसाळ्यात त्वचेची खास काळजी घेण्यासाठी चंदन पावडर अधिक फायदेशीर ठरतं. पावसाळ्यात ओलावा अधिक राहतो, सतत भिजल्याने त्वचेत फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका राहतो. अशात चंदन अ‍ॅंटीसेप्टिक बनून त्वचेची रक्षा करण्यास मदत करतं. चंदनाचा वापर ग्ल��इंग स्किनसाठीही केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊन चंदन पावडरचा वापर....\nचंदन पावडर वापरण्याची पद्धत\nत्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी चंदन पावडर वापरण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. यासाठी तुम्हाला चंदन पावडर, चंदन तेल, बेसन, हळद आणि गुलाबजलची गरज लागेल. या सर्वच गोष्टी समान प्रमाणात मिश्रित करा.\nआता तयार झालेली पेस्ट हलक्या हाताने त्वचेवर लावा. संपूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर एकसमान पेस्ट लागली पाहिजे. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. याने तुम्हाला लवकरच फायदा बघायला मिळेल.\nडार्क सर्कल दूर करण्यासाठी चंदन पावडर\nजर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल असेल तर तुम्ही ही समस्या चंदन पावडरने दूर करू शकता. यासाठी चंदन पावडर, संत्र्याच्या सालीचं पावडर आणि गुलाबजल घ्या.\nया तिन्ही वस्तू एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्या चांगल्याप्रकारे लावा. १० ते १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या पेस्टचा वापर काही दिवस केल्याने डार्क सर्कल दूर होतील. त्यासोबतच या पेस्टचा नेहमी वापर केला जर चेहऱ्याची स्वच्छताही चांगली होऊ शकते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSkin Care TipsBeauty Tipsत्वचेची काळजीब्यूटी टिप्स\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक्\nस्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर\nसततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स\nमेहंदीचा रंग फिका पडलाय; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक्\nस्किन टाइपनुसार सकाळी अवश्य करा 'ही' काम; ग्लो वाढण्यासोबतच डागही करा दूर\nसततच्या पिंपल्स येण्याने झाले असाल हैराण, तर 'या' सोप्या उपायांनी लगेच दूर करा पिंपल्स\nमेहंदीचा रंग फिका पडलाय; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स\nचेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा 'हे' 4 फ्रुट फेशिअल\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकच��� आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-08-20T22:34:39Z", "digest": "sha1:U2ATWLRIINXTMSMQAMLRAZZQ6RKL5OXN", "length": 3218, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८७३ मधील जन्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८७३ मधील जन्मला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८७३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८७३ मधील जन्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८७३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/meftal-p37102423", "date_download": "2019-08-20T23:24:29Z", "digest": "sha1:LY7SQER4JM5KFHP3PMVA3ABMSZFBKB7W", "length": 18882, "nlines": 332, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Meftal in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nMeftal के प्रकार चुनें\nMeftal खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें जोड़ों में दर्द मांसपेशियों में दर्द बुखार पेट दर्द टांगों में दर्द गर्दन में दर्द बदन दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Meftal घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Meftalचा वापर सुरक्षित आहे काय\nMeftal घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही, तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Meftalचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Meftal घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Meftal घेऊ नये.\nMeftalचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMeftal च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nMeftalचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMeftal च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nMeftalचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMeftal च्या दुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nMeftal खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Meftal घेऊ नये -\nMeftal हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Meftal चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nMeftal मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Meftal केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Meftal मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Meftal दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Meftal दरम्यान अभिक्रिया\nMeftal आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या क���टुंबातील कोणतीही व्यक्ती Meftal घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Meftal याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Meftal च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Meftal चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Meftal चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/page/2568/", "date_download": "2019-08-20T22:39:24Z", "digest": "sha1:NDCZS3HYORKON3XMXUE2W5NRPQBUFPVK", "length": 16965, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "महाराष्ट्र | Saamana (सामना) | पृष्ठ 2568", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय च���्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nगारगोटी बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार- आमदार प्रकाश आबिटकर\n गारगोटी गारगोटी हे भुदरगड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून गारगोटी शहरामध्ये सुमारे ४० वर्षापुर्वी नवीन बसस्थानक बांधण्यात आले होते. बस स्थानक झाल्यानंतर शहराची...\nनागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पो. नि. उदय झावरे\n संगम���श्वर संगमेश्वर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी पुणे जिल्ह्यात सेवा बजावल्याचा अनूभव आहे. अनुभवी पोलीस निरीक्षक असलेले...\nपावसाने दडी मारली, औसा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट\n औसा तालुक्यातील खरीप हंगामातील पेरणी आता अंतीम टप्प्यात आली असतानाच पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेले शेतकरी चिंतातूर झाले आहेत. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने...\nLIVE : पावसाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण\n नागपूर ४७ वर्षांनंतर पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. विधीमंडळातील संपूर्ण कामकाजाचे विनाअडथळा थेट प्रक्षेपण सामनाच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता येईल. बुधवारी विधीमंडळातील दिवंगत...\nग्रॅण्ट रोड स्थानकावरून जाणाऱ्या पुलाला तडे, वाहतूक थांबवली\n मुंबई अंधेरी स्थानकाजवळील पूल कोसळून झालेली दुर्घटना ताजी असतानाचा ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पूलालादेखील तडे गेल्याचे समोर आले आहे. या पुलावरील...\nआत्म्यांच्या आदेशानंतर वकिलाची बायकोला गर्भपात करण्यासाठी जबर मारहाण\n मुंबई गरोदर बायकोला मारहाण करणाऱ्या एका वकिलाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीमुळे या महिलेचा गर्भपात झाला असून तिने तिच्या पतीविरोधात कुलाबा...\nअविनाश चव्हाण खून प्रकरण, चौकशीवेळी हाती लागली दोन पिस्तूलं\n केज स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे अविनाश चव्हाण खून प्रकरण लातूर केज कनेक्शन लागल्यानंतर केजमधून एकाला लातूर पोलिंसानी अटक केली आहे. चौकशीवेळी...\nअश्विनी बिद्रे हत्या प्रकरण अभय कुरुंदकर अखेर बडतर्फ\nसामना प्रतिनिधी, नवी मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अखेर पोलीस सेवेतून...\nआतापर्यंत किती टोल वसूल केला त्याची माहिती द्या हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश\nसामना प्रतिनिधी,मुंबई मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल वसुलीवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा फटकारले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल धाडसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल सादर करावा...\n मुंबई अंधेरीत रेल्वेमार्गावर पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दिवसभर विविध घडामोडींना वेग आला. रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघ��� झाला. रेल्वेने केलेले स्ट्रक्चरल ऑडिट बोगस...\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/industrialist/adfactors-247/", "date_download": "2019-08-20T23:48:50Z", "digest": "sha1:CXUIG7XVJ357ELBLR3V56QRFPTSMHGT5", "length": 16045, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह्ज मोबाइल ऍप आता ११ भाषांत उपलब्ध - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – य���गेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Industrialist गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह्ज मोबाइल ऍप आता ११ भाषांत उपलब्ध\nगोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह्ज मोबाइल ऍप आता ११ भाषांत उपलब्ध\nमुंबई– गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह मोबाइल ऍप आता किनारपट्टी राज्यांच्या १० भारतीय भाषांत उपलब्ध करण्यात आले असून ४३ नव्या प्रजातींचा समावेश करत एकूण प्रजातींची संख्या आता ६७ वर गेली आहे. २०१७ मध्ये इंग्रजीमध्ये लाँच करण्यात आलेले हे ऍप आशियातील अशा प्रकारचे पहिलेच ऍप आहे. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज प्लॅटफॉर्म्वर गुजराती, मराठी, कोंकणी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, उडिया आणि बंगाली तसेच हिंदी भाषेत हे ऍप उपलब्ध आहे.\nमँग्रोव्हज ऍप पानाचा आकार, फुलाचा रंग आणि प्रजातीच्या नावावरून प्रजाती ओळखण्यासाठी मदत करते. ओळखण्याच्या या वैशिष्यट्याव्यतिरिक्त हे ऍप प्रत्येक रोपाची जात आणि त्याचा वापर, मँग्रोव्हज वितरण आणि पर्यावरणीय यंत्रणा, वनस्पती अनुकूलन, मँग्रोव्ह्जमधील प्राण्यांची जैवविविधता, सध्या असलेले धोके आणि जतनाचे उपाय, भागधारकांची भूमिका, तांत्रिक संज्ञांची सूची आणि विक्रोळीमधील (मुंबई) मँग्रोव्ह्जबद्दल माहिती यात देण्यात आली आहे. हे ऍप शिक्षक, विद्यार्थी, किनारपट्टीवरील राज्यांच्या वन विभागाचे अधिकारी, जैवविविधता संशोधनात सहभागी असलेल्या स्वयंसेवी संस्था, जतन आणि जागरूकता, मँग्रोव्ह संशोधक, निसर्गप्रेमी, मँग्रोव्ह्जमध्ये जाणारे निसर्ग फोटोग्राफर यांच्यासाठी उपयुक्त आहे.गोदरेज अँड बॉइसच्या गोदरेज कन्स्ट्रक्शन विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनुप मॅथ्यू म्हणाले, ‘गेल्या काही दशकांपासून गोदरेज मँग्रोव्हज आणि पर्यावरणीय यंत्रणेच्या जतनासाठी कामक रत आहे. लोकांना मँग्रोव्ह्जविषयी जागरूक करत त्यांच्या पर्यावरणीय यंत्रणेचे महत्त्व समजावून देणे हे मँग्रोव्हज ऍप लाँच करण्यामागचे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ११ भारतीय भाषांत उपलब्ध करत आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत पर्यावरणाच्या जतनाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’\nगोदरेजमध्ये आमचे शाश्वतता धोरण गुड अँड ग्रीन हे अधिक सर्वसमावेशक आणि हरित भारत तयार करण्यासाठी मदत करण्याच्या इच्छेतून तयार झाले आहे. २०२० पर्यंतच्या आमच्��ा चार अनिवार्य घटकांपैकी एक म्हणून २०११ मध्ये लाँच झालेले गुड अँड ग्रीन हे सामाईक मूल्याच्या तत्वावर आधारित असून ते व्यावसायिक स्पर्धा आणि सामाजिक व पर्यावरणीय विकास यांचा समतोल साधणारे आहे. याच्या मूळाशी कंपनीची गंभीर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतानाच स्पर्धात्मक स्थान प्रबळ करण्याची संकल्पना आहे. २०२० पर्यंत आम्ही जास्तीत जास्त रोजगारक्षण भारतीय मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे, हरित भारत उभारण्याचे, ‘गुड’ आणि ‘ग्रीन’ उत्पादने तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. ‘गुड’ उत्पादने उत्पन्न पिरॅमिडच्या तळातील ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी (उदा. आरोग्यसेवा आणि स्वच्छता) तयार करण्यात येत आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ उत्पादनांना ग्रीन उत्पादने म्हटली जातात.\nमुंबईच्या विक्रोळी उपनगरात पसरलेली गोदरेजची पिरोजशानगरचा टाउनशीप, ५० हजार कर्मचारी, निवासी आणि दररोज भेट देणाऱ्यांचा स्वागतकर्ता आहे. सर्वसमावेशक शाश्वत अधिवासाचा तो आदर्श नमुना आहे. या आयएसओ १४००१:२०१५ टाउनशीपमध्ये दररोज ७ हजार कर्मचारी भेट देतात, त्या मँग्रोव्ह्जचा समावेश आहे. याचे व्यवस्थापन वैज्ञानिक पातळीवर आणि संशोधन, जतन व जागरूकता या त्रिस्तरीय दृष्टीकोनाद्वारे केले जाते. १९९० पासून गोदरेज टाउनशीपचा मँग्रोव्ह परिसर सूनाबाई पिरोशा गोदरेज मरिन इकोलॉजी सेंटरद्वारे मँग्रोव्हजविषयी विविध जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी वापरला जातो. हे उपक्रम इच्छित (टार्गेट) समूहाच्या आवश्यकतांनुसार बनवण्यात आले असून त्यात पर्यावरणीय यंत्रणा व इतर फुलोरा आणि त्यावर अवलंबून असलेले प्राणी, गोदरेजचे संवर्धन उपक्रम, मँग्रोव्ह्जचे महत्त्व, त्यांना असलेला धोका, मँग्रोव्हज यंत्रणेच्या संवर्धनातील भागधारकांची भूमिका यांविषयी सखोल माहितीचा समावेश आहे.\nया उपक्रमांना शैक्षणिक पायाभूत सुविधांचा उदा. मँग्रोव्ह ट्रेल्स, व्हू पॉइंट्स, फुलपाखरे, औषधी आणि पाम बगिचा, संग्रहालय आणि गोदरेजने विकसित केलेले मँग्रोव्ह माहिती केंद्र यांचा पाठिंबा लाभलेला आहे. हे मँग्रोव्ह जागरूकता कार्यक्रम मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये कायम आयोजित केले जातात. गोदरेजच्या मँग्रोव्ह संवर्धन उपक्रमांद्वारे समाजाला होत असलेल्या लाभाची दखल घेत कंपनीला तत्कालीन माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यातर्फे २००५ मध्ये ‘हरित प्रशासन पुरस्कार’ देण्यात आला होता.\nआयएमएतर्फे सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण हॉस्पिटल्समध्ये कौन्सेलिंग सेंटर्स सुरू करण्याची मागणी\n‘ एक सा रंग है लहू का, फिर दिलो में ये भेद क्यू है कही केसरिया ,कही हरा क्यू है कही केसरिया ,कही हरा क्यू है रंगला’ ईद मिलन मुशायरा ‘\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nबँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-7/", "date_download": "2019-08-20T23:53:22Z", "digest": "sha1:IYDC6UUXPBY6Z2C6W4Y57GNDFNUQW2XA", "length": 12203, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "जर्मनीतील आंतराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्रातील कला, संस्कृती, पाककृतीस जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्र���र्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News जर्मनीतील आंतराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्रातील कला, संस्कृती, पाककृतीस जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजर्मनीतील आंतराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्रातील कला, संस्कृती, पाककृतीस जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई : जर्मनीतील कार्ल्सरुह येथे झालेल्या ‘इंडियन समर डेज फेस्टीव्हल २०१९’ मध्ये महाराष्ट्राच्या चमूने सहभागी होत विविध कला आणि संस्कृतींचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा विविध उपक्रमांद्वारे या महोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. महाराष्ट्रातील पाककृतींचा आस्वाद घेत जर्मन नागरीकांनी महाराष्ट्राच्या वैविध्याविषयी जाणून घेण्यात मोठा रस दाखवला.\nजर्मनीतील पर्यटनप्रेमींना भारताविषयी असलेली आस्था आणि भारतभेटीबद्दल विशेषत: महाराष्ट्राबद्दल असलेली उत्सुकता लक्षात घेता महाराष्ट्राने रोड शो, प्रदर्शन, व्हीडीओ अशा विविध माध्यमांसह मोठ्या प्रमाणात भाग घेतल्यास आणि जर्मनीतील विविध शहरे आणि विभागांत महाराष्ट्राविषयी माहिती पोहोचविल्यास त्याचा चांगला लाभ होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया जर्मनीतील पर्यटन व्यावसायिकांनी यावेळी व्यक्त केली.\nइंडिया समर डेज या वार्षिक महोत्सवाचे आयोजन KEG Karlsruhe Event Gmbh व भारतीय दूतावास कार्यालय, मुनीच यांच्या सहकार्याने दरवर्षी कार्ल्सरुह, जर्मनी येथे करण्यात येते. महाराष्ट्र शासन व बार्डन बुटन (जर्मनीतील राज्य) या राज्यादरमान्य पर्यटन व विविध क्षेत्रांच्या विषयांशी निगडीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पर्यटनस्थळे, कला, संस्कृती व पाककृती यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनात्मक प्रसिध्दी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग हा 2017 पासून सातत्याने या कार्यक्रमात सहभागी होत आहे.\nयंदाचा महोत्सव हा दि. 13 व 14 जुलै, 2019 रोजी आयोजित करण्यात आला होता. नेहमीच्या प्रथेनूसार यावर्षी देखील राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत या महोत्सवात महाराष्ट्र दालन उभारुन सहभाग घेण्यात आला. महोत्सवात महाराष्ट्रातील समुद्र किनारे, वन्य पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, जागतिक वारसा स्थळे, पारंपारिक सण (गुढीपाडवा), महाराष्ट्रातील पारंपारिक हस्तकला (पैठणी), पारंपारिक वेशभूषा (पगडी, फेटे, गांधी टोपी, जिरेटोप) व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, पारंपारिक नृत्ये यांचे प्रदर्शन करण्यात आले. महोत्सवात जर्मन व भारतीय पर्यटकांनी महाराष्ट्र दालनाला मोठ्या संख्येने भेटी देऊन महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, कला-संस्कृतींची ओळख करुन घेतली व खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला.\nमहाराष्ट्र दालनाला भेट देणाऱ्या जर्मन पर्यटकांचे पारंपारिक पध्दतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. महिला व पुरुष पर्यटकांनी पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा करुन सेल्फी काढून घेतले. दोन दिवसीय महोत्सवात स्थानिक जर्मन तसेच विदेशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.\nबेंगळुरू, नागपूर, मुंबई येथे 420 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्मार्ट कॅम्पस उभारण्याची जीआयआयएसची योजना\nवारकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू – सुभाष देशमुख\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82", "date_download": "2019-08-20T22:24:36Z", "digest": "sha1:CIBSVOOSUALZVQRK4WAHXISLCKBHFGQH", "length": 76020, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थोरले शाहू महाराज - विकिपीडिया", "raw_content": "\n(थोरले शाहू या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nहा लेख 'छत्रपती शाहू संभाजी भोसले' (सातारा घराणे) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शाहू (निःसंदिग्धीकरण).\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेख��� ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nथोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; मृत्यू सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजीचे पुत्र संभाजी यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही शौर्यगुण येऊ नयेत अशी काळजी बादशहाने घेतली होती. शिवाजीपुत्र राजाराम यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई हिने राज्यकारभार करायला सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूला सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना सातार्‍याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. सातार्‍याला या थोरल्या शाहूंनी इ.स. १७०७ पासून ते मरेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबर इ.स.१७४९ पर्यंत राज्य चालविले.\nसातार्‍याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांना या गादीकडूनच कारभाराची वस्त्रे घ्यावी लागत. थोरले शाहू युद्ध करीत नसले तरी त्यांच्या काळात मराठ्यांनी बाळाजी विश्वनाथ ते राघोबादादा आणि चिमाजी अप्पा यांनी उत्तर हिंदुस्थानचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखविला.\nया शाहू महाराजांचे ’छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)’ या नावाचे चरित्र आसाराम सैंदाणे यांनी लिहिले आहे. प्रतिमा प्रकाशन पुणे येथे छापवून घेतलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन निनाद बेडेकर यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०१५ रोजी झाले.\nथोरले शाहू महाराज आणि खंड्या[संपादन]\nथोरले शाहू महाराज आणि खंड्या\nशाहू महाराजांची राहणी ही व्रतस्थ साधू सारखी होती. त्यांची जी प्रमुख दुर्मिळ चित्रे उपलब्ध आहेत ती सर्वच चित्रे पाहिली असता अगदी साध्या राहणीतील आहेत. त्यामध्ये साधू बैराग्यासारखे लांब केस आणि कमरेवर एक पंच्यासारखे वस्त���र व गळ्यात एक मोत्याची माळ दिसून येते. भारी दागदागिन्यांची हौस किंवा डोक्यावर राजाला साजेसा शाही टोप किंवा फेटा यातील काहीच दिसून येत नाही. मात्र सर्वच चित्रात पशू पक्षाविषयी निर्मळ प्रेम व्यक्त करणारी शाहूंची जवळीक महाराजांच्या बद्दल बरेच काही सांगून जाते. शाहू महाराजांना कुत्री पाळण्याचा खास शौक होता. शाहू महाराजांच्या खाजगी पत्रव्यवहारात सुद्धा कुत्र्यांचा व इतर प्राण्यांचा संदर्भ असलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. ह्या पाळलेल्या कुत्र्याविषयी आणि शाहू महाराजांविषयी अनेक संदर्भ साधनात खंड्या नावाच्या लाडक्या आणि प्रामाणिक कुत्र्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. शाहू महाराजांचे जे प्रसिद्ध चित्र मुंबईतील प्रिन्स् ऑफ वेल्स् वस्तूसंग्रहालयात उपलब्ध आहे. व दुसरे चित्र हिस्ट्री म्युझियम मराठवाडा विद्यापीठ येथे उपलब्ध आहे ती दोन्हीही चित्रे प्राणी प्रेमाची साक्ष देतात. त्या चित्रात महाराज शुभ्र घोड्यावर स्वार आहेत. सोबत मागे पुढे दोन सेवक आहेत मागील सेवकाने हातात अब्दागिरी धरलेली आहे. तर महाराजांच्या अंगावर विशेष वस्त्र जरी नसले तरी कमरेखालील वस्त्र मात्र राजेशाही प्रकारचे दिसते. महाराज दरबारी किंवा इतर कार्यक्रमास खास रितीरीवाजाने निघाल्याचे दिसतात परंतु महाराजांच्या स्वारी बरोबर निघालेली दोन कुत्री मात्र चित्रात दिसून येतात. ह्यातील एक कुत्रा हा लाडका खंड्याच चित्रकाराने चितारला असावा असे वाटते. खूप प्रसिद्ध आणि नावलौकीक असणाऱ्या ह्या कुत्र्यावर शाहू महाराजांचा खास जीव होता असे अनेक घटनेतून दिसून येते. काव्येतिहाससंग्रह कार म्हणतात शाहू महाराजांच्यावर एकदा वाघाने हल्ला केला असता हल्ल्यात वाघापासून महाराजांचे ह्या खंड्याने संरक्षण केले होते. कुत्रा कितीही चांगला आणि पाळीव असला तरी प्राणीमात्रात नको तिथे तोंड घालण्याच्या वृत्तीमुळे दगड खावयास लागतात. हे मात्र खरे या खंड्याबाबत प्रचलित झालेली एक हकीकत अशी ...... तो कुतऱ्याचा स्वभाव गुण तो वाईट जीनसावर हुंगावयास गेला. ते समई येक हुजऱ्याने कुतऱ्यास दगड मारिला. तो त्याचे पायास लागोन तो ओरडत सरकार याजपासी आला. मग त्याणी सर्व मंडळीस विच्यारिले कीं यास कोणी मारिले. तेव्हा एक हुजऱ्याने सांगितले कीं हुजरे याणी दगड मारिला. तेव्हा महाराज छत्रपती यास राग येऊन त्या हुजऱ्यास शोध करुन आणा, असी आज्ञा होताच ढालाइतानी त्या हुजऱ्यास धरुन हुजूर आणिला. नंतर सरकार यांनी त्या हुजऱ्यास पुसिले की तू खंड्या कुतऱ्यास दगड का मारिलास या खंड्याबाबत प्रचलित झालेली एक हकीकत अशी ...... तो कुतऱ्याचा स्वभाव गुण तो वाईट जीनसावर हुंगावयास गेला. ते समई येक हुजऱ्याने कुतऱ्यास दगड मारिला. तो त्याचे पायास लागोन तो ओरडत सरकार याजपासी आला. मग त्याणी सर्व मंडळीस विच्यारिले कीं यास कोणी मारिले. तेव्हा एक हुजऱ्याने सांगितले कीं हुजरे याणी दगड मारिला. तेव्हा महाराज छत्रपती यास राग येऊन त्या हुजऱ्यास शोध करुन आणा, असी आज्ञा होताच ढालाइतानी त्या हुजऱ्यास धरुन हुजूर आणिला. नंतर सरकार यांनी त्या हुजऱ्यास पुसिले की तू खंड्या कुतऱ्यास दगड का मारिलास त्याजवरुन हुजऱ्याने स्वामीस अर्ज केला केला की खंड्या कुतरा सरकारचा मी ही कुतरा सरकारचा. कुतरी कुतरी भांडली त्याचे भांडण स्वामींनी कशास मनात आणावे. असा हुजऱ्याने अर्ज केल्यावरुन मग शाहू महाराज छत्रपती यांचा राग मनातून गेला. आणि मर्जी खूष जाहाली. तर दुसरी हकीकत अशी...... इंद्रोजी कदम सापकर हा बादशाही नोकर होता. आपल्या फौजेतील घोड्यास तो चांदीचे नाल करुन नालबंदी करीत असे. आपल्या लष्करात नोकर चाकर यांना त्याने सक्त ताकीद दिली होती. घोड्याचा नाल सापडल्यास तो जमा न केलेस हात तोडला जाईल. एकदा तो दिल्लीहून बादशहाकडून आला होता म्हणून त्याला शाहूराजांनी भेटीस बोलाविले जासूदामार्फत खास आज्ञापत्रे पाठविली. या उलट इंद्रोजीने विनंती पत्रे पाठविली की पेशवे प्रधान तुमच्या दर्शनास येतात त्या वेळेस लष्करातील नोबती नगारे बंद करतात.परंतु स्वामींनी माझ्यासाठी नोबती नगारे वाजविण्याचा हुकूम केला पाहीजे. शाहू महाराजांनी नोबती नगारे वाजवित येण्याविषयी आज्ञा केल्यावर इंद्रोजी कदम सात हजारांची फौज घेऊन सोबत वकील कारकून व कारभारी सापहून निघाला. इंद्रोजी कदमाने आपल्यासह सात हजार लोकांना जरीपोशाख घालून जड जवाहिराचे दागिने सर्वांच्या अंगावर घालून नोबती नगारे वाजवित रंग महालापर्यंत आणले. वरुन नगारजीस दमबाजी केली की नौबत बंद केल्यास हात तोडीन. महाराजांच्या हे लक्षात आले की सामान्य सरदार असुनही त्याला आपली दौलत व बडेजावा दाखवायची घमेंड आहे. महाराजांनी आपला खंड्या कुत्र्यास बरोबर घेऊन त्याला जडजवाहीर घालून आपण साध्या पांढऱ्या वेषात तख्तावर जाऊन बसले. इंद्रोजी कदम व बरोबर आलेल्या मंडळीना खंड्याच्या अंगावरील दागिने पाहून महाराजांनी लज्जीत केले. व त्याची घमेंड उतरविली. हा खंड्या कुत्रा मयत झाल्यावर त्याचे थडगे महाराजांनी संगम माहुलीस बांधले. नंतर याही कुत्र्याच्या थडग्यास लोक देव मानून नवसास पावतो म्हणून नवस करीत असत. आजही साताऱ्याजवळ संगम माहुलीत शाहूंच्या लाडक्या खंड्याची समाधी आहे.\nअरविंद पवार यांचा लेख\nइंद्रोजी कदम सध्याचे साप ता. रहिमतपूर येथील सरदार होते.\n१) मराठी रियासत - गो. स. सरदेसाई २) मराठी दप्तर रुमाल पहिला - वि. ल. भावे ३) थोरले शाहू महाराज - मल्हार रामराव चिटणीस ४) छत्रपती थोरले शाहू महाराज - आसाराम सैदाणे\nfbid=1853425608250093&set=gm.1825344734349894&type=3&theater येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.\nया लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(एप्रिल २०१८)\nआपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.\nविधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार\nथोरले शाहू महाराज हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अ��वा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nविकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nविकिपीडिया काय आहे आणि काय नाही\nविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा\nप्रताधिकार कायदे व अपवाद विषयक ढोबळ आणि मर्यादित माहिती\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nआपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.\nमोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पुर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.\nसाहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.\nआपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.\nआपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.\nलिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा\nकाही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:\n१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सा��ांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा\nहि पहिली पद्धत अधिकृत वस्तुत: सर्वात उत्तम; बाकी खाली दिलेले शॉर्टकट आहेत.\nतत्पुर्वी केवळ संक्षेप, वाक्यांची फेररचना, अनुवाद, फाँट किंवा रंग बदलणे अशा कोणत्याही ॲडाप्टेशन्सनी प्रताधिकार उल्लंघन संपत नाही, हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या शब्दात लेखन याची जागा इतर गोष्टी घेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यावे.\n२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.\n(सर्वसाधारणपणे सव्वातासात दोन परिच्छेदापेक्षा अधीक लेखन () करत असाल तर, आपल्याकडून प्रताधिकार उल्लंघन(कॉपीपेस्टींग) तर होत नाहीए ना हे एकदा तपासून घ्या ठोकताळा: दोन परिच्छेद ज्ञानकोशीय शैलीतील लेखन नव्याने स्वशब्दात करण्यासाठी, व्यक्तीनुरुप वेळ वेगवेगळा लागत असलातरी, दोन वेगवेगळ्या लेखकांच्या मूळ लेखनाचा शोध १५ मिनीटे + दोन लेखकांचे सक्षीप्त वाचन ३० मिनीटे + विचारकरून स्वशब्दात लेखन (टंकन) १५ मिनीटे+ संदर्भ नमुदकरणे आणि विकिकरण १५ मिनीटे असा किमान वेळ गृहीत धरला तरीही, दोन परीच्छेद लेखनासाठी तुम्ही सर्व पायऱ्या किती व्यवस्थीत पार पाडता आणि टंकनाचा वेग धरून किमान सव्वा तास ते दोन तासांचा कालावधी सहज लागू शकतो)\nसोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे, अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.\nतुम्ही एका लेखासाठी एकाच स्रोत माहितीवर अवलंबून असाल तर लेखकाच्या लेखन शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होण्यासाठी, काही काळ थांबून स्वशब्दात लेखन करु शकता शिवाय लेखन साधारणत: एकाच लेखात एका वेळी दोन परिच्छेद अथवा ४००० बाईट्स पेक्षा कमी लेखन करण्याचा विचार करता येऊ शकेल. याचा अर्थ दोन परिच्छेद कॉपी पेस्टींग करा असा नव्हे. केवळ एकाच वेळी जास्त लेखनाचा मोह टाळून कालांतराने त्याच लेखात स्वशब्दात पुर्नलेखन केल्यास मूळ लेखकाच्या शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होऊन स्वशब्दात लेखन करणे सोपे होऊ शकते एवढेच. (३-४ परिच्छेद अथवा विभागांपेक्षा अधिक लेख आधी पासून उपलब्ध असेल तर अशा लेखाचे पूर्ण वाचन करून पुर्नलेखनाचा/ पुर्नमांडणीचा प्रयत्न केल्यास, प्रताधिकारीत अंश गळून पडण्यास मदत होऊ शकते.)\nएकाच लेखकाचा स्रोत असेल आणि मूळ लेखक प्रमाण भाषा लेखनशैली (शुद्धलेखन व्यवस्थीत)त लेखन करत असेल आणि तुम्ही पण प्रमाणभाषेतील शब्दरचनाच वापरत असाल तर, किंवा तुमची वाक्ये स्मरणात ठेवण्याची क्षमता खरेच चांगली असेल तर, मूळ लेखकाचेच वाक्य बरोबर म्हणून जसेच्या तसे कॉपी करण्याचा मोह होऊ शकतो, असा मोह आणि स्वत:चा प्रमाणलेखनावर भर टाळून स्वशब्दात सर्वसाधारण भाषेत लेखन करा, प्रमाण लेखनात रुपांतरण काळाच्या ओघात इतर लोकांना करू द्या.\n३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); \"सुर्य पुर्वेला उगवतो\" वाक्याचे \"पुर्वेला सुर्य उगवतो\" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.\n४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण \"एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे\" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात \"हे\" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे \"एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे\"\nगाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;\n\"सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.\";\nगाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.\nया गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवता�� आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;\" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\" असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार \" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\"(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.\nलेखन स्वत:च्या शब्दात केले तरीही संदर्भ आवर्जून द्यावेत. मराठी विकिपीडियावर संदर्भ कसे द्यावेत या संदर्भाने विपी:संदर्भीकरण येथे पुरेशी साहाय्यपर माहिती उपलब्ध आहे.\n५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.\nअसे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.\nछायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती\nआपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nविकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\nसदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते\nविकिमीडिया कॉमन्स येथेही सर्व काम आपण मराठी भाषेतून करू शकता, आणि विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातील संचिका छायाचित्रे मराठी विकिपीडियात वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर जाऊन संचिकाचढवताना, तेथेही आपण प्रामाणिकपणे प्रताधिकार कायद्यांचे पालन करत आहोत ना या बाबत दक्षता घ्यावी.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;\n , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी ��ार्ग कोणते इत्यादी आणि अधिक माहिती...\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\n१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते\n२) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.\n४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे \n१) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन[१] झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.\n२) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.\n३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.\n४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग.\nआपल्याला माहित आहे का की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक��रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nस्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते \n१) आपण मराठी विकिपीडियावर यापुर्वी छायाचित्रे चढवली आहेत का तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत हि तुमची स्वत:ची आणि तातडीने पुर्ण करण्याची जबाबदारी आहे हे अक्षात घ्यावे. आणि\n२) विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि\n३) मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)\nआपण उपरोक्त तीन निकष पूर्ण करत असल्यास, विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#प्रचालकांना विनंत्या येथे संचिका चढवू देण्या विषयी विनंती नोंदवावी. प्रचालक त्यांच्या सवडीनुसार स्थानिक संचिका अपभारणाचे पर्याय पात्र सदस्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील.\nस्थानिक स्तरावर संचिका अपभारणाची आपली विनंती मान्य झाल्यास कोणत्या संचिका आपणास स्थानिक स्तरावर चढवता येतील \nप्रकार १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का १]संचिका चढवायला हरकत नाही.\nप्रकार २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का\nप्रकार ३. : लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्���ावा म्हणून केवळ जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहे अशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.\n^ केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.\nमतितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nछायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त (Copyright free) करत असल्याचे, इतर प्रताधिकारमुक्त स्त्रोतातील असेल तर तसे स्पष्टपणे खालील आढावा विभागात नोंदवा. प्रताधिकारमुक्त असल्याची स्पष्ट नोंद न करता संचिका चढवण्यात आपला अमुल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, स्पष्ट परवाने आणि नोंदी नसलेली चित्रे प्रचालंकांच्या सवडीनुसार वगळली जातात.\nचित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.\nप्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)\nछायाचित्रे/चित्रे/संचिका चढवण्यापूर्वी आपल्या शंकांचे निरसन विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे करून घ्या.\nखालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी ���ूची पहा.\nएखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.\nआपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\ntfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले\nइ.स. १६८२ मधील जन्म\nइ.स. १७४९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मार्च २०१९ रोजी ०१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/shabdanchya-shakti-v-tyache-prakar/", "date_download": "2019-08-20T22:38:14Z", "digest": "sha1:DGMOKO3SLVH2Z7TV5Y5HSBHCRVNKSKS4", "length": 7095, "nlines": 213, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार", "raw_content": "\nशब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार\nशब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार\nप्रत्येक शब्दामध्ये अपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्यांना शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.\nशब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते.\nवर्णमाला व त्याचे प्रकार\nएखादा शब्द उच्चारल्यावर त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.\nमी एक वाघ पहिला.\nआमच्याकडे एक कासव आहे.\nज्यावेळी आपण शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेतो त्यावेळी शब्दांच्या शक्तीस लक्षणा असे म्हणतात.\nज्यावेळी शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दांच्या शक्तीस व्यंजन असे म्हणतात.\nभुंकणारे कुत्रे चावत नाही.\nसमाजात भरपूर लांडगे पहावयास मिळतात.\nसमाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे.\nशब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ता���्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/52", "date_download": "2019-08-20T23:47:00Z", "digest": "sha1:7RHDQXQG4IHU35RKDA2L4KYUX7XUAXCZ", "length": 26641, "nlines": 119, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रायगड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्त्रियांचे उद्धारकर्ते - महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve)\nमहर्षी धोंडो केशव कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्तीच होते. महर्षी कर्वे यांचे नाव सामाजिक सुधारणेच्या कार्यात महात्मा फुले, आगरकर, पंडिता रमाबाई यांच्याबरोबरीने घ्यावे लागेल. त्यांनी स्त्रियांचा उद्धार झाल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही, हे मर्म ओळखले होते.\nसमाजाकडून विधवा स्त्रियांवर होणारा अन्याय कोणाच्याही जिव्हारी लागावा असा त्याकाळी होता आणि त्यामुळे कर्वे यांच्या मनात त्यांनी त्या अनाथ, निराधार, विधवा स्त्रियांसाठी काहीतरी करावे असा विचार घोळू लागला. त्याच दरम्यान कर्वे यांच्या प्रथम पत्नीचे निधन झाले. त्यांनी विवाह पुनश्च करायचा तो एखाद्या विधवेशीच असा निश्चय केला. कर्वे यांनी बालविधवा मुलगी गोदावरी जोशी हिच्याशी 1893 मध्ये दुसरा विवाह केला. तो निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. किंबहुना अण्णांचा तेव्हा पुनर्जन्मच झाला\nसुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)\nमुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...\nमुरुड-जंजिरा हे माझे गाव. रेवदंडा-साळाव पूल ओलांडून मुरुडकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी बदलती दृश्ये नजर खिळवून ठेवतात. अधुनमधून समुद्राच्या लाटांचा खेळ, तर कधी नजरेला सुखावणारी मुलायम हिरवळ, मध्येच लागणारी लहानशी गावे.\nशिल्पकलेचा देखणा आविष्कार मुरुडच्या वेशीवर दृष्टीस पडतो, तो म्हणजे जंजिऱ्याच्या भूतपूर्व नवाबांचा राजवाडा. नवाबांनी तो राजवाडा 1885 च्या सुमारास प्रशासनाच्या सोयीसाठी बांधला. राजवाड्याचे शिल्प मुघल व गोथिक पद्धतीचे आणि मनोहारी आहे. राजवाड्याच्या ठिकाणापासून सभोवारचा समुद्र व मुरुड शहराच्या परिसराचे दृश्य विहंगम दिसते. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी.\nआकाशाशी नाते जोडणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागांतून घुमणारा मस्त मोकळा वारा... मखमली वाळूचे रम्य सागरतीर, अथांग पसरलेला आणि पांढरेशुभ्र मोती ओंजळी भरभरून किनाऱ्यावर रिते करणारा संपन्न रत्नाकर मुरुडच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस राजापूरची खाडी, दक्षिणेस फणसाड अभयारण्याच्या डोंगर रांगा व पूर्वेला गारंबीच्या डोंगर रांगा अशा मुरुडच्या भौगोलिक सीमा आहेत.\nकातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम\nमहर्षि धोंडो केशव कर्वे\nकर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेथे ते गणित शिकवत. त्यांनी 1891 मध्ये, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला. विधवांसाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था 1896 साली हिंगणे येथे स्थापन केली. त्यांनी त्या संस्थेला उर्जितावस्था आल्यानंतर 1916 साली महिला विद्यापीठ स्थापन केले. नंतर ते त्या दोन्ही संस्थांतून निवृत्त होऊन त्यांनी ग्रामशिक्षणाची चळवळ हाती घेतली. त्यांनी जगातील मानवसमाजात सर्व प्रकारची समता नांदावी या उद्देशाने समता संघ 1944 साली काढला. त्यांचे ‘आत्मवृत्त’ हे पुस्तक अनेकांना सामाजिक काम करण्याची प्रेरणा देऊन गेले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभुषण’ पुरस्कार दिला. त्यांना ‘भारत रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार 1958 साली मिळाला.\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nशैलेश परशुराम गावंड 07/01/2019\nरायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या उत्तरेला दोन-तीनशे घरांची वस्ती असलेले, बाळगंगा नदीच्या छोट्याशा तीरावर वसलेले इवलसे, टुमदार, सुंदर असे पेशवेकालीन खेडे म्हणजे दुरशेत गाव. तीन इटुकल्या टेकड्यांच्या पायथ्याशी आणि गर्द वनराईच्या कुशीत नागमोडी वळणा-वळणांचे दुरशेत हे छोटेसे गाव आहे. विशेष म्हणजे गावाच्या माथ्यावर असलेल्या त्या इटुकल्या टेकड्या वर्षभर सदाहरित राहून गावाला त्यांच्या शीतल सावलीने गोंजारत असतात. त्या टेकड्यांवरील वनराईत आंबा, फणस, काजू, बांबू, जांभूळ; तसेच, अनेक रानटी झाडांचे अस्तित्व आढळते.\nगावाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट गाववेशीच्या शेवटापर्यंत गावाच्या मध्यातून जाणारा सुनियोजित रस्ता हे गावाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. गावाचे सौंदर्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत असलेली कौलारू घरे आणि त्या घरांच्या समोर असणारी अंगणे अधिक सुशोभित करतात. गावाची भौगोलिक रचनाच अशी आहे, की सूर्यनारायण गावाच्या मस्तकावर असलेल्या टेकडीवरून जेव्हा सकाळच्या प्रहरी प्रगट होतो तेव्हा त्याची कोवळी किरणे गावाच्या वेशीला जणू सप्तधातूंच्या अलंकारांचा साज चढवल्याचा भास करून देतात.\nकोंझर गावाची रायगड जिल्ह्यात आघाडी\nप्रशांत पवार . 02/01/2019\nकोंझर हे गाव ‘रायगड’ किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. रायगड म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्या गावाच्या नावाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. गावाची रचना अभेद्य किल्ल्याप्रमाणे वाटते. गावाच्या उत्तर–दक्षिण दिशांना प्रवेशद्वारांवर हनुमंताची मंदिरे आहेत. पश्चिम दिशेस ग्रामदैवत वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान आहे, तर पूर्वेस अभेद्य रायगड. पाचाड गावापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या साडेपाचशे आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील हत्ती तळ (कुंजर तळ) त्या ठिकाणी होता. ‘कुंजर’चा अपभ्रंश ‘कोंझर’ म्हणून त्या ठिकाणाला कोंझर हे नाव पडले असावे. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ स्वारीवर जाता-येता ‘कोंझर’ गाव व रायगड यांना जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान घाटमाथ्यावर त्यांच्या घोड्यांना पाणी देत असत. त्या परिसराला ‘घोडेटाकी’ असे संबोधतात व तेथील दोन-तीन किलोमीटरच्या शेतजमिनींना ‘घोडधाव’ असे उल्लेखतात. म्हणजेच सैन्यदलाची ये-जा ‘कोंझर’पर्यंत नेहमी असावी. त्यामुळे हत्तीचा तळ तेथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय, बी.डी.ओ. ऑफिस आणि सर्व प्रकारची सरकारी कार्यालये आहेत. गावात अष्टविनायक गणपतींपैकी बल्लाळेश्वर गणेशाचे दगडी देवालय आहे. तेथे भाविकांची गर्दी असते.\nपालीपासून सात किलोमीटर अंतरावर सुधागड नावाचा किल्ला आहे. सुधागड हे तालुक्याचे नाव आहे. गडावर भोराई देवीचे देऊळ व शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी एक पंतसचिव यांचा वाडा होता. वास्तविक ते पंतसचिव पुण्याजवळील भोर येथे राहत. (आजही त्यांचा राजवाडा देश स्वतंत्र होईपर्यंत ताब्यात होता). किल्ल्य��जवळून एक वाट घाटमाथ्यावर (लोणावळ्याला) जाते व तेथून पुणे येथे जाता येते. गाव संस्थानाच्या ताब्यात असल्यामुळे इंग्रजी आमदानीतील अनेक सुधारणा तेथे पोचल्या नाहीत. ब्रिटिशांची हद्द नागोठण्यापासून होती. गावाची रचना लांबट उभी असून गावामध्ये समांतर असे दोन-तीन रस्ते आहेत. गावाची सुरुवात देऊळ वाड्यापासून होते.\nरायगड किल्ल्याला भेट देताना पाचाड सोडले की डावीकडील डोंगरामध्ये तीन तोंडांची गुहा गिर्यारोहकांना खुणावते. पाचाडकडून त्या गुहेकडे पाहिले असता ती वाघाच्या मुखासारखी जागा दिसते. तीन तोंडे असणारी ती गुहा सह्याद्रीमधील सुंदर अलंकार आहे. गुहा नैसर्गिक असली तरी गुहेचा वापर अश्मयुगीन काळापासून होत आलेला आहे. गुहेला मराठीमध्ये वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा असे नाव आहे.\nत्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे अभ्यासक आर. व्ही. जोशी यांनी उत्खनन केले. त्यांना कोअर्स, तासण्या, छिलके, टोकदार पाती, नोक, वेधण, ट्रॅपिझ, आणि त्रिकोणी पद्धती मध्ये कोरलेल्या काही अवजारांचा आणि हत्यारांचा भाग मिळाला. त्या साधनांमुळे या नैसर्गिक गुहेमध्ये अश्मयुगीन मानव वास्तव्य करून असावा हे समजून आले. ती गुहा अत्यंत सुंदर आहे, परंतु गुहेच्या ठिकाणी पाण्याचा स्रोत मात्र सापडत नाही. पूर्वी तेथे काही ना काही पाण्याचा स्रोत असावा असे खात्रीपूर्वक वाटते.\nरायगडावर येणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ इतकी उत्कृष्ट जागा कोणतीही नाही. ह्या गुहेला पाचाडच्या दिशेला दोन तोंडे आहेत. पण तिकडून गुहेत प्रवेश करता येत नाही. अश्मयुगीन गुहेत प्रवेश करण्यासाठी रायगड वाडीच्या दिशेला तोंड आहे. पाचाड खिंडीतून हॉटेलच्या मागून त्या ठिकाणी येण्यास छोटीशी सोपी वाट आहे. गुहेतून दुर्गदुर्गेश्वर रायगडचे सुंदर दर्शन होते.\nरवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ\nयक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट परंपरा पिढ्यान् पिढ्या सातत्यपूर्ण चालू आहे. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. त्याच्या कौल, नवस, गाऱ्हाणे, बळी या उपासनेतून गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून संरक्षण, कोपापासून कृपा, सुखसमृद्धी ही अपेक्षा नसते. त्याचा भर सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर अधिक असतो. त्याची उपासना आणि भक्तीसुद्धा भीतीतून अधिक होते. निसर्गाचे गूढ, पंचमहाभूतांचे वाटणारे भय आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून करण्याच्या उपासना... या प्रक्रियेमधून झटकन् पावणाऱ्या ग्रामदेवता, यक्षदेवता या दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावल्या. शाक्तांनी त्यांच्या पंथात मूळ यक्षदेवास कोणताही बदल न करता सामील करून घेतले. द.ग. गोडसे म्हणतात, यक्षपूजेपासून शिवोपासना आणि शिवोपासनेतून त्यांच्या अनुचर देवता - भैरव, मल्हारी, खंडोबा, ज्योतिबा, रवळनाथ - यांच्या पूजा शिवकालात रूढ होत्या. यक्षपूजा ही तर आर्यपूर्वकालीन आहे. शिवदैवत हे आर्येतरांचा पशुपती व आर्यांचा रुद्र यांचे एकत्रित केलेले स्वरूप आहे. शिवाचे पशुपती हे स्वरूप पाच हजार वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या खोऱ्यात दिसून येते. रुद्र व शीव यांची उपासना ही मूळ आर्यांची नव्हे. त्यांनी ती लोकसंस्कृतीतून स्वीकारली. आर्यांचे देव ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र, इंद्र, वरुण यांची मंदिरे त्या ठिकाणी दिसत नाहीत. मंदिरे आहेत ती यक्षदेवांच्या परिणत झालेल्या रूपांच्या देवांची\nनारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट, 1869 रोजी मुंबईमध्ये झाला. ते मराठीतील ऐतिहासिक विषयावर लेखन करणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/146?page=58", "date_download": "2019-08-20T22:45:50Z", "digest": "sha1:JNCZKGKLPTF3S6NCT6YYX2QI5E5BGEO4", "length": 18324, "nlines": 316, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास : शब्दखूण | Page 59 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास\nवेदकालीन संस्कृती भाग ३\nवेदकालीन संस्कृती भाग १\nवेदकालीन संस्कृती भाग २\nमागील भागात आपण आर्यन थेअरी, आर्य-अनार्यांचे देव ह्या बद्दल माहिती पाहिली. ह्या भागात हिंदू धर्मग्रंथाची व त्यावर आधारीत साहित्यप्रकारांची थोड���्यात ओळख पाहू.\nहिंदू संस्कृती म्हटले की वेद, वेदांत, वेदांगे हे लगेच समोर येते. बर्‍याच जणांना केवळ चार वेद आहेत, व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते, पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.\nRead more about वेदकालीन संस्कृती भाग ३\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nभोसले घराणे आणि त्यांचे पुर्वज..\nकाही दिवसांपुर्वी रॉबिन हुड यांनी आपल्या रंगिबिरंगी मध्ये छत्रपति शिवाजि महाराजांच्या घराण्याविषयी व वंशावळीविषयी केलेले लिखाण वाचनात आले. खुप छान आणि उपयुक्त माहिती त्यांनी दिली आहे.\nत्यानंतर माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्यांचाच संदर्भ घेउन हे लिखाण मी करीत आहे. आनंद घोरपडे लिखित \"शिवछत्रपती समज-अपसमज\" व प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' यांनी लिहिलेले क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज\" ही ती दोन पुस्तके. दोघांनीही आपापल्या पुस्तकामध्ये भोसले घराण्याच्या पुरवजांविषयी लेखन केले आहे. ते मी इथे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतोय.\nRead more about भोसले घराणे आणि त्यांचे पुर्वज..\nनील. यांचे रंगीबेरंगी पान\nवेदकालीन संस्कृती भाग २\nवेदकालीन संस्कृती भाग १\nप्रस्तुत लेखात हडप्पा-मोहंजदाडो संस्कृती थोडी विस्तृत स्वरुपात पण आर्य-अनार्य संकरासहित त्याचे मूल्य काय, त्यांचे देव व ह्या देवांची आर्यदेवांशी तुलना, इंग्रजी विद्वानांचे ह्यावर मत असे सर्व मांडण्याचा प्रयत्न आहे. लेख कालावधी व त्याची व्याप्ती खूप मोठा असल्याने काही भाग त्रोटक वाटू शकतो. तो दोष माझा आहे कारण मग ती ओळख न ठरता भाष्य ठरले असते, व भाष्य लिहिण्याइतका माझा अभ्यास अजिबात नाही. माझ्या मर्यादा ओळखूनच ही त्रोटक ओळख सादर करत आहे.\nRead more about वेदकालीन संस्कृती भाग २\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nअवघी विठाई माझी (६) - बेबी कॉर्न\nमक्याच्या झाडाला कणसे लागलेली अनेकजणांनी बघितली असतील.\nमक्याच्या झाडाची नरफ़ूले हि झाडाच्या शेंड्याला तूर्‍याने लागतात, आणि कणसे हि मध्यावर लागतात. त्यातून बाहेर येणारे रेशमासारखे धागे परागनलिकेचे काम करतात. आणि ते झाले कि या नलिका\nसुकतात. म्हणजे चमकदार सोनेरी रंगाच्या असतात त्या तपकिरी होतात.\nएका झाडाला दोन चार कणसे लागू शकतात, पण मोठ्या कणसांच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी कणसे लागतात. ती क्वचितच पूर्ण वाढतात. पण आपण खुडू गेल्यास लह��नमोठी मिळू शकतात.\nRead more about अवघी विठाई माझी (६) - बेबी कॉर्न\nदिनेश. यांचे रंगीबेरंगी पान\nवेदकालीन संस्कृती भाग १\nभारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.\nRead more about वेदकालीन संस्कृती भाग १\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nशिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.\nशिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.\nशिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या\nधिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार\nअधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार\nRead more about शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.\nचिन्मयडॉक्टर यांचे रंगीबेरंगी पान\nमहाराजांचे पूर्वज आणि वंशज..\nकरवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज \nसातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच...\nव्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.\nइथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे.\nबाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)\nRead more about छत्रपती घराणे\nरॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान\nबुमरँग, डिडरी डु अन इतर इंडिजिनियस आयुधे / हत्यारे\nऑस्ट्रेलिया चा शोध लागणे, अन तिथल्या आदिवासी लोकांचा इतिहास, त्यांची कामाची/ शिकारीची हत्यारे, जीवन, मनोरंजन याबद्द्ल जर एखाद्या आदिवासी माणसाकडुन कळले तर कित्ती छान तो योग आला, मागील एका शनिवारी ट्रीप ला गेलो म्हणुन. कांगारु व्हॅली परिसरातील एका रिसॉर्ट कम वाईल्ड लाईफ पार्क मध्ये, एका इंडिजिनस फॅमिली - इथे आदिवासी/ वनवासी - कुटुंबाकडुन बरीच इंटरेस्टींग माहिती मिळाली. सगळी इथे लिहिणे शक्य नाही तो योग आला, मागील एका शनिवारी ट्रीप ला गेलो म्हणुन. कांगारु व्हॅली परिसरातील एका रिसॉर्ट कम वाईल्ड लाईफ पार्क मध्ये, एका इंडिजिनस फॅमिली - इथे आदिवासी/ वनवासी - कुटुंबाकडुन बरीच इंटरेस्टींग माहिती मिळाली. सगळी इथे लिहिणे शक्य नाही पण थोडे फोटो सोबत देत आहे\nRead more about बुमरँग, डिडरी डु अन इतर इंडिजिनियस आयुधे / हत्यारे\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nमी विविध देशातील नाणी व नोटांचा संग्रह करतो हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक वेगळे काही दिसले की माझ्यासाठी ठेवतात. इटलीत अन्नुचार्य ज्वालामुखीमुळे आठ दिवस अडकुन पडलेली सिमोना काल पॅसॅडेनाला परतली. येतांना टर्की व ग्रीस खाली असलेल्या एका छोट्या बेटावर पसरलेल्या सायप्रस नामक देशाचे एक दोन युरोचे नाणे (माझ्या वैयक्तिक जालावर नसल्याचे पाहुन) आणले.\nRead more about पोमोसची प्रतिकृती\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nकेतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा\nRead more about महाराष्ट्रदिन\nपेशवा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/amit-shah-will-also-remain-present-in-delhi-on-maratha-reservation/", "date_download": "2019-08-20T23:27:42Z", "digest": "sha1:TTNRN3SMLPDVERLTK4X7RJ6LCOA2HPS2", "length": 8078, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मराठा आरक्षणावर आज दिल्लीत खलबत अमित शहा देखील राहणार उपस्थित", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमराठा आरक्षणावर आज दिल्लीत खलबत अमित शहा देखील राहणार उपस्थित\nआपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून मराठा आंदोलकांनी आतापर्यंत ५७ मुख मोर्चे काढले. तरीही सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसल्यामुळे ठोक मोर्चाला परळी येथून सुरुवात झाली. यातून गल्ली ते दिल्ली हादरली. अनेक मराठा समाज बांधवांनी आपले प्राण या आरक्षणासाठी दिले. त्याचबरोबर खासदार, आमदार, मंत्री सर्वांच्या घर आणि कार्यालयांसमोर ठिया आंदोलन सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारची नाचक्की सुरू आहे. यातून राज्य सरकारची झोप उडाली.\nदरम्यान यामुळे राज्यात बिघडत चाललेली परिस्थिती, भाजप सरकारवर होणारी टीका ही आगामी लोकसभेला न परवडणारी आहे, हे स्���ष्ट दिसत असल्यानं अमित शहा यांनी आज संध्याकाळी भाजपच्या खासदारांची विशेष बैठक बोलवली असल्याची माहिती मिळत आहे. ही बैठक नवी दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीसाठी उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nराज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारची नाचक्की सुरू आहे. येत्या निवडणुकांना सामोरे जायचे असल्यास ही परिस्थिती शांत होणं गरजेचं असल्यानं आता बैठकांचं सत्र सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध तोडग्यांचा विचार केला जाईल, मात्र त्याचसोबत मराठा समाजातील आंदोलकांची समजूत घालण्यास भाजपचे खासदार कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळेच अमित शहा खासदारांची शाळा घेतील अशी देखील चर्चा रंगली आहे.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं…\n….तर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर…\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/national-film-museum-history/", "date_download": "2019-08-20T23:27:13Z", "digest": "sha1:QPXCYDYCJKSRW2GER2SSC6SZPTFYLY5D", "length": 20543, "nlines": 131, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत क���ीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्यासाठी एक नवे माध्यम उपलब्ध झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nपेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते.\nप्रधानमंत्री यावेळी म्हणाले, सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत.जे आपल्याला समाजात दिसते ते आपल्याला सिनेमात दिसते तसेच जे आपण सिनेमात पाहतो ते आपल्याला समाजात घडताना दिसते. आज भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कलाकार पुढे येत असून हे कलाकार आपली कलाकृती समोर आणत आहेत. आजचा समाज बदलत असून बदलत्या समाजाचा सिनेमा हा आरसा आहे, सिनेमातून जसे प्रश्न कळतात तशी उत्तरेही मिळतात. पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा बनविण्यासाठी किती वर्ष लागली यावरून त्याची ओळख व्हायची आता मोठमोठे सिनेमे कमीत कमी वेळात पूर्ण होतात यावरून आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे हे कळून येते. जेव्हा चांगली कला आणि कलाकार एकत्र येतात तेव्हा चांगल्या कलाकृतींची निर्मिती होते असे मला वाटते. सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ असल्याने कलाकारांनी आपण करीत असलेले काम, परिश्रम लोकांसमोर मांडल्याने या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. आज वेगवेगळ्या विषयावर आत्मचरित्रपट बनत असताना विज्ञान, प्रयोगावर आधारित सिनेमा बनणे आवश्यक आहे.\nभारतामध्ये चित्रपट ही संस्कृती आहे. चि���्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असून या संग्रहालयाद्वारे चित्रपटाचे जतन करण्याबरोबरच समाजाचेच दस्ताऐवजीकरण करण्याचे महत्त्वूपर्ण काम होत आहे. चित्रपट जतनासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करत असलेले प्रयत्न नक्कीच महत्त्वाचे आहेत.\nआज संपूर्ण भारतात जितके बॅटमॅनचे फॅन आहेत तितकेच बाहुबलीचे फॅन आहेत यावरून भारतीय कलाकारांना, कलाकृतींना एक ग्लोबल ॲप्रोच आहे हे सिद्ध होते. सिनेमा हा मूकनायक म्हणजेच सायलेंट पॉवर आहे, यामध्ये एक वेगळीच ताकद आहे कारण सिनेमा मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन, नवे विचार देखील प्रेक्षकांना देत असतो. हागणदारीमुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आज माहितीपूर्ण नवीन कलाकृती बनत असून या विषयावरील सिनेमांना चांगला प्रेक्षकवर्गही लाभत असल्याचे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.\nइज ऑफ डुईंग बिझनेसच्या धर्तीवर इज ऑफ सिनेमा\nसिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार तर मिळतोच पण यामुळे पर्यटन क्षेत्राचीही वृद्धी होत आहे. यापुढील काळात भारतात सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांना चित्रीकरणासाठी देशांतर्गत परवानगी तातडीने मिळावी यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम उभारण्यात येत आहे. लवकरच सिनेमा चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून एनएफडीसीबाबत परवानग्या मिळणार आहेत. इज ऑफ डुइंग बिझनेसच्या धर्तीवर आता इज ऑफ सिनेमाची संकल्पना यामुळे रुजण्यास मदत होईल असा विश्वास वाटत असल्याचेही ते म्हणाले.\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार\nपायरसी रोखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. श्रम आणि सामर्थ्याचा अपमान पायरसीमुळे होतो. पायरसी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पायरसी रोखण्यासाठी अधिक कडक नियम करण्यात येणार आहे.अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीसुद्धा स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.\nभारतात होणार इंटरनॅशनल फिल्म समिट\nडाओसमध्ये इंटरनॅशनल बिझनेस समिट होते आता याच धर्तीवर भारतातदेखील आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद घेण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. येणाऱ्या काळात भारतात बनत असलेले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी या परिषदेचा नक्की फायदा होईल.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकेंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी म्हणाले, मुंबई ही सिनेमा सिटी असून आज सिनेमा सिटीमध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरु होणे ही महत्त्वाची बाब आहे. सिनेमात काम करणारे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधनही करतात ही एक प्रकारची देशसेवाच आहे. येणाऱ्या काळात आपल्या भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्कर यासारख्या ठिकाणी सिनेमा प्रमोट करण्यासाठी केंद्र शासनामार्फत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.\nसंग्रहालयात व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टीमीडिया व इंटरॅक्टिव्ह एक्सीबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. संग्रहालय दोन इमारतींमध्ये उभारण्यात आले असून नवीन संग्रहालय इमारत व 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुल्शन महल येथे आहे. नवीन संग्रहालयात ‘गांधी आणि चित्रपट’, ‘मुलांचा चित्रपट स्टुडिओ’, ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता व भारतीय चित्रपट’ आणि ‘भारतातील चित्रपट’ अशी दालने आहेत. गुलशन महल ही भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वारसा इमारत असून ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच भाग आहे. याठिकाणी 9 दालने असून याद्वारे भारतीय चित्रपटाचा शंभर वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे.यामध्ये प्राचीन कलाकृतीचे प्रदर्शन आणि कालक्रमानुसार भारतीय चित्रपटांचा प्रवास उलगडण्यात आला आहे.\nकार्यक्रमासाठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार, रणधीर कपूर, जितेंद्र, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पंडित शिवकुमार शर्मा, आशा पारेख, पूनम धिल्लोन, आमिर खान, ए.आर. रहमान परिणीती चोप्रा, कंगना राणावत, दिव्या दत्ता, कार्तिक आर्यन, दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर, रोहित शेट्टी, मधुर भांडारकर, आदी उपस्थित होते.\nराष्ट्रीय संग्रहालयाची वैशिष्ट्ये –\nभारतातील सिनेमासाठी प्रथमच खास संग्रहालयाची निर्मिती\n100 वर्षाच्या भारतीय सिनेमाच्या कारकिर्दीचे मूल्यांकन आणि विकास\nकलाकृती ��णि संस्मरणांचा विस्तृत संग्रह\nपूर्णत: मुलांचा संवादात्मक चित्रपट स्टुडिओ\nगांधी आणि सिनेमा यावरील विशेष प्रदर्शनी\nवैभव आणि प्रार्थनाची ‘रेडीमिक्स’ लव्हस्टोरी ८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात..\nएकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीची परिवर्तन सभा रद्द\nधडक नंतर ईशान खट्टर झळकणार ह्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\nआरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा-…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/industrialist/adfactors-232/", "date_download": "2019-08-20T23:56:23Z", "digest": "sha1:KCSLQJVCV5G3IBE3TFWAWDBHMF2UIGNQ", "length": 11466, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "महिंद्रा XUV300 ने ओलांडला 26,000 बुकिंगचा टप्पा - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Industrialist महिंद्रा XUV300 ने ओलांडला 26,000 बुकिंगचा टप्पा\nमहिंद्रा XUV300 ने ओलांडला 26,000 बुकिंगचा टप्पा\nएप्रिल 2019 मध्ये भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली सब-4 मीटर एसयूव्ही\nप्रत्येक 3 पैकी 2 बुकिंग XUV300 च्या टॉप एंड प्रकारासाठी झाली\nएकूण बुकिंगमध्ये पेट्रोल प्रकाराचा हिस्सा लक्षणीय\nमे 07, 2019, मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने, यंदा फेब्रुवारीमध्ये दाखल केल्यापासून XUV300 या नव्या ऐटदार व आकर्षक एसयूव्हीने 26,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला असल्याचे आज जाहीर केले आहे. एप्रिलमध्ये, XUV300 ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली सब-4 मीटर एसयूव्ही ठरली.\nथरारक वैशिष्ट्य, श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी, श्रेणीतील पहिली सुरक्षेविषयक व हाय-टेक वैशिष्ट्ये यामुळे XUV300 देशभरातील, विशेषतः महानगरे व शहरे येथील ग्राहकांच्या पसंतीस पडली आहे. 3 प्रकारांमध्ये टॉप एंड प्रकाराला जास्तीत जास्त मागणी आहे आणि एकूण बुकिंगमध्ये त्याचे प्रमाण 70% आहे. 1.2 L टर्बो-पेट्रोल असणारा पेट्रोल प्रकार श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा आहे व XUV300 विक्रीमध्ये त्याचा हिस्सा लक्षणीय आहे.\nबुकिंगच्या या मैलाच्या टप्प्याबाबत बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “दाखल झाल्यापासून केवळ दोन महिन्यांमध्ये XUV300 साठी 26,000 हून अधिक बुकिंग आली, ही समाधानाची बाब आहे. XUV300 ही ग्राहकांसाठी आकर्षक व सर्वंकष वाहन ठरत असून, ते थरारक कामगिरी करणारे, श्रेणीतील पहिली सुरक्षेची वैशिष्ट्ये असणारे व वेधक डिझाइन असणारे आहे व या सर्वांचे प्रतिबिंब बुकिंगच्या आकड्यामध्ये दिसून येते. पेट्रोल प्रकारासाठी लक्षणीय बुकिंग आले आहे, हेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक ग्राहक-केंद्री कंपनी म्हणून, प्रतीक्षेचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा आणि ग्राहकांना त्यांची XUV300s लवकरात लवकर देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. येत्या काही वर्षांत XUV300 ब्रँड अतिशय सक्षम होईल, असा विश्वास आहे.”\nथरारक कामगिरी, श्रेणीतील पहिली सुरक्षेची वैशिष्ट्ये, वेधक डि���ाइन, श्रेणीतील पहिली हाय-टेक वैशिष्ट्ये व श्रेणीतील सर्वोत्तम अंतर्भाग अशा वैशिष्ट्यांमुळे XUV300 ही एसयूव्ही सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. XUV300ने सांगयोंग तिवोली या जगभर यशस्वी झालेल्या उत्पादनाशी सहयोग केला आहे. 2015 मध्ये दाखल झाल्यापासून, या उत्पादनाने 50 हून अधिक देशांत 2.6 लाखांहून अधिक युनिटची विक्री केली आहे. तिवोलीला सुरक्षेसाठी व अर्गोनॉमिक पुरस्कारही मिळाले असून, त्यामध्ये 2015 केएनसीएपी (कोरिअन न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम) कडून ग्रेड 1 सेफ्टी अवॉर्ड याचाही समावेश आहे.\nसिमी संघटनेसंबंधी प्रकरणाची औरंगाबाद येथे सुनावणी १७ व १८ मे रोजी\nआठवी ते दहावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक समुपदेशन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nबँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:39:24Z", "digest": "sha1:3EKSIVHS7I5YSADZDUAWJXTGIWYTOT6I", "length": 6179, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टिम मे - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी��}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑगस्ट ८, इ.स. २००६\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ (विजेता संघ)\n१ बॉर्डर (क) • २ बून • ३ डायर (य) • ४ जोन्स • ५ मार्श • ६ मे • ७ मॅकडरमॉट • ८ मूडी • ९ ओ'डोनेल • १० रीड • ११ पीटर टेलर • १२ व्हेलेटा • १३ स्टीव वॉ • १४ झेसर्स\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:29:03Z", "digest": "sha1:2FZIGTT5YBG6HDRMDS6MOJOMHCDWLQH3", "length": 8757, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बी.टी. रणदिवे - विकिपीडिया", "raw_content": "\n(भालचंद्र रणदिवे या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहयोगी ए.के. गोपालन यांच्यासोबत रणदिवे (उजवीकडे)\nडिसेंबर १९, इ.स. १९०४\nएप्रिल ६, इ.स. १९९०\nसामाजिक आणि आर्थिक सुधारणा\nभालचंद्र त्र्यंबक रणदिवे (डिसेंबर १९, इ.स. १९०४ - एप्रिल ६, इ.स. १९९०) हे मराठी, भारतीय साम्यवादी राजकारणी व कामगारनेते होते. जनसामान्यांत ते बीटीआर (बी.टी.रणदिवे) या लघुनामाने परिचित होते.\n१९२८ साला पासून त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली. ते मुंबईतल्या कापड गिरणी कामगारांच्या गिरणी कामगार युनियन आणि रेल्वे कामगारांच्या युनियनचे प्रमुख नेते होते.\nत्यांचा विवाह कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्या विमल ह���यांच्याशी १९३९ साली झाला.\n१९४३ साली ते साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय समितीवर निवडून आले. १९४६ साली झालेल्या नौदलातील खलाशांच्या देशव्यापी संपात तसेच तेलंगणात १९४६ ते १९५१ चाललेल्या शेतकर्‍यांच्या उठावात त्यांची मोठी भूमिका होती. १९४८ साली कोलकाता येथे झालेल्या द्वितीय अधिवेशनात त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी (पूरण चंद जोशी यांच्या जागी) नियुक्ती झाली[१] त्या पदावर ते १९५० पर्यंत होते. पण देशभरात साम्यवादी पक्षाने केलेले संप, व काही सशस्त्र उठाव त्यांच्या कारकिर्दीत घडले या कारणास्तव त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावरून व केंद्रीय समितीच्या सभासदत्वावरून पायउतार व्हावे लागले.[२] (पक्षाने त्यांना केंद्रीय समितीत १९५६ साली पुनःप्रवेश दिला.)\n१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या वेळेस सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यांनी १९६४ नंतर काही काळ त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)साठी सुद्धा काम केले. त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे ते थोरले बंधू होते.\nरणदिव्यांचे अलेप्पी, केरळ येथील स्मृतिस्थळ\nसाहित्य, पत्रकारिता व अन्य लेखन[संपादन]\nद डीव्हॅल्युएशन सरेंडर (विषयः रुपयाचे अवमूल्यन)\nबी.टी रणदिवे ऑन ट्रेड युनियन मूव्हमेंट (विषय : भारतातील कामगार संघटनांचे कार्य)\nपॉप्युलेशन प्रॉब्लेम ऑफ इंडिया\nद मार्क्सिस्ट या इंग्लिश भाषेमधील नियतकालिकातून स्तंभलेखन\nबी.टी. रणदिवे : जीवन आणि मूल्ये (इंग्लिश)\nपॉप्युलेशन प्रॉब्लेम ऑफ इंडिया\nइ.स. १९९० मधील मृत्यू\nइ.स. १९०४ मधील जन्म\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१७ रोजी २३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/cut-down-trees-shivdi-nhashcheva-santa-cruz-elevated-route/", "date_download": "2019-08-21T00:34:52Z", "digest": "sha1:BXWFFDL765O66FHF3F3EIFBBQHP2QOGT", "length": 32139, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Cut Down Trees For The Shivdi - Nhashcheva, Santa Cruz Elevated Route | शिवडी- न्हावाशेवा, सांताक्रुझ उन्नत मार्गासा���ी वृक्ष तोडणार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पो��िसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्ह���, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nशिवडी- न्हावाशेवा, सांताक्रुझ उन्नत मार्गासाठी वृक्ष तोडणार\nशिवडी- न्हावाशेवा, सांताक्रुझ उन्नत मार्गासाठी वृक्ष तोडणार\nशिवडी-न्हावाशेवा असा मुंबई पारबंदर प्रकल्प म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी, सांताक्रुझ उन्नत मार्गामधील एकूण दीड हजार झाडे बाधित होत आहेत.\nशिवडी- न्हावाशेवा, सांताक्रुझ उन्नत मार्गासाठी वृक्ष तोडणार\nमुंबई : शिवडी-न्हावाशेवा असा मुंबई पारबंदर प्रकल्प म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या कामासाठी शिवडी, सांताक्रुझ उन्नत मार्गामधील एकूण दीड हजार झाडे बाधित होत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने महापालिकेला प्रस्ताव पाठवला आहे. यावर २२ आॅगस्टला उद्यान अधीक्षकांच्या जिजामाता उद्यानातील कार्यालयात त्यावर जनसुनावणी होणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे.\nशिवडी-न्हावाशेवा असा २२ किमीचा पूल एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येत आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला गतीही आली आहे. एमटीएचएलच्या या प्रकल्पाच्या पॅकेज १ अंतर्गत १०.३८० किमी इतक्या लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १ हजार ४ झाडे तोडावी लागणार आहेत. तर सांताक्रुझमध्ये नियोजित उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी ३९७ झाडांचा बळी जाणार आहे. अशा प्रकारे एकूण १ हजार ४०१ झाडे तोडण्यात येतील.\nयासंदर्भातील दोन प्रस्ताव एमएमआरडीएने महा���ालिकेकडे पाठविले आहेत. या दोन्ही प्रस्तावांवर महापालिका प्रशासनाकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. यावर २२ आॅगस्टला उद्यान अधीक्षकांच्या जिजामाता उद्यानातील कार्यालयामध्ये जनसुनावणी होणार आहे.\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरेमध्ये सुमारे अडीच हजार झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसताना आता आणखी दीड हजार झाडे तोडण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएला पाठविल्याने पर्यावरणवाद्यांकडून पुन्हा विरोध होण्याची शक्यता आहे.\nमेट्रो-३ चा कारडेपो आरेमध्ये उभारण्यात येणार आहे. आरेमध्ये कारशेडच्या ठिकाणी एकूण ३ हजार ६६१ झाडे आहेत. यातील २ हजार ७०२ इतकी झाडे आरे वसाहतीतील कारशेडच्या बांधकामासाठी बाधित होत आहेत. यामधील २ हजार २३८ झाडे तोडण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव एमएमआरसीने महापालिकेसमोर ठेवला आहे. आता एमएमआरडीएने दीड हजार झाडे काढण्याचा प्रस्ताव ठेवल्याने पर्यावरणवाद्यांचा विरोध आणखी प्रखर होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआमदार सोपलांच्याजागी मकरंद निंबाळकर\nरस्त्यावर ‘पार्क’ केलेल्या खाजगी बसगाड्या पालिकेच्या रडारवर\nकुर्ल्यातले मतदार पक्षबदलाची परंपरा राखणार\nबीडीडीवासीयांना लाचलुचपत विभागाच्या नोटिसा; घरे हस्तांतराबाबत होणार चौकशी\nमुंबईच्या विमानतळावर वाहतुकीची नवी प्रणाली होणार लागू, एएआयकडून प्रक्रिया सुरू\nनोंदणी नाही, तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्त\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरम���ा स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/do-not-eat-milk-and-these-9-substances-together-it-can-be-dangerous/", "date_download": "2019-08-20T22:42:26Z", "digest": "sha1:L4NSMYMMCTBPCGYUVQMRGCHJTIX4FRS3", "length": 8578, "nlines": 132, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Do not eat milk and these 9 substances together, it can be dangerous", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nदूध आणि हे ९ पदार्थ चुकनूही एकत्र खाऊ नका, आरोग्याला ठरु शकतात घातक\nदूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.\nदूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खाऊ नका. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस, वोमेटिंग आणि इनडायजेशनची समस्या होऊ शकते.\nलिंबू किंवा आंबट पदार्थ खात असाल तर एक तासांपर्यंत दूध घेणे अवॉइड करा. हे एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅसची समस्या होऊ शकते.\nदूध आणि आंबट फळे मिसळून बनवलेले शेक कधीच पिऊ नका. हे फळ खाल्ल्याने 2 तासांपर्यंत दूध पिऊ नका. यामुळे वोमेटिंग, लूज मोशनची समस्या होऊ शकते.\n4. चटपटीत किंवा सॉल्टी पदार्थ\nदूधासोबत चिप्स, चटपटीत यांसारखे पदार्थ अवॉइड करा. मीठामुळे दूधातील प्रोटीनचा पुर्ण फायदा मिळत नाही. त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.\nसर्दी-पडसे, खोकला किंवा कफची समस्या असेल तर दूधसोबत केळी खाणे अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन कफ वाढवते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nपदार्थांमध्ये कांदा आहे तर त्यासोबत किंवा त्यानंतर दूध अवॉइड करा. हे कॉम्बिनेशन खाज, एग्जिमा, सोरायसिस समस्या त्वचेच्या समस्या निर्माण करते.\nमिर्ची-मसाल्याचे पदार्थ खात असाल तर यासोबत दूध किंवा दूधापासून तयार केले पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, गॅस आणि वोमेटिंगची समस्या होऊ सकते.\nमासे हे गरम असतात. तर दूध हे गार असते. हे एकत्र घेतल्याने गॅस, अॅलर्जी आणि त्वचेसंबंधीत समस्या होऊ शकतात.\nउडद डाळ आणि दूध दोन्हींनाही डायजेस्ट होण्यात वेळ लागतो. हे एकत्र खाल्ल्याने इनडायजेशन आणि गॅसची समस्या होऊ शकते.\nशिंगाड्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का \nवजन कमी करण्याची इच्छा असल्यास आहारात असावेत हे 4 ड्रिंक\nहार्टअटॅकचा धोका दूर करतील किचनमधील ‘या’ गोष्टी\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसानही जाणून घ्या\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nहे भाजप खासदार म्हणाले काँग्रेस सोडली तेव्हा…\nभाजपसोबत युतीची चर्चा सुरु असतानाच गणेश नाईक…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rani-mukerjis-hichki-will-now-release-on-march-23/", "date_download": "2019-08-20T22:21:54Z", "digest": "sha1:QMCMT57UUMK2WVZKEB4BX3DA6EHNTYCF", "length": 15043, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "परीक्षांमुळे राणी मुखर्जीच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची क��लांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपरीक्षांमुळे राणी मुखर्जीच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली\nबॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही मुलगी अदिराच्या जन्मापासून लाईमलाईटपासून दूर गेली होती. चार वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर आता राणी ‘हिचकी’ हा चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. त्यामुळे राणीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता राणीच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांमुळे राणी मुखर्जीच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट २३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\n‘हिचकी’ या चित्रपटात राणी टॉरेट सिंड्रोंम हा आजार असलेल्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या आजारामुळे तिला सतत उचक्या लागत असतात. या आजारामुळे तिच्या करिअरमध्ये कशा प्रकारे अडचणी येतात, त्याचा ती कसा सामना करते ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र याच दरम्यान देशभरात दहावी बारावीच्या परीक���षा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली आहे.\nचित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. “हिचकीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून २३ मार्च करण्यात आली आहे. या चित्रपटाला खासगी स्क्रिनिंग्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यशराज चित्रपटाच्या मार्केटींग टीमने हा चित्रपट विद्यार्थ्यांच्या परीक्षांनंतर प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव आदित्य चोप्राकडे ठेवला होता. त्याने तो मान्य केला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट २३ मार्च २०१८ ला प्रदर्शित होईल, असे तरण आदर्श यांनी ट्विट केले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gracy-singh-birthday-special-interesting-facts-about-her-life-and-career/", "date_download": "2019-08-20T22:19:41Z", "digest": "sha1:DZN5W2MYNPYL76LOW3WVKIIZYGSATFPV", "length": 19147, "nlines": 195, "source_domain": "policenama.com", "title": "आमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट 'सुपरहिट' असल्याचं 'रे���ॉर्ड' पण आता 'ही' अभिनेत्री बनली 'साध्वी' ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री बनली ‘साध्वी’ \nआमिर खान सोबतचा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ असल्याचं ‘रेकॉर्ड’ पण आता ‘ही’ अभिनेत्री बनली ‘साध्वी’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘लगान’ मधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री ग्रेसी सिंहने २० जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. पहिलाच चित्रपट सुपरहिट झाली तरही ती इंडस्ट्रीमधून गायब झाली. चित्रपटात येण्याच्या आधी ग्रेसी टीव्ही सीरियलमध्ये दिसून आली आहे. १९९७ मध्ये झी-टीव्हीवरील सीरियल ‘अमानत’ मध्ये ग्रेसीने डिंकीची भूमिका साकारली होती. अनेक सीरियलमध्ये काम केल्यानंतर तिला ‘लगान’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.\nडायरेक्टर आशुतोष गोवारिकरला चित्रपट ‘लगान’ मध्ये क्लासिकल डान्स करणारी अभिनेत्री हवी होती जी गावातील मुलींसारखी दिसेल. ऑडीशनला जेव्हा ग्रेसी पोहचली तेव्हा शेकडो मुलींमध्ये तिला सिलेक्ट करण्यात आले. या चित्रपटानंतर असे वाटले की, तिचे करिअर खूप चांगले होईल.\nएका मुलाखतीमध्ये ग्रेसी सिंहने सांगितले की, तिला क्लासिकल डान्सर बनायचे होते पण ती अभिनेत्री झाली. तिचे स्वप्न होते की, एकदा असे करायचे की, चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कायमचे नाव झाले पाहिजे. यामुळे जेव्हा ‘लगान’ चित्रपटात तिला हिरोईन बनण्याची संधी मिळाली तेव्हा त्या रोलमध्ये ग्रेसी इतकी रमली होती की, शुटिंगमध्ये आजुबाजुच्या लोकांसोबत ही बोलायला वेळ नव्हता.\nग्रेसी सिंहने प्रकाश झा यांचा चित्रपट ‘गंगाजल’ मध्ये अजय देवगनसोबत काम केले होते. चित्रपटामध्ये तिचा रोल खूप छोटा होता. यानंतर तिने २००४ मध्ये ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये संजय दत्तसोबत काम केले. या रोलमुळे तिला काही फायदा झाला नाही. कालांतराने चित्रपट मिळाले नाही म्हणून ग्रेसीने बी ग्रेडचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये तिन��� कमाल आर खान म्हणजे केआरकेचा चित्रपट ‘देशद्रोही’ केला.\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\nचित्रपटांमध्ये संधी न मिळाल्यामुळे ग्रेसीने टीव्हीवर एन्ट्री केली. तिने ‘संतोषी मां’ मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आपल्या या भूमिकेमधून ग्रेसी सिंहला एक खास ओळख मिळाली. टीव्हीसोबत ग्रेसी सिंहने २००९ मध्ये डान्स अॅकडमी सुरु केली. जिथे ती डान्स शिकवते.\nसध्या ग्रेसी सिंह अध्यात्मिक प्रवचनमध्ये आपले वेळ घालवित आहे. ती ब्रह्मकुमारी अध्यात्मिक संघटनेची सदस्य आहे आणि जास्त वेळ ग्रेसी अध्यात्मिक ट्रेनिक घेण्यात घालिवते.\nरिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनूसार, ब्रह्मकुमारी संस्थेची सदस्य झाल्यानंतर ग्रेसी सिंहने लग्न केले नाही. एका मुलाखतीमध्ये ग्रेसीने सांगितले की, तिने स्वतःसाठी कोणताही प्लॅन केला नाही. परिवारचे लग्नासाठी बोलत असतात पण तिने अजून या गोष्टीचा विचार केला नाही.\nअपचनापासून ते मुरूम दूर कारण्यासाठी ‘पपई’ फायदेशिर\nमुडदूस होण्याची ‘ही’ आहेत लक्षणं, जाणून घ्या\nनिरोगी राहण्यासाठी पावसाळ्यातील आयुर्वेदिक उपाय,जाणून घ्या\nडायबिटीज नियंत्रित करायचा आहे मग नक्की करा हे घरगुती उपाय\nदोरीवरील उडया मारण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या\n‘हे’ आहेत पायांना अधिक सक्षम करणारे व्यायाम प्रकार, जाणून घ्या\nमहिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील ‘हे’ खास फायदे\namir khanbollywoodGracy Singhpolicenamaआमिर खानग्रेसी सिंहपोलीसनामाबॉलिवूड\n‘टेकऑफ’ घेण्यासाठी उभं होतं विमान अन् तेव्हाच विमानाच्या ‘विंग्स’वर दिसलं ‘असं’ काही\nIN PICS : टीव्ही अभिनेत्री सारा अरफान खाननं दिला ‘गोंडस’ जुळ्या बाळांना जन्म \nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘या’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया शर्माचा ग्लॅमरस अंदाज\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा…\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात \n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला…\nअनुराग कश्यप पुन्हा वादा��, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार\nजखमी बिबट्याचे फोटो काढणे आले अंगाशी (व्हिडिओ)\n‘कोल्हापूर, सांगलीच���या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार’\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’…\nब्रेकअपच्या 6 वर्षानंतर X बॉयफ्रेंडला भेटली जॅकलिन, काय शिजतंय डोक्यात \nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nबंगाल सरकारच्या ‘गोपनीय’ फाईली प्रशांत किशोर पाहतात, भाजपाचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-mastisis-disease-cows-and-buffaloes-14374?tid=118", "date_download": "2019-08-20T23:41:35Z", "digest": "sha1:BKTL4PGAHGSA3EG4W7WRCN4WMGUJ2QZ4", "length": 20951, "nlines": 195, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, mastisis disease in cows and buffaloes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचार\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचार\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या प्रसूतीपेक्षा नंतरच्या प्रसूतींच्या काही दिवसांनतर किंवा काही दिवस आधी कासदाह आजार अधिक प्रमाणात होतो. जिथे जनावरांची संख्या जास्त असते तिथे कासदाहाचा संभव जास्त असतो. ज्या जनावरांच्या जातींमध्ये कास छोटी आणि सडे मोठी असतात, अशा जनावरांमध्ये कासदाह अजार होण्याचे प्रमाण जास्त असते.\nदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या प्रसूतीपेक्षा नंतरच्या प्रसूतींच्या काही दिवसांनतर किंवा काही दिवस आधी कासदाह आजार अधिक प्रमाणात होतो. जिथे जनावरांची संख्या जास्त असते तिथे कासदाहाचा संभव जास्त असतो. ज्या जनावरांच्या जातींमध्ये कास छोटी आणि सडे मोठी असतात, अशा जनावरांमध्ये कासदाह अजार होण्याचे प्रमाण जास्त असते.\nकासदाह हा प्रामुख्याने दुधाळ गायी-म्हशींमध्ये होणारा जिवाणूजन्य अजार आहे. हा आजार म्हशींपेक्षा गायींमध्ये जास्त प्रमाणात होतो, ज्या गायी जास्त दूध देतात. ज्या जनावरांना खाद्यातून अधिक प्रमाणात प्रथिने दिली जातात व ज्या जनावरांचा जार पडत नाही त्यांच्यामध्ये कासदाह होण्याची जास्त शक्यता असते. या आजारात दूध गोठते, कास गरम होऊन सुजते. कधी कधी रक्तस्रावही होतो.\nकासेमध्ये जिवाणू आत प्रवेश करतात. जिवाणू मध्य��� मुख्यतः स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टेकोकाकय, कोरीने बॅक्टेरिया, इकोलाय अणि बॅसिलस या जिवाणूमुळे कासदाह अजार होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे.\nजिवाणू कासेला झालेल्या जखमांमधून सडांच्या माध्यमातून कासेमध्ये प्रवेश करतात.\nरक्त शोषणाऱ्या मोठ्या आकाराच्या माश्याही या आजाराचा प्रसार करतात.\nदूध काढणाऱ्याचे अस्वच्छ हात व कपडे.\nधार काढण्याची चुकीची पद्धत.\nदूध पूर्ण न काढणे.\nगोठ्यातील पृष्ठभाग सतत ओला असणे, गोठ्यामध्ये स्वच्छता नसणे.\nदुधाळ आणि मोठी कास असणाऱ्या जनावरांमध्ये कासदाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या कासेमुळे सडांना व कासेला दुखापत होण्याची शक्यता असते.\nजार लटकणे (पूर्णपणे न पडणे) किंवा प्रसूतीच्या वेळी झालेला संसर्ग.\nजनावरांमध्ये अस्वस्थता व ताप येणे\nकास गरम, लाल होते, वेदना होतात, काही वेळाने ताप येतो व कास थंड आणि कठोर होते.\nसडांमधून दूध येणे बंद होते, सडातून पिवळसर रक्तयुक्त स्राव येतो.\nनेहमीच्या (सामान्य) दुधापेक्षा दह्यासारखसारखे स्वरूप असणारा स्राव, पिवळ्या, भुऱ्या स्रावासोबत पांढरे (गोठलेले) कण व एपिथेलियम टिश्यू (पेशी) येतात .\nतीव्र कासदाहामध्ये हळूहळू दूध येणे बंद होत. कास सुजते.\nकास अधिक कठोर व लहान होते.\nदूध पातळ व पाण्यासारखे येते.\nकधी कधी कासेला फोड येतात.\nकास दाबल्यानंतर वेदना होतात.\nअंतिम टप्प्यात दूध पूर्णपणे बंद होते.\nकासदाह मुख्यता अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे गोठ्याची पूर्ण स्वच्छता ठेवावी. गोठ्यामध्ये दर १५ दिवसांनी जंतुनाशक फवारावे.\nदूध काढण्यापूर्वी व नंतर आयोडीन सोल्यूशन (०.२५ टक्के) ने सडांना धुवावे व स्वच्छ हाताने दूध काढावे.\nदूध काढताना पूर्ण हाताचा उपयोग करावा, अंगठ्याने दूध काढू नये.\nदूध काढताना सडांमधून संपूर्ण दूध काढावे.\nगाय व म्हशींना दूध काढल्यानंतर अर्धा तास बसू देऊ नये.\nआजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना पाजू नये.\nआजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे व त्यांचे दूध शेवटी काढावे.\nवेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची चाचणी करावी,\nस्ट्रिपकप पद्धतीने दुधाची चाचणी करावी.\nवेळेवर कासदाहचा उपचार झाला नाही तर टी. बी. रोगाचे जिवाणूदेखील आत प्रवेश करतात व त्यामुळे रोग आणखी गंभीर होतो.\nउपचार सुरू झाल्यानंतर तीन ते पाच दिवस ट्यूब व इंजेक्शन सोडले पाहिजे.\nएक किंवा दोन दिवसांत पूर्णपणे उपचार होत नाही.\nकासदाहाच्या उपचारासाठी प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार द्यावी.\nदूध कमी होताना गायी व महशींच्या चारही सडांमधून संपूर्णपणे दूध काढावे व प्रत्येक सडामध्ये ट्यूबने औषधे सोडावीत.\nकोणतेही प्रतिजैविके वापरण्यापूर्वी, दुग्धप्रतिजैविक संवेदनशीलता तपासावी व पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार द्यावे .\nसडामधून पूर्णपणे खराब दूध काढून टाकावे. दिवसातून एकदा प्रतिजैविके ट्यूबद्वारे द्यावीत. जर संसर्ग अधिक असेल तर सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोनदा द्यावीत.\nतीव्र कासदाहामध्ये कास गरम होते तेव्हा शेकमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला जातो, या अवस्थेत कासेला थंड करावे आणि दीर्घकालावधीतील कासदाह असेल जेव्हा कास थंड व कडक होते तेव्हा उबदार शेक द्यावा.\nसंपर्क ः अमोल आडभाई, ८८०५६६०९४३\n(राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतू��मध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/health-tips-in-marathi-benefits-of-drumstick-tree-or-shevga-for-skin-heart-health-blood-sugar-levels/", "date_download": "2019-08-20T23:25:17Z", "digest": "sha1:G6RLCXHG2TWID24AEXNASGQOTHTVGYQ2", "length": 16257, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "डायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nडायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा\nडायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेवग्यात प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स असते. यामुळे रोगप��रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगासह साल, पाने, फुले यांचेही अनेक फायदे असून यामुळे सूज दूर होते. शेवग्याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. शेवगा हा निसर्गतःच उष्ण असून याचा वापर वात आणि सर्दी-कफ यांसारख्या विकारांवर होतो. शेवग्याच्या शेंगा, पानं, झाडाची मूळं यासर्वांमध्ये पोषक तत्व आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक असतात. त्यामुळे अनेक आजारांवर शेवगा गुणकारी ठरतो.\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nशरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर होतो. यामध्ये पालकच्या भाजीपेक्षा ३ पटींनी आयर्नचं प्रमाण असतं. शरीरातील रक्त कमी झालं असेल तर आहारात शेवग्याचा वापर फायदेशीर ठरतो. अल्सर, ट्यूमर, ब्लड प्रेशर यांसाठी लाभदायक शेवग्याची पानं शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी मदत करतात. तसचे अल्सर ठिक करण्यासाठी, ट्यूमर रोखण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासठी आणि शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो. रक्त शुद्धीसाठी शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरतात. यातील घटक शरीरात अ‍ॅन्टीबायोटिक एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचेच्या विविध समस्या दूर होतात. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा गुणकारी आहेत. यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो. तसेच पित्ताशयाचे कार्यही सुरळीत होते.\nघशातील खवखव, कफ, सर्दी, श्वास घेताना त्रास होणं यांसारख्या समस्यांचा त्रास होत असेल तर शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यायल्यास हा त्रास कमी होतो. तसेच टीबी, ब्रोन्कायटीस, अस्थमा यांसारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उपाय म्हणून मदत करतात. शेवगा व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनता भंडार आहे. हे डोळ्यांची दृष्टी वाढवून डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल कमी होते.\n‘या’ नामांकित टुथपेस्ट कंपन्यांना ‘एफडीए’चा दणका\n‘स्कर्टवाली बाई’म्हणत भाजपा नेत्याची प्रियंका गांधींवर बोचरी टीका\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nमाणसामध्ये देखील डुक्कराचे ‘हृदय’ लावलं जाऊ शकतं, लंडनमधील सुप्रिसध्द…\n‘या’ पद्धतीने व्यायाम केल्यास कमी होऊ शकतो ‘स्पर्म काउंट’,…\n हे वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधी मोमोजला हात लावणार नाही\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nअहमदनगर : लहानपणी चुन्यामुळं गेलेली दृष्टी मिळाली परत\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोड���वेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nJio फायबरला ‘टक्कर’ देण्यासाठी airtel, BSNL कडून…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस…\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील…\nतुमचं ATM कार्ड देईल तुम्हाला वाईट वेळी साथ मिळतील 10 लाख रूपये,…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर, चार्जिंगसाठी स्वता:च पोहचणार ‘चार्जिंग’…\nपुरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने केलेली मदत म्हणजे भीक नव्हे, तावडेंचे संभाजी राजेंना ‘सडेतोड’ उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2689", "date_download": "2019-08-20T23:51:32Z", "digest": "sha1:2VCYO3XO4WCANBBGQQYUYIWXYHHE67IA", "length": 30255, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ऋतुरंगकार अरुण शेवते | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरुण शेवते यांचा पिंड कवीचा. मात्र ते लेखक व संपादक म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांना त्यांच्या कविमनाचा उपयोग विविध कल्पना सुचण्यात होत असावा त्यांनी संपादनाचे प्रत्यक्ष काम करताना मात्र कल्पनारम्यतेच्या पलीकडे वास्तवाशी, जगण्याशी भिडणारे विषय घेतले आणि ते विविध अंगांनी विकसित करत नेले. त्यामुळे त्यांच्या कल्पना लेखकांनी शब्दबद्ध केल्या तेव्हा त्या लोकांना प्रिय वाटल्या आणि शेवते रसिकजनांचे लाडके होऊन गेले. त्यांच्या ‘ऋतुरंग’ दिवाळी वार्षिक अंकाच्या प्रकाशनाला १९९३ साली आरंभ झाला. तेव्हापासून हा सिलसिला जारी आहे. त्यांनी त्या अंकापासून ते या वर्षीच्या रौप्यमहोत्सवी अंकापर्यंत पंचवीस वेगवेगळे विषय हौशी व मान्यवर लेखकांच्या लेखनाच्या माध्यमातून सादर केले ते त्यांचे संपादनकौशल्य लोकांच्या लक्षात राहवे असेच आहे.\n‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन मुंबईत समारंभपूर्वक व आस्थेवाईकपणे झाले. रवींद्रचे मिनी सभागृह गर्दीने ओसंडून वाहिले. त्याच वेळी शेवते संपादित ‘आठवणींचे असेच असते’ या पन्नासाव्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. कवी-लेखक-दिग्दर्शक गुलजार, राजकारणी नेते सुशीलकुमार शिंदे व यशवंतराव गडाख आणि वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या यांचे संपादक गिरीश कुबेर, राजीव खांडेकर व उदय नि��गुडकर हे मातब्बर त्या वेळी मंचावर उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमास वेगळी झळाळी प्राप्त झाली होती; त्याचबरोबर काही महत्त्वाची आणि आशयपूर्ण निवेदने ऐकायला मिळणार अशी अपेक्षाही तयार झाली. शेवते यांचे पन्नासावे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले आहे. तेव्हा मंचावर ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकरही उपस्थित होते. सुदेश यांनी त्यांचा व अरुण शेवते यांचा स्नेहबंध उलगडून सांगितला. त्यामधून शेवते यांच्या रसिक मनाचा व स्नेहशील वृत्तीचा प्रत्यय आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्याचे कवी उद्धव कानडे यांनी केले. उद्धव कानडे मुंबईकरांना फारसे परिचित नव्हते, पण त्यांनी योग्य व समर्पक टिकाटिप्पणी करत आणि व्यासपीठावरील मान्यवरांविषयीचा आदर योग्य दर्शवत सभासंचालन केले.\nअरुण शेवते यांची खासीयत अनवट विषय आणि अनवट लेखक शोधणे ही त्यांना विषयाची निवड कशी करावी आणि तो कोणी व कसा मांडावा याची जाणीव बहुधा उपजत आहे. त्यांच्यात ते साध्य करण्यासाठी लागणारी चिकाटी, स्पष्टता आणि ठामपणा यांचा मिलापही आहे. त्याला जोड आहे ती त्यांच्या स्वभावलाघवाची. त्यात जणू चुंबकत्व आहे. त्यातूनच शेवते यांनी विविध क्षेत्रांतील नामवंतांचे मैत्र मिळवले. त्याचा उल्लेख मंचावरील प्रत्येकाने केला. ते मैत्र निखळ आहे हे आवर्जून नमूद केले. शेवते ‘ऋतुरंग’ वार्षिकाचा व प्रकाशनाचा व्यवहार एकहाती करतात. त्या कौशल्याचे कौतुक करणारे जसे आहेत, तसेच त्यांना ‘हे जमते कसे त्यांना विषयाची निवड कशी करावी आणि तो कोणी व कसा मांडावा याची जाणीव बहुधा उपजत आहे. त्यांच्यात ते साध्य करण्यासाठी लागणारी चिकाटी, स्पष्टता आणि ठामपणा यांचा मिलापही आहे. त्याला जोड आहे ती त्यांच्या स्वभावलाघवाची. त्यात जणू चुंबकत्व आहे. त्यातूनच शेवते यांनी विविध क्षेत्रांतील नामवंतांचे मैत्र मिळवले. त्याचा उल्लेख मंचावरील प्रत्येकाने केला. ते मैत्र निखळ आहे हे आवर्जून नमूद केले. शेवते ‘ऋतुरंग’ वार्षिकाचा व प्रकाशनाचा व्यवहार एकहाती करतात. त्या कौशल्याचे कौतुक करणारे जसे आहेत, तसेच त्यांना ‘हे जमते कसे’ असा विषाद करणारेही आहेत; मात्र शेवते ही एक संस्था बनून गेली आहे व तिला लोकाश्रय मिळत आहे याचा प्रत्यय समारंभात वारंवार येत होता. ‘राजाश्रय-लोकाश्रय’ हा इतिहासकाळापासून आजच्या ‘��व्हेंट’च्या जमान्यापर्यंत सा-यांनाच मिळत आलाय; त्यातून सकस काय, हे जाणता येते व तेच टिकते. तरी त्याबाबत विचार करणारी मराठी वृत्ती मात्र गरीबच राहिली आहे\nअरुण शेवते यांनी ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक प्रकाशित केले आणि तेव्हापासून ते संपादक-प्रकाशक म्हणून एका उच्च पातळीवर पोचले. त्या पुस्तकाच्या चाळीस आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. ती संकल्पनाच अपूर्व आहे. त्यात नापास होऊन नैराश्य येणा-यांना उत्थानाची ताकद मिळावी हा हेतू आहे. त्या पुस्तकाचा गौरवाने व गमतीने उल्लेख करताना गुलजार म्हणाले, “बरं झालं, मी एकदा नापास झालोय. त्यामुळे मला आइनस्टाइन, महात्मा गांधी, सुशीलकुमार शिंदे आदींच्या पंक्तीत बसण्याचं भाग्य लाभलं.” त्यानंतर शेवते यांनी अनेक कल्पना पुस्तका-मासिका-समारंभांतून फुलवल्या. त्यामुळेच तर त्या समारंभास सौंदर्याचे व रसिकतेचे वलय लाभले होते. पण ते अधिकतर श्रोते-प्रेक्षकांच्या मनातच राहिले. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमधून ती उंची गाठली नाही. उलट, गुलजार व शिंदे यांच्या उपस्थितीने समारंभाचे शेवते हे आकर्षण चोरले गेले व ते गुलजार-शिंदे यांच्यावर जाऊन पडले.\nगुलजार यांनी ‘ऋतुरंग’मध्ये वेळोवेळी लेख लिहिले. त्याबद्दल बोलताना त्यांनी शेवते यांच्याशी झालेली पहिली भेट सांगितली. त्या भेटीसाठी त्यांनी त्यांच्या घरी शेवते यांना सकाळी आठ वाजता बोलावले होते. गुलजार वेळेबाबत आग्रही आहेत. शेवते यांनी बरोबर आठच्या ठोक्याला त्यांच्याकडे हजेरी लावली. त्यांनी अंक व विषय याबद्दल गुलजार यांना माहिती दिली. त्या कवी-दिग्दर्शकाने शेवते यांच्यातील बुद्धिमत्तेची व स्वभावलाघवाची चुणूक अचूक टिपली आणि त्या दिवसापासून शेवते यांच्यासाठी गुलजार यांच्या घरात सकाळी आठची वेळ ही कायमची राखून ठेवली गेली त्या दोघांमध्ये जे नाते निर्माण झाले त्याचे वर्णन कसे करणार त्या दोघांमध्ये जे नाते निर्माण झाले त्याचे वर्णन कसे करणार मराठी जगापुरते शेवते हे गुलजार यांच्यापर्यंत पोचण्याचा पूल बनून गेले आहेत.\nशेवते यांनी बरीच पुस्तके लिहिली/संपादित केली आहेत. त्यांचे ‘साहेब संध्याकाळी भेटले’ हे यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तरायुष्यात एका संध्याकाळी त्यांच्याशी दिल्लीत झालेल्या निवांत भेटीवर आधारित पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांची ‘पंतप्रधानांना पत्र’ ही दुष्काळपीडित शेतक-याची अवस्था मांडणारी व अस्वस्थ करणारी दीर्घ कविता पुस्तकरूपात वाचकांपर्यंत पोचली व वाचक हेलावून गेले. त्यांनी त्याचबरोबर ‘कालिंदी’ ही हृदयस्पर्शी कवितामालिकादेखील लिहिली आहे. अशी त्यांची पुस्तके काही तरी वेगळे सांगत राहिली आहेत. त्यांचे पन्नासावे (संपादित) पुस्तक समारंभात प्रकाशित झाले; मात्र अरुण शेवते यांची अशी विविध ग्रंथसंपदा असूनही समारंभात वक्त्यांकडून ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाव्यतिरिक्त कोणत्याही पुस्तकाचा उल्लेख झाला नाही\nसमारंभात वक्त्यांमध्ये तीन संपादक होते. एरवी त्यांच्या माध्यमातून ठासून बोलणा-या त्या तिघांनी मितभाष्य केले. गुलजार व शिंदे यांच्या उपस्थितीत अधिक न बोलण्याचे औचित्य त्यामागे असेल- त्यांनी तसा उल्लेख केलादेखील, तरी अरुण शेवते यांची चिकाटी, त्यांचे विषय, अंकाचा साहित्यिक दर्जा, त्याचे संग्रहमूल्य यांचा उल्लेख करताना ते लोक तपशिलात थोडे बोलते तर रंगत वाढली असती आणि तो समारंभ शेवते व ‘ऋतुरंग’ यांच्यासाठी आहे याची जाणीव श्रोत्यांच्या मनी जपली गेली असती. खरे तर, गुलजार यांनी ते जाणले होते व त्यांच्या भाषणात ते म्हणालेदेखील, की 'आज की शाम अरुण शेवते के नाम' राजीव खांडेकर यांनी आपण समारंभाला श्रोता म्हणून येऊ, पण वक्ता म्हणून मंचावर नको असे सांगितले होते, त्याचा उल्लेख अरुण शेवते यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केला होता. तो धागा पकडून खांडेकर यांनी पुलंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पु.लं. देशपांडे यांनी लिहिलंय, की दिल्लीला जायचं ते चांदणी चौकात करीमभार्इंकडे मटण-बिर्याणी खाण्यासाठी. म्हणजे मुंबईतून गाडीत बसायचं, नवी दिल्ली स्टेशनात उतरायचं ते थेट चांदणी चौकात जायचं, तिथलं मटण चापूनचोपून खायचं आणि त्याच क्रमानं परत मुंबईला यायचं, बाकी दिल्लीत काही नाही' राजीव खांडेकर यांनी आपण समारंभाला श्रोता म्हणून येऊ, पण वक्ता म्हणून मंचावर नको असे सांगितले होते, त्याचा उल्लेख अरुण शेवते यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केला होता. तो धागा पकडून खांडेकर यांनी पुलंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पु.लं. देशपांडे यांनी लिहिलंय, की दिल्लीला जायचं ते चांदणी चौकात करीमभार्इंकडे मटण-बिर्याणी खाण्यासाठी. म्हणजे मुंबईतून गाडीत बसायचं, नवी दिल्ली ���्टेशनात उतरायचं ते थेट चांदणी चौकात जायचं, तिथलं मटण चापूनचोपून खायचं आणि त्याच क्रमानं परत मुंबईला यायचं, बाकी दिल्लीत काही नाही माझा येथे येण्याचा बेत तसाच होता - मलाही इथं येऊन गुलजारसाहेबांचे हात हातात घ्यायचे होते. ते मी घेतले. त्यामुळे, खरे तर, मी जाण्यास मोकळा आहे. परंतु अरुण शेवते यांचा हृद्य सहवास मला गेल्या कित्येक वर्षांपासून लाभला आहे. तो कृतज्ञताभावही व्यक्त करायचा आहे असे म्हणून खांडेकर यांनी भावपूर्ण शब्दांत शेवते यांच्या रसिकतेचे व सर्जनशीलतेचे वर्णन केले. ‘झी २४ तास’चे उदय निरगुडकर यांनीही अरुण शेवते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष सेलिब्रिटी वर्णनाच्या पसा-यात, तसेच पुसट स्वरूपात उल्लेखले. ते म्हणाले, की ‘ऋतुरंग’ची लोकप्रियता, वाचकप्रियता आणि दर्जा शेवते यांनी कायम राखला आहे. त्यांची कल्पकता लोकविलक्षण आहे. यावेळी बोलताना गिरीश कुबेर म्हणाले, अरुण शेवते यांची माणसे बांधण्याची शैली अनोखी आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा दूरध्वनी आला, की आता कोणत्या विषयावर लिहायचे या विचारातून मनात धडधड सुरू होते. ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचा सुवर्णमहोत्सवही असाच साजरा होईल. त्या कार्यक्रमास हिंदीतील बड्या वृत्तवाहिन्यांचे संपादक आणि स्वत: गुलजारही हजर असतील असा माझा विश्वास आहे. कुबेर यांनी ‘माझे मद्य जीवन’ या त्यांच्या ‘ऋतुरंग’मधील गाजलेल्या लेखाचा किस्सा सांगितला. तो लेख काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला. परंतु ते म्हणाले, त्यांना अजूनही त्या लेखाबद्दल पत्रे येतात. काल-परवा पुण्याहून चक्क एका ब्राह्मण माणसाचे पत्र आले आहे. त्यांनी म्हटले आहे, “मी स्वत: दारू पित नाही. तथापी, तुम्ही तत्संबंधी केलेले मार्गदर्शन फार महत्त्वाचे वाटत आहे.” असा ‘ऋतुरंग’चा महिमा\n‘ऋतुरंग’च्या पहिल्या दिवाळी अंकापासून मराठी दिवाळी अंकातील माझ्या सहभागाला सुरुवात झाली व तो प्रवास अव्याहतपणे सुरू असल्याचे सांगून गुलजार म्हणाले, “अरुण शेवते हे गेली पंचवीस वर्षें दरवर्षी नवीन विषय व संकल्पना घेऊन ‘ऋतुरंग’ प्रकाशित करत आहेत ही बाब कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. मी रवींद्रनाथ टागोर यांचे एक पुस्तक वाचले आणि माझ्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. मला चित्रपट क्षेत्रात यायचे नव्हते, पण बिमलदा रॉय यांच्यामुळे चित्रपटासाठी पहिल्यांदा गीतलेखन केले, ती मिळालेली दुसरी कलाटणी. पुढे, मला पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर यांचा सहवास मिळाला. त्यांचे बोलणे, भाषणे ऐकली. शिरवाडकर यांच्या मराठी कवितांचा मी हिंदीतही अनुवाद केला. तो अनुवाद करणे म्हणजे स्वत:ला समृद्ध करणे होते. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि अन्यही मराठी कवींच्या कवितांचे वाचन झाले. त्यामुळे मराठी भाषा, मराठी भाषेचे सौंदर्य कळण्यास मदत झाली.” ‘म्हणून मी स्वत:ला मराठी समजतो’ असेही गुलजार म्हणाले. मी मराठीसह अन्य भारतीय प्रादेशिक व अन्य जागतिक स्तरावरील निवडक कवितांच्या हिंदी अनुवादाचे काम हाती घेतले आहे. तो प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ते अनुवादित पुस्तक पुढील वर्षीं प्रकाशित होईल. त्या पुस्तकात तीनशेपासष्ट कविता असतील अशी माहिती गुलजार यांनी दिली. त्यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप ‘आई’विषयी असलेल्या – ‘तुजको पेहेचानू कैसे, तुझको देखाही नही, धुंडा करता हू तुझे, अपने चेहरेमेही कही’ या कवितेने केले.\nअरुण शेवते यांनी त्यांच्या प्रास्ताविकात समाजभान आणि आत्मभान यांना मोकळी वाट करून देण्यासाठी ‘ऋतुरंग’ हा दिवाळी अंक सुरू केला अशी माहिती दिली. गुलजारसाहेब यांनी त्यांच्या मराठी ओढीबद्दल सांगितले. माझी अरुण शेवते यांच्याशी ओळख झाल्यापासून मला मराठी साहित्याविषयी जाणून घ्यावेसे वाटू लागले आणि मी अरुण शेवते यांच्याकडून मराठी कविता समजून घेऊ लागलो. त्यात मी अमोल पालेकरपासून अमृता सुभाषपर्यंत अनेकांना पकडून मराठी साहित्य जाणून घ्यायचो (हे सांगताना त्यांनी मराठी कलाकार मला टाळू लागल्याचा उल्लेखही गमतीने केला. कारण मी त्यांना नवीन कविता ऐकवून काही शंका विचारीन) मी इतकी वर्षे मराठी समजून घेण्याचा, आत रुजवण्याचा व त्यातील सौंदर्य अनुवादित करण्याचा प्रयत्न कसा करतोय हे सांगताना त्यांनी पु.ल. व सुनीताबाई करत असलेल्या काव्यवाचनांना हजेरी आवर्जून लावल्याची आठवण वर्णन केली. तरी ते प्रांजळपणे म्हणाले, की “मला मराठी बोलताना अजून संकोच वाटतो. मी शेवते यांच्याशी फोनवर थो़डे मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो.” त्यांनी समारंभात एखादे वाक्य मराठीत उच्चारले असते तर मजा आली असती\nअरुण जोशी हे मुंबईच्या साहित्य संस्कृती वर्तुळात वावरणारे एक रसिक कार्यकर्ते आहेत. त्यांना शब्दशैलीची देणगी आहे. त्याचबरोब��� त्यांच्याकडे संपादनाचे कौशल्यही आहे. ते मुख्यत: 'ग्रंथाली'साठी लेखनाची अनेक त-हेची कामे करत असतात.\nसंदर्भ: मासिक, दिवाळी अंक\nमासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक\nसंदर्भ: मनोरंजन मासिक, वा. ल. कुलकर्णी, दिवाळी अंक, मासिक, कविता, कथा, दिवाळी\nदिवाळी अंक आणि आपण\nसंदर्भ: दिवाळी अंक, दिवाळी, दीपावली\nनेत्रहीन अनुजाचे नेत्रदिपक यश\nराम पटवर्धन - साक्षेपी संपादक\nस्त्री सखी रेखा मेश्राम\nसंदर्भ: औरंगाबाद शहर, स्त्री सक्षमीकरण, मासिक, साहित्यसंमेलन, औरंगाबाद तालुका, रमाई फाउंडेशन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56324", "date_download": "2019-08-20T22:35:27Z", "digest": "sha1:WMBLSNRIY7DVTHJDTT7UJGHYEPMFNO5O", "length": 3560, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - शिकाल तर टिकाल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - शिकाल तर टिकाल\nतडका - शिकाल तर टिकाल\nकधीही काही बंधन नसतं\nजिथे शिकता येईल तिथे\nजे-जे शिकता येईल ते\nजे काही शिकलो ते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/y-rangnekar-2/", "date_download": "2019-08-20T23:57:55Z", "digest": "sha1:RFTIMMHRPNTG4OCZPCQWY37RC2Y35BYL", "length": 12939, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकास शक्य - अनुपमा पवार - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभा���\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकास शक्य – अनुपमा पवार\nकौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकास शक्य – अनुपमा पवार\nपुणे: कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशाचा शाश्वत विकास शक्य आहे, असे सांगत विद्यार्थी व पालकांनी क्रमिक शिक्षणाप्रमाणेच कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे असे मत, पुणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक संचालिका अनुपमा पवार यांनी व्यक्त केले.\nजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्या विद्यार्थ्याचे ‘अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शनाचे’ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यानी खूप नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून बनविलेले प्रकल्प नक्कीच वास्तवात येण्यायोग्य आहेत. आपल्या भवताली असणाऱ्या प्रदूषण, वीजेचा तुटवडा, वाहतूक समस्या यांचा विचार करून आग विझवण्यासाठी, आगीतून लोकांची सुटका करण्यासाठी रोबोचा वापर, वर्दळीच्या ठिकाणच्या जिन्यावरील पायऱ्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती, टाकाऊ पाणीप्रवाहाच्या मार्गाद्वारे वीज निर्मिती, घरात कोणीही नसताना सेन्सरद्वारे वीज बंद करून वीज बचत,सौर ऊर्जेचा वापराद्वारे गाडी धुतली जाणे,सौर उर्जेवर चालणारे कीटकनाशक फवारणी यंत्र, टाकाऊ प्लस्टिक बाटल्यातून पेन स्टॅन्ड अशा विविध वस्तूंची विद्यार्थ्यानी केलेली निर्मिती ही निश्चितच कौतुकास्पद आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत तसेच लवकरच शासनाच्यावचातीने घेण्यात येणाऱ्या जिल्हा व्यवसाय कल्पना स्पर्धेतही विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.\nया प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.\nकार्यक्रमाच्या सम���रोप सत्रात भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मेंटॉरिंग इंडिया प्रकल्पाचे संचालक सचिन अडसरे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले कि, तुमच्याकडे कौशल्य असल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे होण्यासाठी स्वयंरोजगाराचा मार्ग कसा निवडता येईल यादृष्टीने प्रयत्न करा, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन बीवायएसटी तर्फे करण्यात येईल असे आश्वासन दिले. उद्दिष्ट म्हणजेच ध्येय निश्चिती, ज्ञान किंवा कौशल्य आणि कष्ट करण्याची मानसिकता या तीन गोष्टींमुळेच यशस्वी बनता येते असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्याना दिला.\nयावेळी कार्यक्रमाला बीवायएसटीचे समन्वयक मोहनीश वाघ, ‘यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स’च्या संचालिका स्मिता धुमाळ, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.सुनिता पाटील, ‘यशस्वी’च्या ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष कृष्णा सावंत, मार्केटिंग विभाग प्रमुख अमृता तेंडुलकर यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र शेळके, ईशा पाठक, निसार शेख,श्रीकांत तिकोने, शाम वायचळ ,प्राची राऊत, शमिका तांबे, सचिन कुंभारकर,हर्षा पटेल, श्वेता साळी, अश्विनी घनवट, रश्मी शिंदे, गंगाधर डुकरे,निखिल चव्हाण व अजिंक्य गायकवाड आदींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.\nडॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवींना महापालक सन्मान पुरस्कार जाहीर\nशहांनी एमआयएम नेत्यांना बोट दाखवण्यावरून उडाला गदारोळ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-navratra/kolhapur-news-ambabai-puja-74395", "date_download": "2019-08-20T22:47:34Z", "digest": "sha1:FGUJNJ7WTZR2L64APHPUKM556UZVD6FN", "length": 13701, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news ambabai puja अंबाबाईची शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nअंबाबाईची शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नवरात्राच्या सहाव्या मंगळवारी शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री पुजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली.\nकोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नवरात्राच्या सहाव्या मंगळवारी शृंगेरी शारदांबा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री पुजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. त्यांना रवी माईनकर यांनी सहाय्य केले.\nव्हिडीओ - नितीन जाधव\nशंकराचार्य परंपरेमध्ये शारदाम्बेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदा म्हणजेच सरस्वती. ज्ञानाची, विद्येची देवता. परंपरेप्रमाणे असे सांगितले जाते की, प्रथमत: शंकराचार्यांनी शृंगेरी क्षेत्राचे महत्त्व जाणून भगवती शारदेच्या आज्ञेप्रमाणे या देवतेची चंदनाची मूर्ती घडवून ती विद्यमान स्थानी श्रीचक्रावर स्थापन केली.\nयाबाबत अशी कथा सांगितली जाते की, शृंगेरी या क्षेत्री आदि शंकराचार्यांना भर दुपारी बेडकाच्या मस्तकावर नाग आपल्या फण्याचे छत्र धरुन आहे असे दिसले. त्यामुळे हे क्षेत्र अनन्यसाधारण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कालांतराने परकीय आक्रमणात चंदनाच्या मूर्तीला क्षती पोहोचल्यावर विजयनगर साम्राज्यात विद्यारण्यस्वामींनी आई शारदाम्बेचा सुवर्णविग्रह स्थापन केला अशी पारंपारिक माहिती आपल्याला या पीठाबद्दल मिळते. शृंगेरी शारदा पीठ हे शंकराचार्य पीठांमध्ये दक्षिणाम्नाय पीठ आहे. देवतेचे स्वरुप असे - वरदहस्त, अक्षमाला, अमृतकुंभ आणि पुस्तक. देवीच्या हातावर पोपट बसलेला दाखवला जातो. हा ज्ञानाचे प्रतीक आहे. देवीच्या हातातील अक्षमाला तपाचे, तर पुस्तक हे विद्येचे प्रतीक आहेत. अमृतकुंभ हे ज्ञानप्राप्ती हेच अमरत्व या तत्वज्ञानाचे द्योतक आहे. देवीच्या मस्तकावर चंद्रकोर आहे जी तीचे अध्यात्ममार्गातील महत्त्व दर्शवते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#यूथ टॉक : दूरदेशीच्या आरशात भारत\nभारताविषयी जगभरात कुतूहल, आस्था आहे, हे आपल्या सगळ्यांप्रमाणेच मीही ऐकून होते. पण म्हणजे नेमके काय, असा प्रश्‍न काही वेळा मनात येत असे. एरव्ही...\nपिंप्रीमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देणारा संदल\nनाशिक ः कादवा नदीच्या तीरावरील साडेतीन हजार लोकसंख्येचे पिंप्री गाव. हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचा संदेश देणारा संदल हे गावाचे वैशिष्ट्य असून दोनशे वर्षांची...\nसिंहासन पूजेसाठीची नोंदणी स्थगित, तुळजापूरला संयुक्त बैठकीनंतर पुढील निर्णय\nतुळजापूर, (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेसाठीची नोंदणी काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली असून, तिन्ही पुजारी मंडळाच्या...\nचौकात लावले जाईल तडीपारांचे फोटो\nअमरावती : सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र आणि त्याच कालावधीत येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शंभरपेक्षा अधिक सराईतांवर...\nकेरळमधील तरुणाच्या पुढाकारामुळे दुर्गम वाकीघोलात २२ वर्षांपूर्वीच कॉम्प्युटर\nकोल्हापूर - साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीचा काळ. काळम्मावाडी धरणाच्या काठाकाठाचा भाग म्हणजे वाकीघोल. घनदाट झाडी, वन्य प्राण्यांचा वावर आणि अंतरा-...\nनारळ, तांदळाचे दर वाढले\nनवी मुंबई : श्रावण महिन्यातली पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा म्हटलं की खवय्यांच्या जिभेवर नारळी भाताची चव तरळते. पण यंदा नारळी भाताचा बेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/CAP-Round-1-Cut-off", "date_download": "2019-08-20T23:21:25Z", "digest": "sha1:DO2W7IUIVIS4UODLKTHCES5JYSTKEGH3", "length": 10403, "nlines": 170, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "कॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी मित्र पोर्टलवर उपलब्ध", "raw_content": "\nकॅप २०१९ राउंड १ चा कट ऑफ विद्यार्थी मित्र पोर्टलवर उपलब्ध\n२०१९ कॅप राउंड १ चा कट ऑफ\n“विद्यार्थी मित्र”( http://vidyarthimitra.org) इ. ११ वी व इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन सोय व कट-ऑफ २०१९ अॅप व वेब पोर्टलवर उपलब्ध\nबऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही सखोल विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इंटरनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात. त्यामुळे त्यांना १० वी नंतर २ वर्षे व १२वी नंतर इंजिनीरिंग/फार्मसी ची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट व करिअर वर होऊ शकतो.\nत्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एच एस व्ही सी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.\n१० वी व १२ वी नंतर पुढे काय\n* कोणत्या शाखेत/ब्रांचला प्रवेश घ्यायचा\n* प्राप्त गुणांनुसार कोणते कॉलेज मिळेल\n* मिळालेल्या गुणानुसार कॉलेजेसचा प्राधान्यक्रम कसा द्यावा\n* कॉलेजेसचा पसंतीक्रम कसा भरायचा\n* विविध क्षेत्रातील करिअरच्या वाटा व संधी साठी आजच भेट द्या www.vidyarthimitra.org\nया करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली जाते.\n११वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org किंवा गुगल प्लेस्टोर अॅप https://goo.gl/HbsLr2 लींक वर उपलब्ध आहे.\nमार्कांवरून संभाव्य कॉलेजेसची व शाखांची अद्यावत माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चालू वर्षातील कॅप १ कट-ऑफ उपलब्ध.\nतसेच शैक्षणिक माहिती, कोर्सेस, कॉलेजस, युनिव्हर्सिटी, प्रवेश परीक्षांच्या अद्यावत व अचूक माहिती साठी, https://goo.gl/HbsLr2 अॅप विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्यामुळे, सर्व विद्यार्थी, पालक व शिक���षकांनी जास्तीत जास्त फायदा घेवून विद्यार्थ्यांना योग्य कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळवून द्यावा, विनंती आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nफँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी..\nपुणे विद्यापीठ ‘दूरशिक्षण’चे प्रवेश ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?cat=266", "date_download": "2019-08-20T23:52:00Z", "digest": "sha1:ROGUGXCVLYHBEN5QOAUP7XN3OPT45UXU", "length": 5922, "nlines": 96, "source_domain": "thanevarta.in", "title": "cultural Archives - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nनंदेश उमप यांचा संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिध्दी पुरस्कार देऊन गौरव\nएखादा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. आपल�\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक\nहिंदूंचे असणे हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण – डॉ. अशोक कुकडे\nआत्मस्तुती आणि आत्मक्लेश यापासून हिंदू समाजाने कटाक्षा\nघरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे – उदय निरगुडकर\nशहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मर�\nवंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात, मनोविकास थीम\nवंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वा\n लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या आगळा वेगळा कार्यक्रमाच आयोजन\nठाण्यातील एक प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांनी सामाजिक जाणिव�\nठाण्यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत कार्यशाळेचं आयोजन\nगंधार कला संस्था आणि विद्याताई पटवर्धन यांच्या संयुक्त �\nमराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे राज्यातील साहित्यिकांना श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारानं तर जिल्ह्यातील साहित्यिकांना वा. अ. रेगे साहित्य पुरस्कारानं गौरवलं जाणार\nमराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२६वा वर्धापन दिन १ जून रोजी सा�\nमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त ३१ मे ते २ जून दरम्यान पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन\nमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्�\nमराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा ऐसी अक्षरे रसिके हा बहारदार कार्यक्रम\nमराठी साहित्यातून महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1998", "date_download": "2019-08-20T23:49:09Z", "digest": "sha1:3GGA6B7GPGRPC7KXR7AEUYJUD3XYVAXM", "length": 14674, "nlines": 94, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कनाशी - शाकाहार जपणारे गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकनाशी - शाकाहार जपणारे गाव\nकनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित बंदी आहे भिन्न विचार अन् भिन्न रुची अशी माणसे एका गावात नांदत असतानाही त्यांचे शाकाहारावर मात्र एकमत आहे.\nखानदेशात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. रूढी, परंपरा आणि त्यांचा इतिहास यांमुळे त्या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. तेथील कृषिसंस्कृती, खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तेथील बोलीभाषा, अहिराणीचा गोडवा वेगळाच आहे. तेथील धार्मिक स्थळेही जगप्रसिद्ध आहेत. पाटणादेवी, उपनदेव, शहादा-प्रकाशा, ऋषिपांथा, कनाशी, म्हसदी, शेगाव आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात.\nकनाशी हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गाव आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची परंपरा त्या गावाला आहे. देशात कनाशी नावाची पाच ते सहा गावे असतील; परंतु जळगावातील कनाशीने त्या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तेथे येणारा भाविक सहसा रिकाम्या हाताने जात नाही असे म्हटले जाते. येणारा प्रत्येक कष्टी असो वा आनंदी भाविक असो त्याने जाताना त्या गावातील शिकवण आणि तेथील आदरातिथ्यांचे कौतुक केले नाही तरच नवल बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्य���ची आख्यायिका सांगितली जाते.\nचक्रधर स्वामी त्यांच्या अनुयायांसह वेरूळ, कन्नड, सायगव्हाण, वाघळीमार्गे कनाशी येथे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात आले. ती त्यांची मराठवाड्यातील प्रबोधन यात्रा होती. त्याचवेळी स्वामींना भेटण्यासाठी त्यांचे काही भक्त मराठवाड्यात गेले. तोपर्यंत स्वामी जळगाव जिल्ह्याकडे गेले होते. मग भक्तही खानदेशकडे रवाना झाले. मात्र, त्यांची आणि स्वामींची भेट काही होईना. शेवटी जेव्हा स्वामी वाघळी‌हून कनाशीकडे निघाले, तेव्हा भक्त वाघळीत पोचले. तेथे त्यांना कळले, की स्वामींनी सकाळीच कनाशीकडे प्रयाण केले. तेव्हा त्या भक्तांतील महादाईसा यांनी प्रतिज्ञा केली, की ‘स्वामींचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही.’ त्या भक्तांची आळवणी स्वामींपर्यंत पोचली आणि त्यांनी कनाशीतच मुक्काम करण्याचे ठरवले अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nस्वामी त्यांच्या भक्तगणांसह कनाशी गावाबाहेर असलेल्या मळ्यात थांबले. त्यावेळी कनाशी गावातील गढीवर एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी त्या मळ्यातील झऱ्यातून पाणी वाहून नेत होती. झऱ्याचा प्रवाह कमी असल्याने त्यांना एका फेरीसाठी खूप वेळ लागत होता. मात्र, स्वामी मळ्यात येताच त्यांच्या आगमनासोबतच्या सकारात्मक वातावरणाने झऱ्याचा प्रवाह वाढला. त्यावेळेला ब्राह्मणाची पत्नी पाणी घेऊन घरी लवकर आल्याने ब्राह्मणाने आश्चर्यचकित होऊन तिला विचारले. तेव्हा तिने सांगितले, ‘गावाबाहेरच्या झऱ्याकडे दैवी पुरुष अवतरले आहेत, त्यांच्या आगमनाने झऱ्याचे पाणी वाढले.’ ब्राह्मणही स्वामींच्या दर्शनासाठी गेले. तेव्हापासून आजतागायत कनाशीतील त्या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे.\nगावाने पुढे महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाचे घर असलेल्या गढीवर सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कोणालाही त्या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. चक्रधर स्वामींनी त्या गावाला भेट दिली तेव्हापासून त्या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. कुणीही मांसाहार करत नाही. गावातील प्रत्येक नागरिकाने महानुभाव पंथ स्वीकारला आहे. तेथील तरुण पिढीनेदेखील एकीकडे स्मार्ट फोन हाती धरला असला, तरी वर्षा��ुवर्षे चालत आलेली शाकाहाराची परंपरा जोपासली आहे. गावातील दुकानात साधे अंडेही मिळत नाही. गावकऱ्यांची पावले नकळत मांसाहाराकडे वळू नये यासाठी गावात कोंबडी, शेळी यांसारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत.\nकृष्ण जन्माष्टमीला घराघरात चक्रधर स्वामींची पूजा करण्यात येते. घरोघरी पाहुण्यांचा राबता सुरू होतो. रात्री संपूर्ण गाव मंदिरात गोळा होते. भगवान कृष्ण आणि चक्रधर स्वामी यांच्या नावाने जयघोष केला जातो. तेथील आश्रमातील कवीश्वर कुलाचार्य खामनीकर बाबा येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महानुभाव पंथाची महती सांगतात. चक्रधर स्वामींचे गुरू परमेश्वर अवतार गोविंद प्रभू यांनी वार्धक्यावस्थेत त्यांची हलणारी दाढ हाताने काढली व समोर बसलेल्या साध्वीला ती दिली. महानुभाव पंथात त्या दाढेला खूप महत्त्व आहे. कनाशीतील मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेला ती दाढ दर्शनासाठी ठेवण्यात येते.\n(मूळ लेख - प्रशांत देसले, महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, 30 ऑगस्ट 2014)\nउदबोध माहिती. अभिनंदन. कमलाकर सोनटक्के\nटेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून\nकेजचे पहिले साहित्य संमेलन\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nपुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता\nकनाशी - शाकाहार जपणारे गाव\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nसंदर्भ: गावगाथा, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शाकाहार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5581", "date_download": "2019-08-20T23:49:19Z", "digest": "sha1:MGXC72ZFDPROP72RUW4LXXPU4O6ZGKH7", "length": 5108, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "मुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे - नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nमुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे – नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी\nमुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे – नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी\nमुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे. मुंबई-ठाण्यातील झोपडपट्ट्यांचा विकास करून रहिवाशांना चांगलं घर मिळावं या हेतूनं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मुख्यमंत्र्यांनी गती दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एकच प्राधिकरण आहे. तरी मुंबईच्या तुलनेत ठाणेकरांना दुजाभाव मिळत आहे. मुंबईमध्ये ३०० फूट म्हणजे २७.८८ स्क्वेअर मीटर क्षेत्र असलेले घर दिले जात आहे. ठाण्यात मात्र २६९ चौरस फूटाचं घर दिलं जाणार आहे. शासनाच्या परिपत्रकात ठाण्याचा उल्लेख नसल्याचं कारण पुढे केलं जात आहे. दोन्ही महापालिकांचं एकच प्राधिकरण असल्यामुळं वेगवेगळं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं ठाणेकरांनाही ३०० फूटाच्या घराचा लाभ मिळावा अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे.\nमीरा-भाईंदरच्या महापौरांनाही स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करावी – महापौरांचा टोला\nराज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/bhendi-chi-bhaji-in-marathi-bhindi-masala-recipe/", "date_download": "2019-08-20T22:31:47Z", "digest": "sha1:Y7CCKE7HDOGXMWWHY3XVVD5G6D3ZDAJB", "length": 8977, "nlines": 123, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Bhendi chi Bhaji in Marathi | Bhindi Masala Recipe | DipsDiner", "raw_content": "\nभेंडी माझी फारच प्रिय भाजी आहे. आठवड्यातून दोनदा तरी भेंडी आमच्या घरी बनतेच. प्रत्येकवेळी वेगवेगळी रेसिपी करून बघायला मला खूप आवडते. ह्या ब्लॉगवर सुद्धा मी खालील भेंडीच्या पाककृती दिल्या आहेत.\n९ शिरी भेंडीची भाजी\nही भाजी झटपट ह्या प्रकारात मोडणारी नाही. ह्यासाठी कांदा टोमाटो कापायला लागतो. भेंडी सुद्धा वेगळी परतून घ्यावी लागते. आम्ही राजस्थानला गेलो होतो तेव्हा बऱ्याच ढाब्यांवर आम्ही ही भाजी खाल्ली होती. ही रेसीपी तिथूनच प्रेरित होऊन बनवली आहे.\n५०० ग्रॅम भेंडी स्वछ धुऊन, सुकवून, १ इंचाचे तुकडे करून\n१२० ग्रॅम (२ मध्यम) कांदे सोलून, उभे उभे चिरून\n३०० ग्रॅम (४ मध्यम) टोमाटो, बिया काढून, उभे उभे चिरून\n१ मोठा चमचा तेल\n१ छोटा चमचा मीठ\nमुठभर कोथिंबीर बारीक चिरून\n१ मोठा चमचा तेल\n७-८ लसूण पाकळ्या ठेचून\n१ छोटा चमचा जीरे\nपाव छोटा चमचा हळद\n४-५ मिरच्या मोठे तुकडे करून\n१ मोठा चमचा सब्जी मसाला / मिक्स मसाला\nपाव चमचा गरम मसाला\nकाढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवायची.\nतेल गरम झाल्यावर त्यात भेंडीचे तुकडे फ्राय करायचे.\nझाकण न ठेवता ५ ते ७ मिनटे परतून घ्यायचे.\nशेवटी चवीप्रमाणे मीठ आणि एका लिंबाचा रस घालून शिजवलेली भेंडी बाजूला काढून ठेवायची.\nपरत त्याच काढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवायची.\nआता त्यात फोडणीसाठी दिलेले साहित्य घालायचे.\nलसूण परतला की चिरलेला कांदा घालायचा.\n२ मिनटे कांदा तेलात परतून घ्यायचा. थोडे मीठ घालायचे.\n२ मिनटे परतल्यावर, कांदा चांगला मऊ गुलाबी झाल्यावर टोमाटो च्या फोडी घालायच्या.\nटोमाटो जास्त शिजवायचा नाही, २ मिनिटच परतून घ्यायचा.\nआता मीठ, सब्जी मसाला आणि गरम मसाला घालून भाजी एकत्र करायची.\nआता ह्यात fry केलेली भेंडी घालून परतायची.\nवरून भरपूर कोथिंबीर घालून एकत्र करून gas बंद करायचा.\nआता गरमागरम फुलक्यांसोबत भाजी खाण्यास घ्यायची.\nतयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे\nवाढणी: ५ ते ६ जणांसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2019-08-20T22:30:15Z", "digest": "sha1:32MLDEADNCXRH7MMBTB5WUOPRUL7AORL", "length": 4539, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्सवला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख उत्सव या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहोळी ‎ (← दुवे | संपादन)\nतुळजापूर ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nगिरीश कर्नाड ‎ (← दुवे | संपादन)\nधेमाजी ‎ (← दुवे | संपादन)\nगणेशोत्सव ‎ (← दुवे | संपादन)\nग्रामपंचायत ‎ (← दुवे | संपादन)\nमांढरदेवी ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे फेस्टिवल ‎ (← दुवे | संपादन)\nरांगोळी ‎ (← दुवे | संप���दन)\nकुचिपुडी नृत्य ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने/वगळलेली अविश्वकोशीय संपादने १ ‎ (← दुवे | संपादन)\nजत्रा (मासिक) ‎ (← दुवे | संपादन)\nतुळजाभवानी ‎ (← दुवे | संपादन)\nपुष्कर ‎ (← दुवे | संपादन)\nवेळ अमावास्या ‎ (← दुवे | संपादन)\nव्याडेश्वर मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nवाघिवरे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/icc-world-cup-2019-india-heavier-new-zealand-semifinals-see-statistics/", "date_download": "2019-08-20T22:19:05Z", "digest": "sha1:ZR2ZUXATGHNW3HDU4IVZK53DUMLW7UCB", "length": 17353, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "ICC World Cup 2019 : सेमीफायनल जिंकण्यात भारताचे पारडे जड ; जाणून घ्या आकडेवारी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nICC World Cup 2019 : सेमीफायनल जिंकण्यात भारताचे पारडे जड ; जाणून घ्या आकडेवारी\nICC World Cup 2019 : सेमीफायनल जिंकण्यात भारताचे पारडे जड ; जाणून घ्या आकडेवारी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता सेमीफायनल सामने होणार असून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होत आहे. सर्व क्रीडा रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागले असून या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करण्याची भारताकडे मोठी संधी आहे.\nया सामन्यात भारताचे पारडे जड असून भारत वर्ल्डकप सामन्यांत न्यूझीलंडवर भारी नसला तरी सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडच्या खूप पुढे आहे. मात्र या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवल्याने प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी चिंतेची बाब झाली आहे. मात्र या सामन्यातील दोन्ही दिवस पावसाने वाया गेले तरीदेखील भारतालाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो.\nभारतीय संघाने सातव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून याआधीच्या सहा सेमीफायनलपैकी तीनमध्ये भारताने विजय मिळवला असून तीन सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आठव्यांदा या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. १९८३ आणि २०११ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला असून २००३ मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना स्वीकारावा लागला होता. त्याच्या तुलनेत न्यूझीलंडने आठव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना फक्त एकदा म्हणजेच २०१५ मध्ये मायदेशात खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश आला होता. त्यामुळे सध्याच्या आकडेवारी नुसार या सामन्यात भारताचे पारडे जड दिसत आहे.\nऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आठव्यांदा प्रवेश केला असून यातील त्यांनी सहा सामन्यांत विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, या सगळ्या आकडेवारीवरून भारत जरी आजच्या सामन्यात वरचढ दिसत असला तरी प्रत्यक्ष मैदानावर कोण कशी कामगिरी करतो यावरच फायनलचे तिकीट अवलंबून आहे.\n‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत करा ‘हे’ घरगुती उपाय\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी…\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी…\nडायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी\nऔषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय\nकेवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे\nपावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार\nसेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार\nउपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई\ncricketicc world cup 2019indiaNewZealandsemi finalआयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९न्यूझीलंडपोलीसनामा\nICC World Cup 2019 : सट्टा बाजारातही ‘टीम इंडिया’च ‘फेव्हरेट’ \nपैशाच्या वादातून गोळीबार, जिल्ह्यात प्रचंड खळबळ\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे स्थान कायम\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता \nकेन विलियमसन आणि अकिला धनंजय यांची गोलंदाजी संदिग्ध आढळल्याने क्रीडा विश्वात…\nपाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश, ‘आमच्याकडे…\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस \nअनु��ाग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nकझाकिस्तानात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी…\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराज्यमंत्री शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये –…\n��PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया शर्माचा…\nआता ‘गंगा’ कोपली, चार धाम यात्रा स्थगित\n‘सेक्रेड गेम्स 2’ रिलीज होताच ‘हा’ व्यक्ती झाला ‘हैराण-परेशान’, नेटफ्लिक्सनं मागितली…\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/celebrity/", "date_download": "2019-08-21T00:35:06Z", "digest": "sha1:EZWHEDH4425EXAIFRNHH7YRARTIWKI4A", "length": 31502, "nlines": 421, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Celebrity News in Marathi | Celebrity Live Updates in Marathi | सेलिब्रिटी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भ���ट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत ��्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमलायका की करिश्मा तन्ना; कोणाचा ब्लेजर शॉर्ट्स लूक दिसतोय जास्त हॉट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. ... Read More\nfashionKarishma TannaMalaika Arora KhanbollywoodCelebrityफॅशनकरिश्मा तन्नामलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटी\nरणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या रणबीर कपूर आलियासोबतच्या आफेअरमुळे नाहीतर आपल्या शूजमुळे चर्चेत आहे.... जाणून घेऊया काय आहे शूजमध्ये खास... ... Read More\nVIDEO: मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेली मदत घेऊन जाणाऱ���या ट्रकचा अपघात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या वस्तू पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणार होत्या ... Read More\nRaksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nRaksha BandhanfashionBeauty TipsbollywoodCelebrityDeepika PadukoneRekhaTaapsee PannuMadhuri Dixitkriti Sonnenरक्षाबंधनफॅशनब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीदीपिका पादुकोणरेखातापसी पन्नूमाधुरी दिक्षितक्रिती सनॉन\nतुम्हीही खरेदी करू शकता अनन्या पांडेसारखं स्वेटशर्ट; बजेटमध्ये आहे किंमत...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअनन्या पांडे बीटाउनमधील सर्वात तरूण अभिनेत्रींपैकी एक. अनेक फिमेल फॅन्स स्टायलिश अनन्याचे लूक्स कॉपी करताना दिसतात. मग तो तिचा पार्टी लूक असो किंवा कॅज्युअल लूक. कोणत्याही लूकमध्ये अनन्या भारी दिसते. ... Read More\nऑरेंज कटआउट ड्रेसमध्ये करिना कपूरचा ग्लॅमरस अंदाज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकधी पिंक साडी आणि डीप क्लीवेज ब्लाउजमध्ये करिनाचा सेक्सी अंदाज पाहायला मिळतो तर कधी वन स्लीव्स ब्लॅक पॅन्टसूटमध्ये बॉस लेडी लूकमध्ये ती क्लासी दिसून येते. सध्या करिना आपली फॅशन आणि स्टाइल्समुळे चाहत्यांना भूरळ घालत आहे. पाहूयात करिनाचा लेटेस्ट लूक... ... Read More\nKareena KapoorBeauty TipsbollywoodCelebrityकरिना कपूरब्यूटी टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटी\nसुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून या स्टार किड्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यांच्यासाठी फिटनेस फक्त जिमपुरती मर्यादित राहिली नाही तर जिम व्यतिरिक्त आता या योगाभ्यास आणि डान्सवरही फोकस करत आहेत. ... Read More\nFitness TipsHealth TipsWeight Loss TipsbollywoodCelebrityJanhavi KapoorSuhana Khanफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सबॉलिवूडसेलिब्रिटीजान्हवी कपूरसुहाना खान\nश्रद्धा की अनन्या... दोघींचेही सारखेच आउटफिट्स; कोण दिसतंय सर्वात भारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि त्यांचे आउटफिट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच बऱ्याचदा अभिनेत्रींचे आउटफिट्स सारखे होतात. कधी त्यांचा पॅटर्न सारखा असतो, तर कधी कलर सेम असतो. अनेकदा तर अगदी तंतोतंत सारखेच असतात. ... Read More\nfashionAnanya PandeyShraddha KapoorbollywoodCelebrityफॅशनअनन्या पांडेश्रद्धा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी\nआता अपमान सहन होत नाही - अन्नू कपूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआता अपमान सहन होत नाही - अन्नू कपूर ... Read More\nकियारा अडवाणीच्या छोट्याशा बॅगची किंमत वाचून व्हाल अवाक्\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकियाराच्या या बॅगेच्या किमतीमध्ये एक रेनो क्विड कार नक्कीच खरेदी केली जाऊ शकते. एवढचं नाहीतर तुम्ही एखादी फॉरेन टूरही करू शकता. ... Read More\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा ��हीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shree-dhanlaxmi-shree-yantra-pujan/", "date_download": "2019-08-20T23:00:20Z", "digest": "sha1:IHLCPPZOMDEKFN5QLB6GXH33M5YT3T7E", "length": 10792, "nlines": 131, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव Shree Dhanlaxmi", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव (Shree Dhanlaxmi Shree Yantra Pujan)\nश्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव (Shree Dhanlaxmi Shree Yantra Pujan)\nआज आपण सर्वजण श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव साजरा करीत आहोत. अतिशय मंगलमयी या अशा उत्सवात सर्वात जास्त महत्वाच असत ते ‘श्रीयंत्रपूजन’. प्रत्येक श्रद्धावान भक्त ह्या उत्सवा मध्ये आपापल्या घरातील श्रीयंत्र घेऊन येतो व उत्सव स्थळी येऊन त्या श्रीयंत्राची पूजन व अभिषेक करतो. हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय व त्याच्या पूजनाचे अनन्य साधारण महत्व काय हे श्रीमातृवात्सल्यविन्दानाम ग्रंथात आहेच जे इकडे नमूद करत आहे. शिवाय बापूंनी गेल्यावर्षी ह्याच उत्सवाच्या दरम्यान सांगितलेले श्रीयंत्र व त्याच्या पूजनाचे महत्व याची व्हिडीयो क्लिप सुध्दा देत आहे.\nआदिमाता चण्डिका(महालक्ष्मी) आणि भक्तमाता आल्हादिनी (श्रीलक्ष्मी) या दोघींचे एकत्रित अधिष्ठान’श्रीयंत्र’ असून श्रीयंत्राच्या दर्शन-पूजनाने या दोघींची कृपा सहजपणे प्राप्त करता येते.\nआद्य महर्षि व कालातीत श्रद्धावान असणार्‍या अगस्त्य ऋषिंची धर्मपत्‍नी’लोपामुद्रा’ हिने श्री सूक्ता च्यानित्य जपानेच श्रीयंत्राची रचना श्रीगुरुदत्तात्रेयांच्या मार्गदर्शनानुसार केली आहे.\nसर्वप्रकार चे सामर्थ्य आणि ऐश्‍वर्ये यांचा मूळस्‍त्रोत आदिमता चण्डिका आहे. आदिमाता चण्डिके चे सर्वसमर्थत्व आणि सर्व ऐश्‍वर्य संपन्नत��व’श्री’या तिच्या नामानेदर्शविले जाते. आदिमाता चण्डिके ने भक्तमाता श्रीलक्ष्मीस आपल्या भाळावरील कुंकुमतिलकातस्वस्तिक रूपाने धारण केले आहे.\nश्रीयंत्रापासून मिळणारा लाभ सद्‌गुरुगम्य मान लागेला आहे. सद्‌गुरुंच्या मार्गदर्शनाने सिद्ध केल्या गेलेल्या श्रीयंत्राच्या पूजन-दर्शनाने प्रपंच आणि परमार्थ आनंदमय बनवण्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य आणि ऐश्‍वर्ये श्रद्धावान प्राप्त करतात.\nश्रीयंत्राची केवळ उपस्थिती सुद्धाशुभ, ऐश्‍वर्यदायक, सामर्थ्यप्रद आणि अपरंपार फलप्राप्तिदायक मानली जाते. मग श्रद्धेने श्रीयंत्रचे दर्शन-पूजन घेणार्‍यास काय बरे प्राप्त होणार नाही श्रद्धावान प्रेमाने श्रीयंत्र घरात ठेवतात आणि त्याच्या नित्यदर्शनाने त्यापासून शुभस्पंदने प्राप्त करतात.\nचण्डिकाकुलाची भक्ती अधिकाधीक दृढ करून अभ्युदय आणि नि:श्रेयस साधण्यासाठी श्रद्धावान धनत्रयोदशीला धनलक्ष्मी आणि श्रीयंत्रयांचे पूजन-दर्शन करतात. धनलक्ष्मीची कृपा श्रद्धावानास सर्व प्रकारचे धनवऐश्‍वर्ये प्रदान करून जीवन धन्य करते. श्रीकृपेने म्हणजेच आदिमाता चण्डिका(महालक्ष्मी) आणि भक्तमाता आल्हादिनी (श्रीलक्ष्मी) यांच्या कृपेने जीवनात नित्यदीपावली चा प्रकाश, मांगल्य आणि आनन्द सदैव रहावायासाठी श्रध्दावान या पूजनात सहभागी होतात.\nश्रीगुरुदत्तात्रेयांनी लोपामुद्रेस श्रीयंत्राचा अधिष्ठान मंत्र सांगून त्याचा जप करण्याची आज्ञा केली.\nहा मंत्र म्हणजे देवमाता आदिमाता चंडिका व भाक्तमाता श्रीलक्ष्मी यांचा एकरूप मंत्रआहे –\nॐ श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रींॐमहालक्ष्म्यैनमोनमः\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना...\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबं...\n​भूमाता को प्रणाम करते समय की प्रार्थना...\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/08/05/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-40/", "date_download": "2019-08-20T23:52:22Z", "digest": "sha1:XUGE6SBDT25RCJ6ZJNUMAQMEB4CFY4DL", "length": 69929, "nlines": 390, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 40) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, ���ितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nबाबांना फार वाईट वाटलं…आईला शंका येत असणार हे त्यांनाही कळत होतं..त्यांना स्वतःला त्याबद्दल गिल्टी वाटत होतं पण सायली म्हणत होती तेसुद्धा अगदी खोटं नव्हतं…आईला कळल्यावर ती नक्की स्वतः पुढे येऊन लग्न मोडणार आणि खरं काय ते शोधायची काही गरज नाही असं सायलीला सांगणार…पण तरी तिच्यापासून हे सगळं लपवणं चुकीचंच होतं…म्हणून तर काल त्यांनी सायलीलाही सांगून टाकलं होतं की फार तर दोन दिवस…त्यानंतर आईला स्वतःहून सगळं सांगायचंय..पण आता मात्र आणखी एक क्षणही ते खोटं बोलू शकत नव्हते आईशी…..\n“तू शांत हो आधी ….मी सायलीला बोलावतो…मग बोलू आपण ….”\n“आई, कशी आहेस आता आणि अशी कशी पडलीस आणि अशी कशी पडलीस पाय बरा आहे का आता पाय बरा आहे का आता\n“हो रे बाबा, बरी आहे मी…थोडी सूज आहे पायाला ..चालता येत नाहीये पण होईल हळूहळू ….काळजी करू नकोस…माझ्यामुळे सगळ्यांना अडकायला झालंय रे पण …काका-काकू मला त्यांच्याकडे नेणार होते पण आता त्यांनाच इथे थांबायला लागणार आहे….”\n“हो….आई आणखी एक बोलायचं होतं जरा…”\n“आपल्या घरी ती सेल्सगर्ल आली होती ना, तीच जिला आत बोलवून तू पाणी वगैरे दिलंस….तिच्याबद्दल विचारायचं आहे…”\n“हे जे काही तू बोलतेयस ना सायली, ते विचित्र आहे फार….” आई\n“मलाही पटलं नव्हतं खरं तर…पण आता वाटतंय सायली जसं सांगतेय तसंच सगळं झालेलं असणार…त्या सिद्धार्थला पण तिथे जाऊन तोच अनुभव आला….” बाबा\n“बरं ठीक आहे…तुमची सगळ्यांची खात्री आहे ना ठीक आहे…पण मग इतक्या दिवसात मला हे सांगावंसं नाही वाटलं का सायली तुला ठीक आहे…पण मग इतक्या दिवसात मला हे सांगावंसं नाही वाटलं का सायली तुला आणि तुम्हालाही मला हे माहित असायला हवं असं नाही वाटलं ना आणि तुम्हालाही मला हे माहित असायला हवं असं नाही वाटलं ना ” आई बाबांकडे वळून म्हणाली.\n“वसू, असं खरंच नाहीये गं…मी दोन दिवसांनी सांगणारच होतो तुला..सायलीला मी कालच तसं सांगून आलो होतो..” बाबा\n“आई, खरंच सांगणार होतो….तुला हे सगळं कळल्यावर तू पॅनिक होशील असं वाटलं, म्हणून असा विचार केला होता की सिद्धार्थला तिथे जे काही कळेल ते कळल्यावर मग सगळंच तुला सांगता येईल….” सायली\n“सिद्धार्थला तिकडे काय कळलं, ह्यापेक्षा तुझ्या लग्नाच्या बाबतीतलं सगळं मला कळणं महत्वाचं आहे सायली…तुम्हाला सगळ्यांना दिसत होतं ना, कळत होतं ना की मी लग्नाची सगळी तयारी सुरु केली आहे, तरी सांगावंसं नाही वाटलं कोणालाही आज मी सरळपणे विचारलं म्हणून मला कळलं, नाहीतर काय माहित उद्या लग्न लावायला गुरुजी घरी आल्यानंतरही कळलं असतं…”\n“आई तू प्लिज शांत हो ना, आणि असं नको ना म्हणूस….”\n“अगं काय शांत होऊ सायली…खेळ वाटला का हा तुला आणि तुमच्या बाबतीत केलंय का गं आम्ही असं आणि तुमच्या बाबतीत केलंय का गं आम्ही असं घरातले सगळे निर्णय तुमच्याबरोबर बसून घेतो आम्ही….तुला हे सगळ्यांबरोबर बसून बोलावसं नाही वाटलं घरातले सगळे निर्णय तुमच्याबरोबर बसून घेतो आम्ही….तुला हे सगळ्यांबरोबर बसून बोलावसं नाही वाटलं\n“आई, मी तरी कधी काही लपवलंय का तुमच्यापासून आत्तापर्यंत सगळं तर तुम्हाला सांगून, विचारून करत आलेय ना…मग ही एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली ह्याला काहीतरी कारण असेल ना आत्तापर्यंत सगळं तर तुम्हाला सांगून, विचारून करत आलेय ना…मग ही एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली ह्याला काहीतरी कारण असेल ना प्लिज समजून घे ना…आणि प्लिज बाबांना ह्यात ओढू नकोस…त्यांना सुद्धा सुरुवातीपासून काहीच माहित नव्हतं…आत्ता काही दिवसांपूर्वी, मी पुण्याला जायच्या आधी कळलंय त्यांना..आणि ते मला खूप वेळा सांगत होते तुला सांगण्याबद्दल..पण खरंच सांगते, तुला कळल्यावर तू पॅनिक होशील असं वाटलं मला, म्हणून सगळं खरं काय ते कळल्यावर तुझ्या शेजारी बसून नीट सांगणार होतो तुला….”\nह्यावर आई थोडा वेळ काहीच बोलली नाही.\nसायलीने थोडंसं अस्वस्थ होत बाबांकडे बघितलं. बाबांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्हच होतं.\n“आई…काहीतरी बोल ना अगं….”\n“काय बोलू सायली अगं मला किती मोठा धक्का बसलाय तुला अंदाज नाहीये. आत्ता एक तासापूर्वी सुद्धा मी फोनवर माझ्या मैत्रिणीशी तुझ्या लग्नाबद्दलच बोलत होते, म्हटलं, घरच्या घरी करणार असलो तरी सगळ्यांना कळवायला हवंच. तुझं लग्न ठरल्यापासून डोक्यात सतत हेच विचार….ही कामं राहिली आहेत, ही खरेदी करायची आहे, या याद्या करायच्यात, ह्या ह्या लोकांना कळवायला हवं…तू आता लग्न करून लांब जाणार म्हणून हुरहूर, तुझ्या लहानपणच्या कितीतरी आठवणी…तुझ्या बाबांच्या नकळत रात्र–रात्रभर रडले पण ह्या सगळ्या विचारांनी….आणि आज माझ्या मुलीचं लग्न तिची काहीही चूक नसताना अशा कारणासाठी मोडतंय हे ऐकून मला काय वाटतंय हे तुला नाही कळणार सायली….आणि त्यात ‘माझ्या घरात अगदी मोकळं वातावरण आहे, माझी मुलं मनात जे येईल ते सगळं मला येऊन सांगतात‘, हा माझा समजसुद्धा आज खोटा ठरलाय…”\nआईचं बोलणं ऐकून सायलीलासुद्धा फार वाईट वाटलं. खरंच आईला आपण गृहीत धरलं का तिला वाईट वाटेल म्हणून आपण तिला आधी सांगितलं नाही पण तरीही आत्तासुद्धा ती दुखावली गेलीच आहे. नकळत तिचे डोळे भरून आले.\n“आई, प्लिज असं नको ना म्हणूस माझ्याबद्दल ” खाली बसत आईच्या मांडीवर ती डोकं ठेवत म्हणाली….\n“वसू, रागावू नकोस गं..खरंच आमच्या कोणाच्याही डोक्यात असं काही नव्हतं. सुजयबद्दल सगळं काही खरं कळायची आम्ही वाट बघत होतो, उगीच असलं विचित्र काहीतरी अर्धवट तुला सांगण्यापेक्षा सगळं कळलं की आधी तुलाच सांगणार होतो, तुझी तयारी सुरु आहे हे दिसत होतं पण तरी नाईलाज होता गं….”\n“कळलं…..असूदेत ….”आई त्यांच्याकडे बघत एका हाताने खूण करत म्हणाली.\n“पण मग आता ठरलंय ना, लग्न करायचं नाहीये ते मग ही सगळी उठाठेव कशाला मग ही सगळी उठाठेव कशाला सांगून टाका सुजयच्या घरी की आम्हाला लग्न करायचं नाही म्हणून…”\nसायलीने एक आवंढा गिळत बाबांकडे बघितलं. पुढे आई काय बोलणार हे त्या दोघांनाही माहित होतं. पण तरीही एक प्रयत्न तर करायलाच हवा होता.\n“अगं लग्न नाहीच करायचंय…पण म्हणून खरं काय ते शोधून काढायचं नाही असं थोडंच आहे तो सुजय खरा कोण आहे, कुठे राहतो, आणि मुख्य म्हणजे त्याने स्वतःची माहिती लपवून सायलीशी लग्न करण्याचा प्रयत्न का केला, हे सगळं तर कळायला हवं ना तो सुजय खरा कोण आहे, कुठे राहतो, आणि मुख्य म्हणजे त्याने स्वतःची माहिती लपवून सायलीशी लग्न करण्याचा प्रयत्न का केला, हे सगळं तर कळायला हवं ना\n“अहो, पण गरज काय आहे ह्या सगळ्याची आपला आणि त्याचा संबंध त्याचं सायलीशी लग्न ठरलं म्हणून आला होता ना…मग आता लग्न करणार नाही म्हटलं की झालं…त्याच्याबद्दल आणखी शोधून काढून काय होणार आहे आपला आणि त्याचा संबंध त्याचं सायलीशी लग्न ठरलं म्हणून आला होता ना…मग आता लग्न करणार नाही म्हटलं की झालं…त्याच्याबद्दल आणखी शोधून काढून काय होणार आहे आणि तसंही आत्ता त्याच्याबद्दल जे काही कळलंय ते फार विचित्र आहे, खरं तर घाबरवून टाकणारं आहे..आणि अशा मुलाशी आपला आणि मुख्य म्हणजे सायलीचा काहीही संबंध असायला नको….ह्या सगळ्यापासून शक्य तेवढ्य��� लांब राहिलं पाहिजे….”\n“आई, पण तुला हे आपल्याला कळावं असं वाटत नाही का, की तो कोणत्या हेतूने हे सगळं करत होता, ‘ती‘ बाई कोण आहे, कटनीला नक्की काय झालं असेल बरेच प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळाल्याशिवाय असंच बॅक–आऊट करणं बरोबर नाही ना….” सायलीने एक प्रयत्न करून बघितला.\n“काय बरोबर आणि काय चूक हे मला माहित नाही सायली, पण तू ह्या सगळ्यात पडायचं नाहीयेस…कळलं\n“वसू..प्लिज ..अगं सिद्धार्थ कदाचित फार जवळ पोहोचलाय ह्या सगळ्याच्या…आणि सायली त्या सुजयला भेटतही नाहीये …घरात बसून आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणार असेल तर काय हरकत आहे\n“मला समजवायला जाऊ नका तुम्ही. ह्या सगळ्यात आपण पडायचं नाहीये आता…आणि सायली, त्या सिद्धार्थला आत्ताच्या आत्ता तिथून परत यायला सांग…तो मुलगा एकटा तिथे गेलाय, तिथे त्याला नक्की काय अनुभवायला मिळेल, कशी माणसं भेटतील ह्याचा काहीच अंदाज नाहीये कोणालाही…उद्या काही बरं–वाईट झालं, तर स्वतःला कसं तोंड दाखवणार आपण त्याच्या घरच्यांना काय उत्तर देणार त्याच्या घरच्यांना काय उत्तर देणार\nसायली आणि बाबा दोघेही एकत्रच बोलले….पण आई तिच्या म्हणण्यावर ठाम होती.\n“माझ्याशी बोलण्यात आता वेळ घालवू नका…अहो, आधी सुजयच्या घरी फोन करून कळवून टाका आपल्याला हे लग्न करायचं नाहीये म्हणून…”\nआई खोलीच्या बाहेर गेली तसं सायली आणि बाबांनी हताशपणे एकमेकांकडे बघितलं. बाबा काही बोलायला जाणार तेवढ्यात आई खोलीत परत आली,\n“आणि संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत तुम्ही त्यांना फोन केलेला नसेल तर मग मी करेन फोन…” आईने आता पर्यायच शिल्लक ठेवला नव्हता.\n“काहीच कळत नाहीये…आई एकदम ठाम होती तिच्या बोलण्यावर…”सायली\n“माई आजी, तू बोल ना मावशीशी…ती ऐकेल तुझं..” ईशा\n“पोरींनो, हे बरं आहे तुमचं…म्हणजे आता हे सगळं मलाही माहित होतं असं कळलं की वासंती परत माझ्यावरही चिडणार…” माई आजी\n“काहीही काय माई आजी, तुझ्यावर कशी चिडेल मावशी तू मोठी आहेस ना …तुझं ऐकेल ना…तिची फक्त परवानगी मिळव हा सगळा शोध पूर्ण होईपर्यंत सुजयला काहीच न सांगण्यासाठी…प्लिज…प्लिज…”\nतेवढ्यात बाबा माई आजीच्या खोलीत आले.\n आई ठीक आहे का आय मिन, चिडली आहे का अजून आय मिन, चिडली आहे का अजून\n“शांतपणे बसून टीव्ही बघतेय…तिच्या डोक्यात शंभर विचार चालू असणार आहेत नक्कीच, पण दाखवत नाहीये. रागावलीये का ते कळलं नाही, पण दुखावली गेल्यासारखी वाटतेय…मी विचारलं तर म्हणाली इतके दिवस सायलीचं लग्न हाच विषय होता डोक्यात…आता काय कामं करू काहीच सुचत नाहीये…..मलाही काही सुचत नाहीये आता…मला वाटतं सायली, आपण नको ताणायला आता…आधीच आईला न सांगितल्यामुळे ती नाराज आहे, त्यात तिचं न ऐकता आपण हे पुढे चालू ठेवलं तर ती काय करेल काहीच सांगता येणार नाही…तिच्या मनाविरुद्ध नको आता काही…आणि तसंही ती म्हणालीच आहे ना, संध्याकाळपर्यंत मी फोन केलेला नसेल तर ती स्वतः फोन करेल म्हणून…तसंही आपल्या हातात काहीच नाही आता…”\n“असं काय हो बाबा, एकदम असं उलटं काय बोलता तुम्ही….माई आजी…तू बोल ना गं आईशी…प्लिज…आत्ता लगेच बोल…” सायली\n“अगो रागावली आहे हो ती….आणि हे जे सगळं कळलंय तिला ते काही साधं आहे का अंधारातल्या सावल्याच ह्या…कोणती आई आपल्या मुलीला ह्या अशा गोष्टींच्या मागे लागू देईल अंधारातल्या सावल्याच ह्या…कोणती आई आपल्या मुलीला ह्या अशा गोष्टींच्या मागे लागू देईल काळजी वाटतेय हो तिला…”\n“यु टू माई आजी आता तू पण पार्टी बदलतेयस ना…” ईशा\n“तसं नाही गो पोरी…..ती आत्ता रागावली आहे, हे सगळं ऐकून घाबरली आहे, तिला काळजी वाटतेय…मुलीचं ठरलेलं लग्न मोडणार, लोकं प्रश्न विचारणार,…आणि सगळ्यात जास्त… सायलीला ह्यातून काही धोका असू नये ह्यासाठी आई म्हणून ती विचार आणि कृती करणार…हे इतके सगळे विचार असणार आत्ता एका वेळी तिच्या डोक्यात…पण कदाचित आणखी काही वेळ जाऊ दिला ना, की थोडी शांत होईल हो ती….डोक्यातले विचार चालूच असतील पण काहीतरी वेगळं ऐकायला, त्याच्यावर विचार करायला तयार होईल हो ती….आत्ता लगेच जाऊच नको तिच्यासमोर….दुपारची जेवणं झाली की ती आत जरा पडायला म्हणून जाईल ना, तेव्हा जा सायली तू…”\n“होय गो…तूच जायला हवंस…अगो मुलगी ना तू तिची…तूच समजावू शकशील हो तिला….”\n“बरं जाईन मी …”\n“माईंच्या बोलण्याने माझ्याही होप्स वाढल्यात….बोल सायली तू आईशी…” बाबा\n“कॉफी घेणार आहे का कोणी पण मी नाही करणार हा, सायले तू कर…मला तर मावशीचीच भीती वाटतेय आता…मी नाही बाहेर येणार…”\n“हो आणते….आईला खरं तर जास्त गरज आहे कॉफीची….सगळ्यांसाठीच करते….आलेच…”\n“आणि सायले, आल्यावर आपलं अर्धवट राहिलेलं डायरी वाचन – स्टोरी फॉर्म मधलं ते करू….”\nसायली कॉफी करण्यासाठी म्हणून बाहेर गेली. बाबा���ुद्धा तिथून बाहेर गेले. माई आजीच्या बोलण्यामुळे सगळ्यांनाच थोडी आशा वाटत होती…थोडा ताण कमी झाल्यासारखा वाटत होता.\nरात्री झोपताना ठामपणे ठरवलेला विचार मात्र सकाळपर्यंत पूर्णपणे विरघळून गेला होता. मान्य आहे, लग्नासाठी आपल्याला त्याला अडकवायचं नाहीये…आपण करूसुद्धा पुढे कधीतरी लग्न…पण आत्ता तरी अम्माला सोडून कुठेच जायचं नाही ते ठरलंय ना आपलं….ते सांगूच आपण त्याला….पण एक मित्र म्हणून त्याच्याशी आणखी मैत्री वाढवायला काय हरकत आहे तो खोटा असला असता तर त्याने हे सांगितलंच नसतं की त्याला आपण आवडलो म्हणून तो इथे आला….\nदुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा भेटायला लागले. अम्माला यायलाही काही दिवस होते आणि छू सुद्धा चार–पाच दिवसांनी येणार होती. तिच्या जगात या दोघींशिवाय तिसरं कुणी नसायचंच फारसं….वेळ मिळेल तेव्हा सकाळी ती शाळेत जायची, कधीतरी लायब्ररीमध्ये…. आणि मग नंतरचा सगळा वेळ रिकामाच असायचा…तो वेळ आता सुजयबरोबर जायला लागला….पुढच्या दोन– तीन दिवसातच तिला त्याच्याबरोबर फिरायला जाण्याची, गप्पा मारण्याची, सगळं काही शेअर करण्याची सवयच लागली. या तीन दिवसात त्यांनी कटनीच्या आजूबाजूची आणखी काही ठिकाणं पालथी घातली. त्याच्याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतंय हे तिला आता आणखी स्पष्ट होत होतं पण ते स्वीकारणं अवघड होतं. दिवसभर त्याच्याबरोबर फिरून, गप्पा मारून, एकमेकांबद्दल त्यांच्या लहानपणापासून आजपर्यंतच्या आयुष्याबद्दल, फॅमिलीपासून ते मित्र–मैत्रिणींपर्यंत सगळं काही बोलून झालं तरीही तिच्याकडे त्याला सांगण्यासारखं बरंच काही राहिलेलं असायचं….त्याच्या मनातलं सगळं ती समजून घेऊ शकत होती…आणि आजपर्यंत तिला समजून घेणारं त्याच्यापेक्षा समंजस माणूस तिला भेटलेलं नव्हतं. प्रत्येक दिवशी रात्री ती स्वतःला विचारायची….काय चाललंय आपल्या मनात नक्की गेल्या काही दिवसात एखाद्या माणसाला आपण इतक्या जवळून ओळखायला लागलोय…उद्या तो निघून जाईल तेव्हा काय होईल मग गेल्या काही दिवसात एखाद्या माणसाला आपण इतक्या जवळून ओळखायला लागलोय…उद्या तो निघून जाईल तेव्हा काय होईल मग राहू शकणार आहोत का आपण त्याला न भेटता\nएकदा सकाळपासूनच खूप पाऊस लागला होता. एकूण दिवसभर पाऊस थांबेल अशी चिन्हं दिसत नव्हती. मागच्या दोन–तीन दिवसांप्रमाणे आजही सुजय शाळेजवळ तिला भेटायला आला. आज गावाच्या टेकडीपाशी असलेली एक छानशी नदी ती त्याला दाखवणार होती. नदीजवळ एक छान मंदिर सुद्धा होतं. पण पावसाची चिन्हं असल्यामुळे काय करावं हे कळत नव्हतं. थोडा विचार करून कोमलनेच मग कुठे जायचं ते ठरवलं. सुजयच्या सहवासाची आता इतकी सवय झाली होती की आजचा दिवस आपण घरी एकटीने बसून कंटाळवाणेपणाने घालवायचा हा विचारच तिला सहन होत नव्हता.\nत्या ठिकाणी आल्यावर सुजयला लगेचच लक्षात आलं.\n“अरेच्चा, दोन–तीन दिवसांपूर्वीच इथे येऊन गेलो की आपण…हे मैदानाच्या समोर विष्णू– वराह मंदिर …परवा कोमलला इथेच सांगितलं ना आपण आपल्या मनातलं सगळं …इथे खरं कशासाठी आलोय वगैरे….पण मग आता पुन्हा इथेच कसं– काय….\nसमोरची गेटवरची पाटी नजरेसमोर आली तसं त्याच्या मनातले विचार अर्धवटच राहिले…”प्रजापती निवास “…\n ह्याचा रेफरन्स आला तर …”\n“ये किसका घर है…प्रजापती निवास \n“वैसे तो हमाराही है….”\nबोलता–बोलता कोमलने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून तिला एकदम लाजल्यासारखंच झालं..\n“हमारा ….मतलब …मेरा और अम्माका घर ” तिने स्पष्ट केलं.\n“तो हम लोग तो आये थे ना उस दिन यहा…वो मंदिर भी गये थे….तो उस दिन तो तुमने कुछ नही कहा…आय मिन …देखा भी नही इस तरफ…..” त्याला आता आणखी प्रश्न पडत होते.\n“वो क्योंकी मुझे ये जगह इतनी पसंद नही है …..लेकिन आज बारिश हो रही है …और कहा जा भी नही सकते…तो सोचा यहा आयेंगे…वापस विष्णूजी की मंदिर भी होके आयेंगे बारिश रुकेगी तब…”\n“और …तुम्हारा सरनेम तो व्यास है ना….तो ये प्रजापती निवास…..” आपण कदाचित जरा जास्तच प्रश्न विचारतोय हे जाणवून तो लगेचच पुढे म्हणाला, “सॉरी…आय मिन…मैने ऐसेही एकदमसे पूछ लिया….”\n“नही, इट्स ओके….मैने बताया ना तुम्हे, मेरी अम्मा मामाजी के घर गयी है, तो उनका सरनेम है प्रजापती. मतलब मेरी अम्मा का शादी के पहेले का सरनेम…ये घर है वो मेरी नानाजी ने बनाया था उनके बच्चोके लिये..मतलब मेरी अम्मा और मामाजी के लिये…लेकिन नानाजीके जानेके बाद मेरी मामीजी इस पुरे घर पे कब्जा करना चाहती थी…मामाजी मेरी अम्माके साथ थे….वैसे तो एक घर में दो फॅमिलीज नही रह सकती…लेकिन अम्माको इस घर का आधा हिस्सा चाहिये था….मतलब मार्केट प्राईस का आधा हिस्सा..मुझे और अच्छा पढानेकेलीये…मुझे विदेश भेजना चाहती थी वो लेकिन पैस���ही नही जमा हो पाये…और ये घर ….मामीने मामाजी और मेरी अम्माको दूर करनेकेलीये दुसरे शहर में घर बसाया…अम्माने पैसो के लिये बहोत बार कोशिश की मामीसे बात करनेकी…लेकिन मामीजी बस यही केहेती रही की आधा हिस्सा चाहिये तो कोर्टमें जाओ, वकील से बात करो …अब मामी कैसी भी हो, मामाजी और अम्माके बीच बडा गेहेरा रिश्ता है…अम्मा वैसे तो बहोत प्रॅक्टिकल है…मामी की जगह और कोई होती तो वो अपना हक कभी नही छोडती…लेकिन खुदके भाईके खिलाफ कोर्टमें जाना तो ठीक नही था….तो तबसे इस घरका मॅटर वैसाही पडा है…ना तो ये घर मामाजी को नसीब हुआ नाही हमें….”\n“ओके…तो मतलब मामाजी का सरनेम प्रजापती है\n“हा…मतलब …अम्मा का भी …शादी के पहेले का….”\n“ये सब की वजह से मेरा कभी मन नही करता यहा आनेका…..अब वैसे तो इस घर को थोडा नया बनानेकी जरुरत है…एक तो यहा कोई होता नही है…तो ठीक से मेंटेनभी नही हो पाता है…पडोसीभी छोडके चले गये है..”\nत्या घराबद्दल, अम्माबद्दल, मामाजींबद्दल सांगताना दोन तास सहज निघून गेले.\n“अब हमें निकलना चाहिये…मंदिर जाके फिर वापस लौट जायेंगे….”\n“हा….चलते है…वैसे …वो अंदर जो कमरा है, वहा क्या है\n“वहा….तो वैसे कुछ भी नही है…..बस कुछ पुराना समान….मतलब देखने जैसा….” पण तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच तो त्या खोलीत जाऊन पोहोचला होता…\nती म्हणाली ते खरंच होतं. ह्या खोलीत तसं काहीच सामान नव्हतं. पण खोलीत एक प्रकारचा ताजा वास होता….संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत धुळकटलेला वास भरून राहिला होता. अर्थात कचरा, माती कुठेच दिसत नव्हती…तसं आजूबाजूला फारशी रहदारी नव्हती, वस्ती नव्हती त्यामुळेही घरात फारशी धूळ येत नसेल कदाचित…पण तरी वापरात नसलेल्या वस्तूंना एक प्रकारचा ठेवणीतला वास असतोच. तसा वास येतच होता घरात प्रत्येक ठिकाणी…फक्त ह्या खोलीत मात्र तसं नव्हतं. जणू काही येणं– जाणं असावं कोणाचंतरी….\n तुम यहा क्यो आये निकलना है ना” मागून तिचा आवाज आला.\n“हा…ऐसेही…पुरा घर देखा…बस ये कमरा रह गया…तो इसलिये….वैसे ….ये कमरा थोडा अलगसा है ना जैसे रेग्युलर युज मैं है ऐसे लगता है….”\nह्यावर ती काहीच बोलली नाही. पुढे जाऊन त्याने खोलीची खिडकी उघडली. समोरचं दृश्य फारच सुंदर होतं. घराच्या मागच्या बाजूला सगळी हिरवळच हिरवळ होती आणि स्वच्छ निळं आकाश…समोर एक छोटी टेकडी होती. तिथे छान टुमदार घरं होती…चित्रातल्या पुस्तकात बघतो तशी….घराबाहेर छोटी मुलं खेळत होती….पावसाने जरासा विसावा घेतला तशी ती बाहेर आलेली होती ….त्यांच्या हसण्या–खिदळण्याचा आवाज इथपर्यंत येत होता……अगदी जिवंत दृश्य…\n“कितना फ्रेश लग रहा है यहा….”\n“हम लोग निकले अब बारिश फिरसे सुरू होगी तो अंधेरा भी जल्दी होगा….”\nपण त्याचं लक्षच नव्हतं. तो मनाशी काहीतरी विचार करत होता असं वाटत होतं.\n“कोमल, एक बात केहेनी है…..वैसे तो सुबहसे केहेना चाहता था लेकिन व्हेदर इतना खराब और बोरिंग था, एकदम डल… तो कुछ बतानेका मन नही हुआ …लेकिन अब यहा आके, एकदम फ्रेश लग रहा है…बाहर देखो…कितने खुश है ना सब लोग….बच्चे खेल रहे है…सब ग्रीन ग्रीन दिख रहा है….तो एकदम सब कुछ केहेनेका मन हुआ….”\n“हम जाते जाते बात कर सकते है….”\n“तुमसे वोही बात फिरसे करनी है…मुझे पता है…तुमने कहा की तुम तुम्हारी अम्माको छोडकर नही जाना चाहती और इसलिये तुम अभी शादीके बारेमें नही सोच सकती….लेकिन क्या तुम…एक मिनिटके लिये ये अम्माको छोडके जानेवाली बात भूलकर सिर्फ तुम्हारे शादीके बारेमें नही सोच सकती\n“ऐसे कैसे हो सकता है सुजय जब मैं मेरे शादी के बारेमें सोचुंगी तब अम्माकी बात तो आयेगी ना….”\n“आय नो….मैने कहा की जस्ट इमॅजिन की अम्माको छोडके जानेवाला प्रॉब्लेम है ही नही…तो क्या तुम शादी करती मुझसे\nतो पुन्हा एकदा तिला लग्नाबद्दल विचारत होता आणि यावेळी डायरेक्ट लग्नाबद्दल….तिने पटकन त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याच्याशी लग्न करण्याचा विषय निघाल्यावर लाजेने चूर झालेला तिचा चेहरा तिला त्याला दिसू द्यायचा नव्हता….तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं खरं तर की लग्नाचा विषयच आत्ता डोक्यात आणायचा नाही…पण तरीही त्याने इतक्या अनपेक्षितपणे हा प्रश्न विचारला होता की तिच्या मनाने खरंच लग्नाचं ते सुंदर चित्र आणलंच डोळ्यांसमोर…त्याच्या प्रश्नाचं उत्तर ती देणार तर नव्हती…पण म्हणून स्वतःच्या मनाशी का खोटं बोलायचं ज्याच्याशी इतकं शतजन्माचं नातं असल्यासारखं वाटतं त्याच्याशिवाय आणखी कोण असणार परफेक्ट मुलगा\n“मॅडम ….प्लिज ये पझल सॉल्व्ह करदो….”\nत्याच्या आवाजाने ती तिच्या विचारातून बाहेर आली. मागे वळून बघितलं तर तो मगाशी उभा होता तिथे नव्हताच…समोरच्या भिंतीवर काहीतरी लिहीत होता, अगदी वरच्या कोपऱ्यात. खोलीतल्या दोन खुर्च्या त्याने एकावर एक ठेवल्या होत्या आणि त्यावर चढून खोलीतच पडलेल्या एका विटेच्या तुकड्याने तो काहीतरी लिहीत होता….\n‘सुजय वेड्स‘ असं लिहून तो थांबला…तिच्याकडे मागे वळून बघितलं. तिने मानेनेच ‘नाही‘ असं म्हटल्यावर त्याने एक खिन्न असं स्माईल दिलं आणि त्यापुढे एका मुलीचा चेहरा काढला.\n(“ओह …हे स्वतः सुजयनेच लिहिलं होतं तर…” ईशा )\n“काश तुम्हारा नाम लिख सकता,…लेकिन तुम्हारे परमिशनके बिना नही …” बोलत–बोलतच तो खाली उतरला.\n“सॉरी आय मिन….यु नो माय आन्सर….अम्माको बाजूमे रखके ऐसे कोई भी डिसिजन मैं नही ले सकती….”\n“आय अंडरस्टॅंड…लेकिन जो मैं बताना चाहता था वो येही है….पहेले तुम तुम्हारी लाईफ का डिसिजन लेलो…इफ युअर आन्सर इज येस…तो फिर तुम्हारी ये जो परेशानी है वो हमारी परेशानी हो गयी ना …हम लोग कोई ना कोई सोल्युशन ढुंढेंगे की अम्मा और तुम दूर नही जाओगी…..लेट मी टेल यु फ्रँकली…मैनेही कहा था की कुछ दिन रेहेके दोस्ती करनी है और फिर शादी के बारेमें डिसिजन लेना है…बट आय हॅव्ह टेकन माय डिसिजन नाऊ…मुझे तुमसे शादी करनी है और ये दोस्ती वगैरा…….आय मिन …. मैं और नही झूट बोलना चाहता….लेकिन अगर अब भी तुम्हे ऐसे लगता है की तुम शादी के लिये रेडी नही हो…तो फिर….मैं निकल जाऊंगा यहासे….कुछ दिन और यहा रेहेके भी क्या करना है फिर\n“मैं क्या कहू …..आय जस्ट डोन्ट अंडरस्टॅंड…..अम्मा और छू को छोडके आज तक कभी भी कोई इम्पॉर्टन्ट डिसिजन नही लिया मैने…और इतना बडा डिसिजन वो दोनो यहा नही है तब कैसे ले सकती हू\nदोन मिनिटं खोलीत ऑकवर्ड अशी शांतता होती…शेवटी तीच पुढे म्हणाली,\n मंदिर जाते है और फिर वापस…”\n“हा….मैं यहा और दस– पंधरा मिनट्स बैठू, इफ यु डोन्ट माईंड काफी फ्रेश लग रहा है यहा….”\n“ओके…मैं मंदिर जाती हू फिर ….वो विंडो बस बंद करनी है और घर का लॉक बाहर के कमरे मैं है…वो लगा लेना…बादमे मंदिर आओ…फिर जाते है….”\n“ओके…” तो खिडकीच्या बाहेर बघत म्हणाला.\nतिचा लग्नाचा विचार नाही हे कळल्यावर त्याचा मूड अगदीच गेला होता, तिला कळत होतं…पण काय करणार\nती तिथून गेल्यावर पाचेक मिनिट्स तो तिथेच बसून होता. काही वेळापूर्वी त्यानेच वर भिंतीवर लिहिलं होतं, त्याकडे त्याचं लक्ष गेलं…दुसऱ्याच्या घरात हे असं काहीतरी लिहिणं पण बरोबर नव्हतं…पण आता उठून ते पुसायलाही त्याला कंटाळा आला होता,…आणि पुसणार तरी कशाने तो आज त्याचा रुमालही विसरला होता..आणि ह्या घरात काय मिळणार पुसायला तो आज त्याचा रुमालही विसरला होता..आणि ह्या घरात काय मिळणार पुसायला नकळत त्याची नजर खोलीभर फिरू लागली….समोरच्या टेबलाला दोन ड्रॉव्हर्सच्या खाली एक खण होता, त्याचं दारही तुटलेलं होतं. आधी त्याने ड्रॉव्हर्स बघितले, त्यात काहीही नव्हतं…मग खणात काय आहे हे बघण्यासाठी तो खाली गुडघ्यावर वाकून बसला…आत कशालातरी एक कापड गुंडाळलेलं दिसत होतं….हे कापडच काढून घेऊ आणि मग नीट झटकून पुन्हा लावून ठेवू..नाहीतरी ठेवणीतलंच दिसत होतं…आत हात घालून त्याने ती वस्तू बाहेर काढली आणि मग त्यावरचं कापडसुद्धा…..\nदेवळाच्या दिशेने चालताना तिच्या डोक्यात त्याचेच विचार घोळत होते, तो आत्ता जे काही म्हणाला होता त्याचे….त्याचं म्हणणं कुठेतरी पटत होतं तिला…तिचे बाबुजीही म्हणायचे….कुठल्याश्या विचारात ती सापडलेली दिसली की म्हणायचे, ऐसे उल्झनमे मत रेहेना कभी….जो डिसिजन लेना है ले लो ….बाकी सारे जवाब अपने आप मिल जाते है….सुजय आज असंच काहीसं म्हणाला होता…पण म्हणून असं एकदम लग्नाचं ठरवून टाकायचं काय हरकत आहे पण काय हरकत आहे पण कायमचं लग्न न करता राहायचं असं थोडंच ठरवलंय आपण कायमचं लग्न न करता राहायचं असं थोडंच ठरवलंय आपण जेव्हा लग्न करू तेव्हा अम्माबद्दल, ती एकटी कशी राहणार नाही ह्याबद्दल विचार करावाच लागणार आहे….छूच्या घरचेसुद्धा आता वर्षभरात तिचं लग्न करतीलच….आणि सुजय आत्ता जे म्हणाला ते तर सगळ्यात महत्वाचं आहे…तो उद्याच्या उद्याच कदाचित निघून जाईल…आपल्याला परत भेटणारही नाही ….चालेल आपल्याला जेव्हा लग्न करू तेव्हा अम्माबद्दल, ती एकटी कशी राहणार नाही ह्याबद्दल विचार करावाच लागणार आहे….छूच्या घरचेसुद्धा आता वर्षभरात तिचं लग्न करतीलच….आणि सुजय आत्ता जे म्हणाला ते तर सगळ्यात महत्वाचं आहे…तो उद्याच्या उद्याच कदाचित निघून जाईल…आपल्याला परत भेटणारही नाही ….चालेल आपल्याला तो आता आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय….\nदेवळात जाऊन शांतपणे दहा मिनिटं बसल्यावर विचारांना एक दिशा मिळाली…आता ती तिच्या अम्मासारखा विचार करत होती, प्रॅक्टिकल….तिने ठरवलं, सुजय आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडलाय तर पुढे जायला काहीच हरकत नाही, पण त्याला काहीही सांगायच्या आधी अम्माशी बोलायला हवं…त्याला सांगूया आण���ी काही दिवस फक्त…अम्मा परत आली की लगेच तिच्याशी बोलू…आजच फोन करून तिला लवकर परत यायला सांगायला हवं….सुजय इथे असेपर्यंत आली तर भेट होईल त्यांचीही….\nस्वतःचा ठाम विचार झाल्यावर तिलाही बरं वाटलं…आता सुजय आल्यावर त्याला सांगूया हे….मगाशी एवढंसं तोंड करून बसला होता…आता कळी खुलेल त्याची….पण अजून आला कसा नाही जाऊदे…आपणच जाऊया…निघाला असेल तर वाटेत भेटेलच….\nपुन्हा एकदा गाभाऱ्याच्या दिशेने नमस्कार करत ती उठली आणि मग पळतच प्रजापती निवास च्या दिशेने निघाली….कधी एकदा हे सुजयला सांगते असं तिला झालं होतं…\nसुजय अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. सायलीचा फोटो त्याने आईला पाठवून तिच्याकडून कन्फर्म करून घेतलं होतं की हीच मुलगी आपल्या घरी आली होती…पण आता त्याला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं….हजार प्रश्न पडले होते ते तर वेगळेच….सायली आपल्या घरापर्यंत जाऊन कशी पोहोचली आईला तिने योगिताबद्दल आणि माझ्याबद्दल विचारलं म्हणजे माझ्याबद्दल सगळंच तिला माहिती असावं….सगळंच म्हणजे नक्की काय आईला तिने योगिताबद्दल आणि माझ्याबद्दल विचारलं म्हणजे माझ्याबद्दल सगळंच तिला माहिती असावं….सगळंच म्हणजे नक्की काय नक्की काय माहित करून घ्यायला आली होती ती आपल्याबद्दल नक्की काय माहित करून घ्यायला आली होती ती आपल्याबद्दल आईकडून तिला फारसं काही कळलेलं नसेलच, कारण आईलाच तेवढी माहिती नाही…पण तरीही …सायलीला नक्की काय माहित असेल माझ्याबद्दल आईकडून तिला फारसं काही कळलेलं नसेलच, कारण आईलाच तेवढी माहिती नाही…पण तरीही …सायलीला नक्की काय माहित असेल माझ्याबद्दल माझ्यापासून लपवून ती माझ्या घरी गेली म्हणजेच तिला माझा संशय आलेला असणार किंवा अशी काहीतरी माहिती मिळाली असेल जिची खात्री करून घ्यायला ती गेली असेल….पण अशी माहिती कोण देणार तिला माझ्यापासून लपवून ती माझ्या घरी गेली म्हणजेच तिला माझा संशय आलेला असणार किंवा अशी काहीतरी माहिती मिळाली असेल जिची खात्री करून घ्यायला ती गेली असेल….पण अशी माहिती कोण देणार तिला योगिता\nपण मग सगळ्यात महत्वाचं…जर सायलीला संशय आलाय तर ती लग्न का करतेय मला सरळ प्रश्न का विचारत नाहीये मला सरळ प्रश्न का विचारत नाहीये पुण्याहून येताना तिचं आणि ईशाचं एकूण वागणं, हावभाव सगळं विचित्र संशयास्पद वाटलं होतं…आणि आधीसुद्धा आपल्या मनात हा विचार येऊन गेला होताच ना, की लग्न ठरलं असूनसुद्धा सायली स्वतःहून फार वेळा फोन करत नाही किंवा फार फॉर्मल, तुटक बोलते….पण तेव्हा आपणच असा विचार केला की आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते सायलीला येऊन माझ्याबद्दल संशय येऊ नये, म्हणून आपणच फार वेळा तिला भेटण्याचं टाळलं, मग ती तरी कशी एकदम मोकळेपणाने बोलेल..थोडा वेळ लागेलच तिला….पण म्हणजे हे कारण नसेल का तिच्या तुटक वागण्याचं…जेवढ्यास तेव्हढं बोलण्याचं पुण्याहून येताना तिचं आणि ईशाचं एकूण वागणं, हावभाव सगळं विचित्र संशयास्पद वाटलं होतं…आणि आधीसुद्धा आपल्या मनात हा विचार येऊन गेला होताच ना, की लग्न ठरलं असूनसुद्धा सायली स्वतःहून फार वेळा फोन करत नाही किंवा फार फॉर्मल, तुटक बोलते….पण तेव्हा आपणच असा विचार केला की आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते सायलीला येऊन माझ्याबद्दल संशय येऊ नये, म्हणून आपणच फार वेळा तिला भेटण्याचं टाळलं, मग ती तरी कशी एकदम मोकळेपणाने बोलेल..थोडा वेळ लागेलच तिला….पण म्हणजे हे कारण नसेल का तिच्या तुटक वागण्याचं…जेवढ्यास तेव्हढं बोलण्याचं नक्की काय चाललंय तिच्या मनात नक्की काय चाललंय तिच्या मनात आणि आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते तिला आले असतील का\nप्रश्न खूप होते आणि उत्तरं कशाचीच नव्हती….विचार करून करून तो थकला तसा त्याचा डोळा लागला आणि तो सोफ्यावरच आडवा झाला…..\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चा��ूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F", "date_download": "2019-08-20T22:46:31Z", "digest": "sha1:LVZPZ3NYPLFEDKTRJNH45PT6MRCKN6RH", "length": 3013, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:रोमियो अॅन्ड ज्युलिएट - विकिपीडिया", "raw_content": "\nशेक्सपियरच्या त्या नाटकाचे नाव रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलिएट आहे....J (चर्चा) १३:४३, २० मार्च २०१२ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०१४ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2019-08-20T23:17:20Z", "digest": "sha1:D6ME56NCPMQLIHP36C44WTHKZS47YDPH", "length": 3699, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:महाराष्ट्रातील लोकसंगीतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:महाराष्ट्रातील लोकसंगीतला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:महाराष्ट्रातील लोकसंगीत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमहाराष्ट्रातील लोककला (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलोकगीत (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:आर्या जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?p=5583", "date_download": "2019-08-20T23:51:28Z", "digest": "sha1:Z43EUZNL4ESDC35BZ34W2EPLPRW7LGPZ", "length": 5632, "nlines": 78, "source_domain": "thanevarta.in", "title": "राज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nराज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी\nराज्यावरील अस्मानी संकटात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी\nराज्यावर अस्मानी संकट कोसळल्यानं ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी ही स्पर्धा नवनवीन वाद निर्माण करते. यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर खड्डे असल्यानं महापौर पाहणी दौरा अर्धवट सोडून गेल्या होत्या. त्याचप्रमाणे मॅरेथॉनसाठी प्रायोजकांकडून मिळणा-या रक्कमेवरून आणि स्पर्धेकरता भर रस्त्यात उभारण्यात येणा-या व्यासपीठामुळे मॅरेथॉन स्पर्धा वादाच्या भोव-यात सापडली आहे. हे सर्व वाद टाळण्यासाठी आणि मॅरेथॉन स्पर्धेवर केला जाणारा खर्च पाहता ही रक्कम सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील पूरग्रस्तांसाठी द्यावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून होणारी लाखोंची उधळपट्टी टाळून हा निधी पूरग्रस्तांच्या कल्याणासाठी वापरल्यास महापौरांचा संवेदनशीलपणा दिसून येईल. अन्यथा अशा परिस्थितीत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणं म्हणजे असंवेदनशीलतेचं प्रतिक मानलं जाईल असं नारायण पवार यांनी म्हटलं आहे.\nमुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही एसआरए मध्ये ३०० फूटाचे घर मिळावे – नगरसेवक कृष्णा पाटील यांची मागणी\nदर्याला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-08-20T23:39:00Z", "digest": "sha1:KE34CLA5T3EJUCRF6L7LLOBMEG7TBUXC", "length": 26253, "nlines": 152, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्रीसाईसच्चरित - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान उपस्थित थे इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान उपस्थित थे मगर परिक्षार्थियों के लिये इससे भी बढकर खुशी की बात थी, स्वयं सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू की उपस्थिति में यह पारितोषिक प्राप्त करना मगर परिक्षार्थियों के लिये इससे भी बढकर खुशी की बात थी, स्वयं सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू की उपस्थिति में यह पारितोषिक प्राप्त करना पारितोषिक वितरण के पश्चात बहुत ही सुरीले एवं सुंदर गीतों का कार्यक्रम, अनिरुध्दाज्‌ मेलडीज आयोजित किया गया था, जिस ने समारोह को चार चॉंद लगा दिए\nबापू हमेशा कहा करते हैं कि, श्रीसाईसच्चरित मानव जीवनविकास के विज्ञान को स्पष्ट करनेवाला ग्रंथ है बापू सभी परिक्षार्थियों को श्रीसाईसच्चरित पर आधारित परिक्षाओं के माध्यम से इसी जीवनविकास के विज्ञान के संदर्भ में मार्गदर्शन करते हैं\nयह पारितोषिक वितरण समारोह एक महत्वपूर्ण पहलू को दर्शाता है सच्ची लगन से मेहनत करके परिक्षा में अच्छे गुण प्राप्त करनेवाले परिक्षार्थियों के लिए बताते हैं कि जीवन में अध्ययन, कार्य, मनोरंजन आदि. प्रत्येक बात की प्राथमिकता एवं क्रम को तय करने से जीवन का विकास करना सहज बन जाता है सच्ची लगन से मेहनत करके परिक्षा में अच्छे गुण प्राप्त करनेवाले परिक्षार्थियों के लिए बताते हैं कि जीवन में अध्ययन, कार्य, मनोरंजन आदि. प्रत्येक बात की प्राथमिकता एवं क्रम को तय करने से जीवन का विकास करना सहज बन जाता है इस कार्यक्रम के द्वारा बापू इसी आदर्श को रेखांकित करना चाहते हैं\nश्रीसाई��च्चरित वाचताना त्या ध्वनीची स्पन्दने आमच्या मनात उत्पन्न होत असतात. मोठ्याने वाचले काय किंवा मनातल्या मनात वाचले काय, ही ध्वनिस्पंदने उत्पन्न होत राहतात. मनातल्या मनात वाचण्यात तर अधिक ताकदीची स्पंदने उत्पन्न होतात. म्हणून श्रीसाईसच्चरित वाचताना ते स्वत: प्रेमाने ऐकणेदेखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून या स्पंदनांचा स्वीकार करता येईल. श्रीसाईसच्चरित कसे वाचावे याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट नंबर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – ३)\nहेमाडपंतांच्या (Hemadpant) मित्राच्या मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो आणि हेमाडपंतांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हेमाडपंतांच्या मित्राचं पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. जी परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राची आहे तीच परिस्थिती सपटणेकरांची आहे. सपटणेकरांच्याही मुलाचा अकस्मित (अपमृत्यु) होतो. हेमाडपंतांच्या मित्राला आयुष्यात पुढे शांती मिळाली किंवा नाही ह्या विषयी हेमाडपंत काही सांगत नाहीत. पण साईनाथांकडे येण्यापूर्वी जी परिस्थिती सपटणेकरांची आहे तीच परिस्थिती हेमाडपंतांच्या मित्राचीही होती. जीवनात सद्‍गुरुंचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं हे सपटणेकरांच्या(Sapatnekar)\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ���्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामिल होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nसाई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||\nआज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं. बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nसाईंनिवास – डाक्यूमेंट्री अब हिंदी में भी उपलब्ध (डबींग की हुई) (Sainiwas Documentary)\nSainiwas Documentary हरी ॐ मित्रों, पिछले गुरूवार को, अर्थात ३१ जनवरी २०१३ को श्रद्धावनों के लिए स्वस्तिक्षेम संवाद के बाद, जो बापूजी के हिंदी प्रवचन के लिए बैठते हैं उनके लिए साईंनिवास डाक��यूमेंट्री (हिन्दी में डबींग की हुई) लगाई गयी थी चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई चूंकि मूल प्रति की अवधि २ घंटों की है, इसका संक्षिप्त प्रारूप, जिसकी अवधि ४५ मिनटों की है, वह दिखाई गई उपस्थितों में से बहुतों ने पहले ही मूल मराठी प्रति देखी\nll हरि ॐ ll श्री साईसच्चूरित में कई भक्तों की बातें आती हैं जिसकी वजह से भक्तों की श्रद्धा दृढ होती जाती है और सदगुरुचरणों में भक्ति भी दृढ होने लगती है सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं सदगुरु श्री अनिरुद्ध बापूजी के भक्तों को ऐसे कई अनुभव हुए हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं कई अनुभव विशेषांक में छपे हैं और कई अनुभव कृपासिंधु में भी छपते रहते हैं इसके अलावा यह अनुभव अपने “अनिरुद्ध बापू वीडियोस” यूट्यूब चैनल\nll हरि ॐll Sadguru Shree Aniruddha Bapu श्री साईसच्‍चरितामध्ये अनेक भक्तांच्या गोष्टी येतात ज्यामुळे भक्तांची श्रध्दा दृढ होत जाते आणि सद्‌गुरुचरणी भक्तीहीदृढ व्हायला लागते. सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या भक्तांना असे अनेक अनुभव आलेले आहेत.अनेक अनुभव विशेषांकामधून आले आहेत आणि अनेकअनुभव कृपासिंधुमध्येही येतात.त्याशिवाय हे अनुभव आपल्या “अनिरुध्द बापू व्हिडीयोज” युट्युब चॅनलवर (http://www.youtube.com/user/manasamarthyadatavid/videosflow=grid&view=1) देखील पहायला मिळतात.हे अनुभव प्रत्येक श्रध्दावानाला मार्गदर्शक तर असतातच शिवाय सद्‌गुरुचरणी श्रध्दा आणि सबुरी दृढ करणारेही असतात.\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-2897", "date_download": "2019-08-20T23:49:09Z", "digest": "sha1:JJMET4DU6XK2ZXZ423OMMSUYZ7CHDFR3", "length": 29217, "nlines": 102, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 मे 2019\nसंपर्क क्रांती, दूरसंचार क्रांती, इलेक्‍ट्रॉनिक क्रांती अशा विविध क्रांत्यांनी भारतीय लोकशाहीला नवीन संकल्पना दिल्या. त्यांचा परिणाम निवडणुकीवर झाला. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये डिजिटल माध्यमांचा उपयोग केला गेला. सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सतराव्या लोकसभा निवडणुकीत आभासी लोकशाही, सायबर लोकशाही, डिजिटल लोकशाही अशा संकल्पना वापरल्या जात आहेत. दूरध्वनी लोकशाही आणि इलेक्‍ट्रॉनिक लोकशाही या गोष्टी जुन्या झाल्या. त्यांची जागा डिजिटल लोकशाहीने घेतली. डिजिटल लोकशाहीमध्ये सतराव्या लोकसभा निवडणुकीत माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकाच्या माध्यमातून संवाद या दोन गोष्टी कळीच्या आहेत. आधारकार्ड, पॅनकार्ड अशा डिजिटल माध्यमांद्वारे मतदारांची ओळख ठरविली जाते. डिजिटल लोकशाहीमध्ये नेतृत्व आणि पक्षाचे स्वरूप बदलले आहे. भाजपमध्ये लालकृष्ण अडवानींचे नेतृत्व मागे पडले आणि त्या जागी नरेंद्र मोदी-अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले गेले. मासबेस नेतृत्व, केडरबेस नेतृत्व व नेटवर्क असे नेतृत्वाचे वेगवेगळे प्रकार उदयाला आले. यापैकी मासबेस आणि केडरबेस नेतृत्व मागे पडत आहे आणि त्याजागी नेटवर्क आधारित नेतृत्वाचा विकास होत आहे. या तीन प्रकारच्या नेतृत्वामध्ये बदल कसा झाला नेटवर्क आधारित नेतृत्व कोणत्या पद्धतीने काम करते नेटवर्क आधारित नेतृत्व कोणत्या पद्धतीने काम करते तसेच सतराव्या लोकसभा निवडणुकीत नेटवर्क नेतृत्वाने कसे संघटन केले तसेच सतराव्या लोकसभा निवडणुकीत नेटवर्क नेतृत्वाने कसे संघटन केले या मुद्यांची चर्चा करणे जास्त महत्त्वाचे आहे.\nशरद पवार, चंद्राबाबू नायडू, लालू प्रसाद यादव, मायावती, मुलायमसिंह यादव हे नेते मासबेस नेते म्हणून ओळखले जातात. परंतु, सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये डिजिटल लोकशाहीने या नेत्यांच्या पुढे आव्हान निर्माण केले. याबरोबरच परिवर्तनशील प्रकारचे नेतृत्वदेखील मासबेस नेतृत्व होते. त्यांच्यापुढेदेखील डिजिटल लोकशाहीने आव्हान निर्माण केले. उदा. राजू शेट्टी हे परिवर्तनशील व मासबेस नेते आहेत. परंतु, त्यांना त्यांच्या मतदारसंघात आव्हानांना तोंड द्यावे लागले. बारामती, सातारा, माढा अशा मतदारसंघांमध्ये मासबेस नेतृत्वाचा प्रभाव आहे. परंतु, या मतदारसंघात मासबेस नेतृत्वाच्या पुढे डिजिटल तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. परंतु, मासबेस नेतृत्वाने डिजिटल माध्यमांशी व आभासी लोकशाहीशी जुळवून घेतले. तरीदेखील मासबेस नेता म्हणून एकतर्फी नेतृत्वाचे वर्चस्व राहिले नाही. नेतृत्वाला स्वतःमध्ये बदल करून तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागले. उदा. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने तर आयपॅकमधील शिवम शंकर सिंग या सल्लागाराची मदत घेतली. तसेच नीतिशकुमार यांनी आयपॅकशी संबंधित प्रशांत किशोरला पक्षामध्ये उपाध्यक्ष केले. यामुळे मासबेस नेतृत्व बदलत आहे असा एक निष्कर्ष निघतो. दुसरा निष्कर्ष म्हणजे मासबेस नेतृत्व डिजिटल माध्यमांची हाताळणी करू लागले आहे, तसेच विविध पेचप्रसंगांमधून पुढे जात आहे. त्यामुळे लोकशाहीतील मासबेस नेतृत्व राजकारणावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही, असे दिसू लागले आहे. परिवर्तनशील नेतृत्व डिजिटल माध्यमांवरती टीका करते. परंतु, या नेतृत्वाला डिजिटल माध्यमांशी जुळवून घेण्यामध्ये सध्यातरी अपयश आलेले आहे. थोडक्‍यात नेतृत्वाची पद्धत मासबेस-केडरबेसकडून नेटवर्क नेतृत्वाकडे वळली, असे दिसते.\nमार्क्‍सवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी केडरबेस नेतृत्वाची संकल्पना राबविली. मार्क्‍सवादी पक्ष वर्गावर आधारित अंतराय निर्माण करत होते. परंतु, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये वर्गावर आधारित निर्माण केलेले अंतराय अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तळागाळापासून निर्माण केलेला केडरबेस ढासळला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये मार्क्‍सवादी पक्षांचे केडरबेस नेतृत्व ममता बॅनर्जींशी स्पर्धा करू शकलेले नाहीत. कांशीराम आणि त्यांचे जुने सहकारी यांनी केडरबेस संघटन केले. परंतु, सोळाव्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या पुढे आव्हाने उभी राहिली. केडरबेस नेतृत्व हे परिवर्तनशील प्रकारचेदेखील आहे. त्यांनी वर्ग, जात अशा परंपरागत घटकांवर आधारित राजकीय अंतराय निर्माण केले. उदा. उत्तरप्रदेशात ‘एमवाय’ प्रकारचे नेतृत्व होय (मुस्लिम-यादव). या प्रकारच्या नेतृत्वाची प्रतिमा आज राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरलेली आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला बहुजन, नव्वदीच्या दशकात दलित बहुजन आणि आज वंचित बहुजन अशा वेगवेगळ्या संकल्पना उदयाला आल्या. मात्र, यातून नव्याने उदयाला आलेल्या नेतृत्वाला डिजिटल लोकशाहीमध्ये दमदार शिरकाव करता आलेला नाही. तसेच डिजिटल माध्यमांद्वारे समर्थक वर्गही निर्माण करता आलेला नाही. छोट्या-छोट्या पातळीवर केडरबेस नेतृत्वाने नेटवर्कवर आधारित गोष्टीशी जुळवून घेतले. परंतु, व्यापक पातळीवर त्यांना हाताळणी करता आली नाही.\nडिजिटल माध्यमांच्य���द्वारे राजकारण करण्याची पद्धत २०१४ पासून प्रभावी ठरली. या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी हे सुपरस्टार नेते ठरले आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये सुपरस्टार दुहेरी भूमिकेत असतो. परंतु, डिजिटल लोकशाहीमधील नेतृत्व हे सुपरस्टार पेक्षा जास्त भूमिका एकाचवेळी पार पाडते. यामुळे एकूण भारतीय राजकारणाचा रागरंग बदलला. २०१२ च्या आधी मध्यमवर्ग हा राजकारणाचा आधार झाला. परंतु, २०१२ नंतर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वर्गाने हेतुपूर्वक डिजिटल पद्धतीने नेतृत्व घडविले. तसेच हे नेतृत्व जुन्या राजकारणाच्या पद्धती मोडून पुढे आले. संघ आणि भाजप यांचे नाते २०१२ पर्यंत एकमेकांना पूरक होते. परंतु, २०१३ पासून पुढे संघ हा भाजपसाठी मदतीला येणारा घटक ठरला. परंतु, संघापेक्षा नरेंद्र मोदींचे नेतृत्व विलक्षण प्रभावी ठरले. त्यांनी तंत्रज्ञानातील माध्यमांशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित केली. त्यामुळे डिजिटल लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा सर्वत्र जयजयकार दिसतो. म्हणूनच ‘मोदी है, तो मुमकिन है’ अशा घोषणाही आल्या. नेतृत्वाने व्यवहार कुशलपणा दाखविला. त्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले. यामुळे भाजपने तंत्रज्ञानातील आणि व्यवस्थापनातील ‘थॉट लिडरशीप’ ही संकल्पना स्वीकारली. नरेंद्र मोदी आयडिया पारखून घेतात आणि त्या नव्या ढंगात रूपांतरित करतात. असे काम ‘स्वामी विवेकानंद यूथ मूव्हमेंट अँड ग्रासरूट रिसर्च अँड ॲडव्होकेसी मूव्हमेंट’चे संस्थापक डॉ. रामास्वामी बालासुब्रमण्यम करतात. म्हणजेच नरेंद्र मोदींनी व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील थॉट लीडरशिप ही संकल्पना जवळपास स्वीकारलेली दिसते. त्यांनी व्हॉट्‌सॲप व फेसबुकवरील युजर्सला आपले समर्थक बनविले. भारतात ४० कोटींपेक्षा जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहेत, ३० कोटी फेसबुकची खाती आहेत, तसेच व्हॉट्‌सॲपवर सक्रिय युजर्स आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा सोशल मीडियावरती प्रभाव आहे. तसेच सोळाव्या लोकसभा निवडणुकीपासून नेतृत्वाने स्वयंसेवकांची टोल आर्मी तयार केली आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी सोशल मीडिया सैनिक घडविले. त्या सैनिकांची वैचारिक बांधिलकी निश्‍चित केली. उदारमतवादी, मार्क्‍सवादी, मुस्लिम, स्त्रीवादी अशा लोकांशी त्यांचा संघर्ष झाला. यातूनच मोदी समर्थक हॅशटॅगचा वापरही केला गेला. यामुळे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव हे नेतेदेखील डिजिटल माध्यमांद्वारे राजकारण करू लागले. राहुल गांधींनी मोठ्या सभांच्या ऐवजी डिजिटल माध्यमाला कृतिशील केले. त्यांनी डाटामायनिंगचा उपयोग केला. तर आज १० हजार भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ट्रेनिंग मायक्रोसॉफ्ट कंपन्या देतात. यावरून असे दिसते की, भारतीय राजकारणात डिजिटल नेतृत्व आणि समर्थकांची संख्या वाढली आहे. प्रत्येक राज्यामध्ये भाजपने डिजिटल नेतृत्वाचा विस्तार केला आहे. उदा. हिमाचल प्रदेशात राहुल डोंगरा हे भाजपचे सुपर ॲडमीन आहेत. ते ३६०० व्हॉट्‌सॲप ग्रुपची जबाबदारी सांभाळतात. त्यांची ४०० लोकांची टीम आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी वेगळी टीम केली आहे. समन्वयकाबरोबर ५ सदस्य काम करतात. त्यांना ‘पांडवसेना’ म्हटले जाते. पांडवसेनेच्या नियंत्रणाखाली २०-२५ लोकांची टीम जिल्हास्तरावर काम करते. अशी संरचना पंचायत स्तरापर्यंत आहे. थोडक्‍यात डिजिटल लोकशाहीशी नेतृत्वाने जुळवून घेतले आहे. सध्या भारतात १ लाख पेज तयार केलेली आहेत. यामुळे लोकांची मते तयार करणे, पक्षाच्या उमेदवाराच्या बातम्या पसरविणे, पक्षाची माहिती देणे, लोकांशी संवाद करणे या गोष्टी डिजिटल नेतृत्व करते. यामुळे डिजिटल नेतृत्वाने लोकशाहीचे स्वरूप बदलविले आहे. हे नेतृत्व शक्तिशाली नेटवर्कच्या मदतीने विचारसरणी तळागाळापर्यंत पोचविते, निवडून येण्याचे ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते. डिजिटल माध्यमाद्वारे भाषणातून सार्वजनिक भाषेत कौशल्यपूर्ण पद्धतीने संदेश पाठविला जातो. ‘एस वुई कॅन’ यासारख्या हॅशटॅगचा वापर करून गावात, शहरात, वाडी-वस्तीवरती थेट आपल्या पक्षाचा आणि नेतृत्वाचा प्रचार केला गेला. विशेष म्हणजे जिल्हा, तालुका पातळीवरती आणि लोकसभा मतदारसंघाच्या पातळीवरती वेगवेगळे डिजिटल हॅशटॅग वापरले गेले. उदा. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ‘आमचं ठरलंय’ हा हॅशटॅग अतिगतीशील पद्धतीने काम करत होता. म्हणजेच भारतीय लोकशाहीतील नेतृत्वाचे स्वरूप आणि त्यांच्या समर्थकांचे स्वरूप हे डिजिटल पद्धतीकडे वळलेले आहे. भारतीय लोकशाहीत डिजिटल पद्धतीच्या वापरामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे. तसेच मतदारांच्या मेंदूचा ताबा जुन्या प्रसारमाध्यमांऐवजी नवीन माध्यमांनी घेतला आहे. डिजिटल माध्यमांमधून लोक कोणत्या पक्षाला कोणत्या मुद्यावर विरोध करतात हे पाहून नेतृत्व त्या पद्धतीने प्रचार करते. तसेच हिंदू दहशतवादी हा शब्ददेखील लोकांना आवडत नाही, म्हणून हिंदू दहशतवाद या शब्दाला विरोध करणारा मुद्दा प्रचारात तयार केला गेला. नेतृत्वाने वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मतदारसंघात वापरल्या. उदा. औरंगाबादमध्ये ‘बाण आणि खान’ अशी एकच ओळ सोशल मीडियात फिरत होती. म्हणजेच एकूण भारतीय लोकशाही मासबेस, केडरबेस नेतृत्वाकडून नेटवर्कबेस नेतृत्वाकडे वळलेली दिसते. पोलादी पुरुष, पुरुषी नेता अशा कणखर नेतृत्वाच्या संकल्पना डिजिटल लोकशाही मांडताना दिसते. त्यामुळे पुरुषसत्ताक लोकशाहीचा आशय डिजिटल लोकशाहीमधून पुढे येतो, त्यामुळे स्त्री उमेदवारांच्यापुढे आव्हाने निर्माण झाली आहेत. डिजिटल लोकशाहीमध्ये स्त्रियांचे नेतृत्व वाढण्यास मर्यादा पडत आहेत. परंतु, एकूण भारतीय लोकशाहीमध्ये मासबेस नेतृत्वाचा ऱ्हास होत आहे आणि डिजिटल नेतृत्वाची वाढ होते, असे दिसते. या बदलामुळे भारतीय लोकशाहीचा आशयदेखील बदललेला आहे. भारतीय लोकशाहीवर डिजिटल लोकशाही प्रत्यारोपीत केली जात आहे. लोकांना धर्मनिरपेक्ष हा शब्दप्रयोग आवडत नाही, असा अंदाज घेऊन भाजपने धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी भूमिका घेतली. यामध्ये नेतृत्व बदल घडवून आणते, असे दिसते. ही गोष्ट सुरुवातीला दूरध्वनी लोकशाहीपासून सुरू झाली, नंतर ती इलेक्‍ट्रॉनिक लोकशाहीत विस्तारली आणि आज ती डिजिटल लोकशाही म्हणून वाढलेली दिसते. ही लोकशाही भारतीयांसाठी नवीन आहे. परंतु, ती भारतात स्थिरस्थावर झाली आहे. या चौकटीमध्ये सतरावी लोकसभा निवडणूक होत आहे.\nभारत लोकसभा भाजप अमित शहा नेटवर्क विकास शरद पवार sharad pawar चंद्र चंद्राबाबू नायडू chandrababu naidu मुलायमसिंह यादव राजकारण politics पूर बहुजन समाज पक्ष bahujan samaj party पश्‍चिम बंगाल केरळ स्पर्धा day कांशीराम मुस्लिम महाराष्ट्र maharashtra दलित नरेंद्र मोदी narendra modi चित्रपट स्मार्टफोन सोशल मीडिया टोल सैनिक स्त्री स्त्रीवाद राहुल गांधी rahul gandhi अखिलेश यादव akhilesh yadav इंटेल मायक्रोसॉफ्ट हिमाचल प्रदेश लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies कोल्हापूर दहशतवाद निवडणूक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठ��� अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:22:17Z", "digest": "sha1:6LWZQ2HQKDTRJ77UPXDQ6AUJEJYU6O6S", "length": 5612, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कणाधारी प्राणी - विकिपीडिया", "raw_content": "\n(कणाधारी या पानावरून पुनर्निर्देशित)\nकणाधारी प्राणी (लॅटिन: Chordate) म्हणजे पाठीचा कणा असणारे प्राणी. यांमध्ये पृष्ठवंशी तसेच अपृष्ठवंशी प्राणी यांचा समावेश होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ एप्रिल २०१९ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/calmod-p37079044", "date_download": "2019-08-20T22:47:36Z", "digest": "sha1:FZJKQ5PQVMGBFIUOQSCJ2TVGNK3KY7GW", "length": 19267, "nlines": 372, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Calmod in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Calmod upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nCalmod खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें चिंता मिर्गी शराब की लत टिटनेस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Calmod घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Calmodचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Calmod मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आण�� Calmod तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Calmodचा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देत असाल तर Calmod घेतल्याने तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तुमच्या डॉक्टरांनी ते आवश्यक आहे असे सांगितल्याशिवाय तुम्ही Calmod घेऊ नये.\nCalmodचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nCalmod चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nCalmodचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Calmod चे दुष्परिणाम माहित नाहीत, कारण अद्याप याविषयी संशोधन झालेले नाही.\nCalmodचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCalmod हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nCalmod खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Calmod घेऊ नये -\nCalmod हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nतुम्हाला Calmod चे सवय लागू शकते. त्यामुळे, याला घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nCalmod घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Calmod तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Calmod केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, अनेक प्रकरणांमध्ये, Calmod घेतल्याने मानसिक विकारांवर मदत मिळू शकते.\nआहार आणि Calmod दरम्यान अभिक्रिया\nअन्नपदार्थासोबत Calmod घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Calmod दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Calmod घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nCalmod के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Calmod घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Calmod याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Calmod च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Calmod चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Calmod चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निव��ा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2019-08-20T22:25:12Z", "digest": "sha1:4G3FFN4A2D7GW5O2L5WZGOVQ2OH54S3Q", "length": 6501, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८५२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १८५२ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. १८५२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी १��� ‎ (← दुवे | संपादन)\nमे ३१ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जुलै ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ३ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/जुलै ३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८५४ ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर २ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८५० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८५५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८५३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८५१ ‎ (← दुवे | संपादन)\nमैजी ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८४९ ‎ (← दुवे | संपादन)\nएप्रिल २४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै १२ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै १८ ‎ (← दुवे | संपादन)\nबिली ह्यूस ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर ३ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर १६ ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांसिस्को मोरेनो ‎ (← दुवे | संपादन)\nऑगस्ट २३ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर ८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे १८५० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २३ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. १८५२ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ११ ‎ (← दुवे | संपादन)\nओरेस्ट ख्वोल्सन ‎ (← दुवे | संपादन)\nआर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन ‎ (← दुवे | संपादन)\nफर्डिनांड आयझेनस्टाइन ‎ (← दुवे | संपादन)\nबिली बार्न्स ‎ (← दुवे | संपादन)\nहेर्मान एमिल फिशर ‎ (← दुवे | संपादन)\nआल्बर्ट अब्राहम मिकेलसन ‎ (← दुवे | संपादन)\nएच.एच. आस्क्विथ ‎ (← दुवे | संपादन)\nलुई ब्रेल ‎ (← दुवे | संपादन)\nनिकोलाय गोगोल ‎ (← दुवे | संपादन)\nम्यानमारी क्यात ‎ (← दुवे | संपादन)\nएडा लवलेस ‎ (← दुवे | संपादन)\nसाम्राज्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स पीबॉडी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/yuvraj-singh-may-announce-retirement-from-international-cricket/", "date_download": "2019-08-20T22:51:51Z", "digest": "sha1:YBQTWIGJUWQZZMO2VQ6OVHKZLR7QW52F", "length": 5306, "nlines": 107, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Yuvraj Singh May Announce Retirement from International cricket", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nयुवराजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम\nभारताच्या 2011 विश्वचषकाचा नायक, सिक्सर किंग युवराज सिंग आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची शक्यता आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nयुवराजने दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यामुळे तो निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘सत्तेत आल्यास खासगी कारखान्यांमध्ये…\n‘राज ठाकरे यांना ईडीने नोटीस…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/sundar-377/", "date_download": "2019-08-20T23:53:49Z", "digest": "sha1:YS2LPEFUIGXYLBZBDYI5DTF2IBNQ7UVS", "length": 10835, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "बंगळुरु एफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मंदार ताम्हाणे यांची नियुक्ती - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या काम��बाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News बंगळुरु एफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मंदार ताम्हाणे यांची नियुक्ती\nबंगळुरु एफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मंदार ताम्हाणे यांची नियुक्ती\nक्लबच्या 6वर्षांनंतर ताम्हाणे नव्या भूमिकेत रुजू\nबंगळुरु: पुण्याचे नामांकित क्रीडा संघटक मंदार ताम्हाणे यांची बंगळुरु एफसी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे बंगळुरु फुटबॉल क्लबने आज जाहीर केले. संघाचे मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर 6 वर्षांनी ताम्हाणे नव्या भूमिकेत रुजू होत आहेत. या नव्या पदावर असताना ताम्हाणे यांच्याकडे क्लबच्या तांत्रिक, बिगर तांत्रिक, आर्थिक, दैनंदिन कामकाज आणि प्रशासन अशा सर्व जबाबदाऱ्या असणार आहेत.\nयावेळी बोलताना बंगळुरु एफसीचे संचालक पार्थ जिंदाल म्हणाले कि, जेएसडब्लू समूहाने नेहमीच अंतर्गत अधिकर्यांपैकी गुणवान अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित जबाबदाऱ्यापेक्षा मोठ्या पदावर संधी देण्याचे आणि नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. मंदार ताम्हाणे यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीमुळे बंगळुरु एफसीने जी दैदिप्यमान कामगिरी बजावली. त्यामुळे क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती देताना मला अत्यंत आनंद होत आहे.\nमंदार ताम्हाणे यांनी याआधी भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रशंसनीय कामगिरी पार पाडली होती. तसेच, बंगळुरु एफसीच्या स्थापने (2013)पासून गेली 6 वर्षे ते क्लबच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.\nयावेळी बोलताना मंदार ताम्हाणे म्हणाले कि, बंगळुरु एफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी क्लबच्या व्यवस्थापनाचा अत्यंत आभारी आहे. या नियुक्तीमुळे माझ्या नावामागे एका नव्या पदाची नोंद होणार असली, तरी क्लबच्या प्रगतीसाठी माझे प्रयत्न आणि निष्ठा 2013पासूनच्या प्रवासाप्रमाणे कायम राहणार आहेत. मी बंगळुरु एफसीमध्ये विलक्षण क्षमतेच्या सहकार्यांसोबत काम करत असून त्यांनी क्लबच्या यशासाठी माझ्याबर���बर मोलाचा वाटा उचलला आहे. केवळ क्लबच्याच नव्हे तर भारतीय फुटबॉलच्या उज्वल भवितव्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही कायम राहतील, असे मी आश्वासन देतो.\nआता डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे वीजचोरी उघडकीस ;लातूर शहरात २ लाख ३७ हजारांची वीजचोरी पकडली\nपत्रकार सन्मान आणि आरोग्य योजना जुलैपासून अंमलात आणणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-ola-uber-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:28:21Z", "digest": "sha1:OKEE3G44ZS4HZPNFLK7WXLN5OFDVULWF", "length": 2244, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईतील रिक्षा चालक आज मध्यरात्रीपासून संपावर; Ola Uber बंद करण्याची मागणी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईतील रिक्षा चालक आज मध्यरात्रीपासून संपावर; Ola Uber बंद करण्याची मागणी\nVideo of मुंबईतील रिक्षा चालक आज मध्यरात्रीपासून संपावर; Ola Uber बंद करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0_(%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF)", "date_download": "2019-08-20T23:14:01Z", "digest": "sha1:R2VLU4G3B46MPFL7UTQPAOSHWNGOI3HW", "length": 5488, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कसर (वाणिज्य) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख खरेदीकिंमतीतील सूट अथवा सवलत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कसर (निःसंदिग्धीकरण).\nकसर (इंग्लिश : Discount) ही विक्रेत्याने ग्राहकाला खरेदीकिंमतीत दिलेली सूट अथवा सवलत होय.\n१) व्यापारी कसर (इंग्लिश : Trade Discount) - वस्तूच्या विक्रीच्या वेळी वस्तूच्या किमतीमधून कमी केली जाणारी रक्कम म्हणजे व्यापारी कसर होय . वस्तूच्या छापील किमतीवर व्यापारी कसर दिली जात असल्याने तिची नोंद लेखापुस्तकात केली जात नाही. थोडक्यात वस्तू कमी किमतीला विकली गेली असे गृहीत धरून विक्रीच्या किंमतीचीच नोंद लेखापुस्तकात केली जाते.\n२) रोख सवलत / कसर - रोख रक्कम घेतेवेळी कमी करून घेतलेली रक्कम म्हणजे रोख कसर / रोख सवलत होय. विक्री करताना पैसे त्वरित मिळावे म्हणून रोख कसर देऊ केली जाते. क्वचितप्रसंगी ऋणकोकडून उधारीची वसुली व्हावी म्हणूनही रोख कसर दिली जाते. व्यापारी कसर दिल्यानंतर रोख कसर दिली जाते म्हणजे रोख कसर हा विक्रेत्याचे सरळसरळ नुकसान आहे आणि ग्राहकाचा फायदा. विक्रीच्या रकमेनंतर रोख कसर देऊ केली जाते म्हणून विक्री आणि जमा झालेली रोख रक्कम यात फरक पडतो. त्यामुळे रोख कसरीची नोंद लेखापुस्तकात करून झालेले नुकसान दर्शविले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी २२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95", "date_download": "2019-08-20T23:25:53Z", "digest": "sha1:RRTDGGEKMGSGBOJFJLOK6XWBFRLFTBKE", "length": 6922, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्य��� विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०४:५५, २१ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nहमीद दलवाई‎; १३:१२ +२८‎ ‎2405:204:9494:cc0d::1f8d:50ad चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल.\nशंकरराव खरात‎; ०३:०२ +३१३‎ ‎संदेश हिवाळे चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nशांता शेळके‎; १६:३८ ०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎प्रकाशित साहित्य\nशांता शेळके‎; १६:३७ +२४२‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎प्रकाशित साहित्य\nशांता शेळके‎; १६:२० +१११‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎ध्वनिमुद्रित न झालेल्या किंवा ध्वनिमुद्रित होऊनही वरील यादीत न आलेल्या कविता\nशांता शेळके‎; १६:१७ +१००‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎ध्वनिमुद्रित न झालेल्या किंवा ध्वनिमुद्रित होऊनही वरील यादीत न आलेल्या कविता\nशांता शेळके‎; १५:५९ +५०८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎प्रसिद्ध गीते\nछो बाबुराव बागूल‎; १६:४९ +२‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ →‎कादंबरी खूणपताका: २०१७ स्रोत संपादन, PHP7\nछो बाबुराव बागूल‎; १६:४८ +३०‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ →‎कथासंग्रह खूणपताका: २०१७ स्रोत संपादन, PHP7\nछो बाबुराव बागूल‎; १६:४७ +१९‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ →‎कादंबरी खूणपताका: २०१७ स्रोत संपादन, PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%B8%E0%A5%81._%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%88", "date_download": "2019-08-20T22:31:00Z", "digest": "sha1:5CZELVI3X3PEEYYH2ZWBG2LCBKV2NGBM", "length": 6244, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०४:०१, २१ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nगाडगे महाराज‎; १०:२७ +१,६९०‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ खूणपताका: २०१७ स्रोत संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल. , PHP7\nकेरळ‎; १५:०२ +२१९‎ ‎Morer.adt चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल. , मोबाईल अॅप संपादन, Android app edit, अभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला \nमहाराष्ट्र‎; १९:५४ +७‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎संस्कृती खूणपताका: मोबाईल संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , मोबाईल अॅप संपादन, Android app edit\nमहाराष्ट्र‎; १९:४५ -६‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎लोकसंख्येचे घनत्व खूणपताका: मोबाईल संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , संदर्भ क्षेत्रात बदल. , मोबाईल अॅप संपादन, Android app edit\nमहाराष्ट्र‎; १९:३८ -१४‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/indian-team-wishes-independence-day-countrymen-watch-video/", "date_download": "2019-08-21T00:32:08Z", "digest": "sha1:CTO43SSQXFHE4WW3V62X3VNC3UWMQOUF", "length": 29291, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Indian Team Wishes Independence Day To The Countrymen, Watch The Video | भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nभारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ\nIndian team wishes Independence Day to the countrymen, watch the video | भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ | Lokmat.com\nभारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ\nभारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nपोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण तिसरा एकदिवसीय सामना सुरु असताना भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nबीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केदार जाधव, रवींद्र जडेजा यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndependence DayVirat KohliRohit Sharmaravindra jadejaKedar JadhavBCCIस्वातंत्र्य दिनविराट कोहलीरोहित शर्मारवींद्र जडेजाकेदार जाधवबीसीसीआय\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nएस. श्रीसंतचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआयचा दिलासा\nIndia vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार\nमुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून बाद झाले अन् आता फलंदाज प्रशिक्षकासाठी मैदानात उतरले\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-importance-vaccination-animals-19140", "date_download": "2019-08-20T23:36:45Z", "digest": "sha1:UAFXAOLGBDZ2CKLH3YE57CHXZDYZISYP", "length": 24262, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, importance of vaccination in animals | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळा\nयोग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळा\nगुरुवार, 9 मे 2019\nजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. लस घेताना त्यावरील तारीख, लसीचा बॅच क्रमांक नोंद करून ठेवावा. लसीकरण शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी करावे.\nजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. लस घेताना त्यावरील तारीख, लसीचा बॅच क्रमांक नोंद करून ठेवावा. लसीकरण शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी करावे.\nपशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे असते. जनावरे तसेच कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने जीवाणूजन्य व विषाणुजन्य आजार हे खूप महत्त्वाचे आहेत. या आजाराची साथ जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते. यामध्ये आजारी जनावरांची मरतुक होते, बाधित जनावरांची उत्पादकता कमी होते. बाधित जनावरे ही निरोगी जनावरांमध्ये आजाराच्या संक्रमणास कारणीभूत ठरतात. याव्यतिरिक्त आजारी जनावरांच्या औषधोपचारावरही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.\nगाई-म्हशीमध्ये प्रामुख्याने लाळ्या खुरकत, रेबीज (विषाणूजन्य), घटसर्प, फऱ्या, संसर्गजन्य गर्भपात, काळपुळी (जीवाणूजन्य) हे महत्त्वाचे संसर्गजन्य आजार आहेत. शेळी-मेंढीमध्ये पी.पी.आर., निलजीव्हा व देवी हे विषाणूजन्य आणि आंत्रविषार, घटसर्प, फऱ्या व काळपुळी हे महत्त्वाचे जीवाणूजन्य आजार आहेत. आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.\nलसीकरण दिल्यावरही आजार होण्याची कारणे\nलसीची मात्रा योग्य प्रमाणात न देणे.\nलसीची साठवणूक योग्य पद्धतीने (थंड जागेत) केली नसणे.\nलसीकरणात अनियमितता तसेच लसीची मुदत संपल्यानंतर किंवा उरलेली लस वापरणे.\nजनावरात आंतर व बाह्य परोपजीवींचा प्रादर्भाव.\nलस देते वेळी जनावर अशक्त किंवा आजारी असणे.\nलसीकरणापूर्वी एक आठवडा सर्व जनावरांना जंतनाशके द्यावीत. जेणेकरून जनावरे निरोगी व सशक्त राहतील.\nजनावरांच्या शरीरावरील बाह्य परोपजीवींचा (गोचिड, गोमाशा, उवा, पिसवा) नायनाट करण्यासाठी शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी.\nलस नामांकित कंपनीची असावी.\nलस घेताना त्यावरील तारीख, लसीचा बॅच क्रमांक नोंद करून ठेवावा.\nलसीकरण शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी करावे. यामुळे लस टिकून ठेवण्यासाठी लागणारी थंड वातावरणाची शृंखला अबाधित ठेवता येते. त्यासाठी थर्मास किंवा बर्फ वापरावा.\nलसीची साठवण कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावे. शक्यतो सर्व प्रकाच्या लसींची साठवणूक ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करावी.\nलसीकरण करताना वापरलेली सुई प्रत्येक वेळी उकळत्या पाण्यात निर्जंतुक करून घ्यावी.\nएकदा फोड��ेली लसीची बॉटल त्याचदिवशी संपवावी. ती पुन्हा वापरू नये.\nलसीकरण करताना कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लस योग्य जागेवर व योग्य मार्गाचा वापर करून द्यावी.\nगावातील संपूर्ण जनावरांचे लसीकरण शक्यतो एकाच दिवसात पूर्ण करावे.\nबैलवर्गीय जनावरांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे. जेणेकरून शरीरावर ताण पडणार नाही.\nलसीकरणातून चांगली प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी जनावरांना चांगला सकस आहार द्यावा.\nलसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अतिथंड वातावरणापासून संरक्षण करावे. लांब पल्ल्याची वाहतूक करू नये, त्यामुळे जनावरांवर ताण येणार नाही. लसीकरणातून उपयुक्त अशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल.\nलसीकरणानंतर ताप अथवा प्रतिसादात काही अपाय घडू शकतात, मात्र ते तात्कालिक व सौम्य स्वरूपाचेच असतात.\nलसीकरणाबाबतचे गैरसमज आणि त्यांचे निरसन\nलसीकरण केल्यास गाठी का येतात\nघटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यानंतर काही जनावरांना गाठी येतात हे खरे, परंतु गाठ येते म्हणून लसीकरण टाळणे हे जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nगाठीमुळे जनावरांच्या जिवास धोका निर्माण होत नाही. त्यामुळे लसीकरण करण्यास काहीही हरकत नसावी.\nलस दिल्यानंतर त्या जागेवर हलके चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीस कोमट पाण्याने शेकल्यास गाठ जिरून जाते.\nलसीकरणामुळे जनावरे गाभडतात का \nलसीकरणामुळे जनावरे गाभडत नाहीत, मात्र अशक्त जनावरांमध्ये अगदी क्वचित एखाद्या वेळेस असा प्रकार घडू शकतो. तो ती लस दिल्यानेच होतो असे नाही.\nगाभण जनावरांना शेवटच्या तीन महिन्यात लसीकरण केल्यास आलेल्या ताणामुळे क्वचितवेळी गर्भपात होऊ शकतो. आंत्रविषार व धनुर्वाताची लस गाभण शेळ्या, मेंढ्यांना दिल्यास विण्याच्या सुमारास त्यांना व पिलांना हे आजार होत नाहीत.\nलसीकरणानंतर दूध कमी होते का\nलसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होऊ शकते, परंतु ते तात्कालिक असते.\nआजाराची साथ आल्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का\nजनावरांना आजार होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे. कारण लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती येण्यास दोन ते तीन आठवडे लागतात. त्यामुळे साथ येण्याआधीच जनावरे आजारास प्रतिकारक बनतात.\nआजाराची साथ आल्या���ंतर केलेल्या लसीकरणाचा फारसा उपयोग होत नाही.\nलसीकरण कुठल्या वयाच्या जनावरात करावे\nघटसर्प व फऱ्या रोगांचे लसीकरण सहा महिन्याच्या वासरात आणि त्यापेक्षा मोठ्या वयाच्या जनावरात करावे.\nलाळया खुरकुताची लस जर वासराच्या आईला दिली नसेल तर सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना द्यावी.\nआंत्रविषार लस पिलाच्या आईला दिली नसेल तर ती पिलांना पहिल्या आठवड्यात द्यावी. लस दिली असेल तर चार ते सहा आठवडे वय झाल्यानंतर द्यावी.\nलसीकरण करूनही आजार होऊ शकतो का\nनियमित लसीकरण केल्यानंतर घटसर्प, फऱ्या इत्यादी आजार सहसा होत नाहीत. परंतू लाळ्या खुरकूत हा आजार लसीकरणानंतरही एखाद्या वेळी होऊ शकतो. कारण याच्या विषाणूंच्या मुख्य ७ आणि ६० हून अधिक उपजाती आहेत.\nआपण दिलेल्या लसीत आपल्या भागात आढळणाऱ्या ३ उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. याशिवाय इतर उपजातीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव जनावरांना झाल्यास लाळ्या खुरकूत आजार होतो.\n- डॉ. अनिल भिकाने,९४२०२१४४५३\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन म���त्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/gip-dam-wall-collaps-203102", "date_download": "2019-08-20T23:22:45Z", "digest": "sha1:KIJLPT6DZ6FTJHYJJ5E4TKPX5OWYH6WI", "length": 12841, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "GIP Dam wall collaps \"जीआयपी' धरणाचा बंधारा फुटला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n\"जीआयपी' धरणाचा बंधारा फुटला\nसोमवार, 29 जुलै 2019\nअंबरनाथच्या आजूबाजूच्या शहरांना धोका; शेतीचे नुकसान\nमुंबई : गेल्या चार ते सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अंबरनाथ तालुक्‍यातील काकोळे गावानजीक असलेल्या रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत तुटली. यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याने आजूबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे.\nवालधुनी नदीवर रेल्वेच्या मालकीचे जीआयपी नावाचे ब्रिटिशकालीन जुने धरण आहे. या धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे जाऊन त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.\nशनिवारी रात्रीच्या सुमारास बंधाऱ्याची भिंत तुटून पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये जाऊन हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेने अंबरनाथसह उल्हासनगर, कल्याण आदी शहरांना धोका निर्माण झाला आहे.\nआमदार डॉ. बालाजी किणीकर, तहसीलदार जयराज देशमुख, माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आदींनी रविवारी धरण परिसरात जाऊन पाहणी केली.\nजीआयपी धरणाच्या बंधाऱ्याची भिंत तुटल्याने पाण्याच्या प्रवाहाने शेतीचे नुकसान झाले आहे. धरणाच्या भिंतींना तडे गेले असून रेल्वे प्रशासनाने धरणाच्या संरक्षक भिंतीची त्वरित दुरुस्ती करावी. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.\n- डॉ. बालाजी किणीकर, आमदार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nड्रोन डागणार रोप, बियाण्यांच्या बुलेट्‌स\nनागपूर : आकाशातून जमिनीवर एका पाठोपाठ एक बुलेट्‌स सोडल्या जात आहेत अन्‌‌‌ डोळ्याची पापणी मिटायच्या आत गोळीबार...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श\nबारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत शेंडे यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या...\nउजनीला महापूर; माण मात्र धोक्यात\nमारापुर : उजनी लाभ क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात जादा झालेले पाणी कालवा आणि नदीच्या पात्रातून सोडले जात आहे. अशा...\nमल्हारपेठला पशुवैद्यकीय दवाखान्यास टाळे ठोकणार इशारा\nमल्हारपेठ ः येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्‍टर नाही. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्‍टरांची नेमणूक करावी, अन्यथा दवाखान्यास टाळे ठोकण्याचा इशारा...\n\"एनएसएस'ची शिबिरे पूरग्रस्त गावांत; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय\nसातारा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसल्याने अख्खी गावेच्या गावे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्यांना सावरण्यासाठी शिवाजी...\nमहापूराने कोल्हापूर विभागात शेतीचे पावणेतीन हजार कोटीचे नुकसान\nसांगली - महापुरामुळे कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतीचे सुमारे 2 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात सांगली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/todays-decision-ganesh-chaudharys-bail-201464", "date_download": "2019-08-20T22:50:32Z", "digest": "sha1:X3OICUP4VK4UFGOPW4D6CPH2Z5NI63DY", "length": 12962, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today's decision on Ganesh Chaudhary's bail गणेश चौधरीच्या जामिनावर आज निर्णय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगणेश चौधरीच्या जामिनावर आज निर्णय\nसोमवार, 22 जुलै 2019\nअमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत (केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीत झालेल्या 6 कोटी 12 लाख 39 हजारांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन संचालक गणेश चौधरी यांच्या जामिनावर मंगळवारी (ता. 23) आदेश होईल.\nअमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत (केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीत झालेल्या 6 कोटी 12 लाख 39 हजारांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन संचालक गणेश चौधरी यांच्या जामिनावर मंगळवारी (ता. 23) आदेश होईल.\nसोमवारी (ता. 22) जिल्हा न्यायाधीश व अपर सत्र न्यायाधीश निखिल पी. मेहता यांच्या न्यायालयात बचाव पक्षाचे वकील ऍड. ठाकूर व जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी तपास अधिकारी आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले व सहायक पोलिस निरीक्षक अतुल वर हजर होते. 19 जुलै रोजी पोलिसांनी चौधरीच्या जामीन अर्जानंतर न्यायालयात से दाखल केला होता. त्यानंतर न्यायाधीश मेहता यांनी चौधरीला सोमवारी (ता. 22) होणाऱ्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, गणेश चौधरी हे न्यायालयात हजर झाले नाही. त्यांच्या वकिलांनीच युक्तिवा��� केला. सरकारी पक्षाने यासंदर्भात असलेले काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज न्यायालयासमोर सादर केले. बचाव पक्षाच्या वकिलांनी सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर तब्बल दीड तास तर सरकारी वकिलांनी अर्धा तास युक्तिवाद केला. न्यायाधीश मेहता यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व त्यासंदर्भात दिलेले दस्तऐवज तपासून मंगळवारी (ता. 22) जामीन अर्जासंदर्भात पुढील आदेश केले जाईल, असे स्पष्ट केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’\nमुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत...\nलेह-लडाखचं उलगडलं सृष्टी सौंदर्य\nपिंपरी - लेह लडाख, सृष्टी सौंदर्यानं नटलेला प्रदेश. उंचच उंच हिमशिखरं आणि खोलखोल दऱ्या. ढगांच्या सावल्यांमुळे क्षणाक्षणाला पालटणारे रूप. रंग...\nआमसभेतून पळ काढण्यासाठीच वैभव नाईक यांची जनसंवाद यात्रा\nमालवण - गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले आहेत. आमसभा घेऊन जनतेसमोर येण्याची हिंमत नसल्यामुळे पळ...\nमुंबई महापालिकेकडे 17 हजार रिकामी घरे\nमुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल...\nसांगलीतील वाचनालयाला पाच हजार पुस्तके\nसांगलीतील वाचनालयाला पाच हजार पुस्तके नागपूर : सांगली येथील नगर वाचनालयाचे पुरामुळे नुकसान झाले. या वाचनालयाला मराठी प्रकाशक परिषदेतर्फे 5 हजार 100...\nड्रॅगन पॅलेस टेम्पल विकासासाठी 75 कोटींची मंजुरी\nकामठी (जि.नागपूर) : येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 40 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट पार्क, पर्यटन सुविधा, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/railway-security-forces-operation-number-plate/", "date_download": "2019-08-21T00:32:17Z", "digest": "sha1:IUXABEQGVCGCN43N2IAMBXJTSNX6T36F", "length": 32616, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Railway Security Forces 'Operation Number Plate' | रेल्वे सुरक्षा बलाचे ‘ऑपरेशन नंबर प्लेट’ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nरेल्वे सुरक्षा बलाचे ‘ऑपरेशन नंबर प्लेट’\nरेल्वे सुरक्षा बलाचे ‘ऑपरेशन नंबर प्लेट’\nरेल्वे सुरक्षा बलाने प्रत्येक रेल्वे परिसरात ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ सुरू केले होते. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वे परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली.\nरेल्वे सुरक्षा बलाचे ‘ऑपरेशन नंबर प्लेट’\nमुंबई : रेल्वे सुरक्षा बलाने प्रत्येक रेल्वे परिसरात ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ सुरू केले होते. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वे परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली.\nभारतीय रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा बलाकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते ११ आॅगस्ट या कालावधीत रेल्वे परिसरातील पार्किंग, नो पार्किंग क्षेत्रात अनेक कालावधीपासून पार्किंग केलेल्या वाहनांची ओळख पटविण्यात आली. यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ मोहीम राबविली. याद्वारे रेल्वे परिसरातून अनोळखी वाहने हटविण्यात आली.\nभारतीय रेल्वेमधील ४६६ रेल्वे ��्थानकांवर ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ मोहीम राबविण्यात आली. रेल्वे परिसरात ३ हजार ९४३ वाहने अनधिकृत पार्किंग केली होती. ही वाहने पाच दिवसांपासून अधिक काळापासून पार्क केली होती.\nया गाड्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. एका दिवसापासून ते पाच दिवसांपर्यंत पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या २ हजार ३४ आहे. या गाड्या ‘नो पार्किंग’ क्षेत्रात पार्क केल्या होत्या. यासह ५४९ वाहनांना रेल्वे परिसरातून हटविण्यात आले असून पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत. अनधिकृत वाहन पार्किंग केलेल्या प्रवाशांकडून ५९ हजारांचा दंड वसूल केला आहे. मोहिमेच्या अंतर्गत रेल्वे परिसरात ४ वाहने चोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. या वाहनांबाबत पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद आहे. मुंबई विभागातील मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अशरफ के. के. यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ मोहीम राबविण्यात\nभायखळा, कुर्ला येथे सर्वाधिक बेकायदा वाहने\nमध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, भायखळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मानखुर्द या स्थानकांवर जास्त प्रमाणात वाहने बेकायदा पार्क केल्याचे आढळून आले. मध्य रेल्वे मार्गावर ११४ वाहने एक ते पाच दिवसांपासून नो पार्किंग क्षेत्रात पार्क केली होती, तर ४० वाहने पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून नो पार्किंग क्षेत्रात पार्क केल्याचे आढळून आले. या वाहनांना हटवून वाहनाच्या मालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. पोलिसांनी पनवेल, रोहा, भायखळा आणि डोंबिवली या स्थानकांवरील १६ वाहनांना हटविले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMumbai Train Status: उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक\nफुकट्यांकडून २३ लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेच्या २६ तिकीट तपासनिसांची कामगिरी\nलोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल\nलोकलमधील जाहिरातीची उद्घोषणा ठरतेय डोकेदुखी\nलोकलचा मार्ग बदलल्याने ठाण्यात प्रवाशांनी मोटरमनशी घातला वाद\nपावसामुळे पुन्हा रेल्वे, रस्ते आणि मेट्रो सेवा ठप्प\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच नि���्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डे���िट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hindu-jan-jagruti-samiti-nagar-press-conferance/", "date_download": "2019-08-20T22:51:08Z", "digest": "sha1:W7CNDCDVOVDH4N4XL6UWOIDM5UASCZPB", "length": 16548, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "राममंदिर झालेच पाहिजे, पण राम राज्यासाठी देखील अध्यादेश काढा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी ���टवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nराममंदिर झालेच पाहिजे, पण राम राज्यासाठी देखील अध्यादेश काढा\nराम मंदिर झालेच पाहिजे ही सर्व जनतेची मागणी आहे, अध्यादेश काढायचा असेल तर राम राज्यासाठी काढा, अशी मागणी हिंदू जनजागरण समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केली.\nगोहत्या बंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे चालू असलेल्या गोहत्या, लव जिहाद, धर्मांतरित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकीकडे अन्य धर्मियांना अल्पसंख्याकांच्या नावाखाली विविध सुविधा पुरवल्या जातात आणि बहुसंख्य हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थयात्रांना जाणाऱ्या भाविकांची रेल्वे तिकिटावर अतिरिक्त अधिभार लावला जातो. ही कोणती धर्मनिरपेक्षता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारने राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्यापेक्षा राम राज्य आणून हिंदू राष्ट्र होण्यासाठी कायदा करावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज देशामध्ये अनेक मंदिरे असुरक्षित आहेत. त्या मंदिराची जोपासना केली पाहिजे. आज अनेक मंदिरांमध्ये दिवे लागले जात नाहीत. त्यासाठी बघितले पाहिजे यासाठी सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन मंदिराची जोपासना केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही आत्तापर्यंत 1000 सभा घेतलेल्या आहेत, हिंदू जनजागृती करण्याचे काम आम्ही करत आहोत, केदारना�� सारखे लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर दुसरीकडे राज्य शासन शिर्डी संस्थांकडून सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी पाचशे कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. हे असेच चालू राहणार असेल तर हिंदूला त्यांच्या हक्काचे हिंदू राष्ट्र जोरकसपणे मागावी लागेल हे राष्ट्र कसे साकार करायचे हे समजून घेण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नगर येथे आम्ही आता सभेचे आयोजन केले आहे.\nनगर येथे दि. 20 जानेवारी रोजी हिंदुराष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा समिती समन्वयक सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, जिल्हा समिती समन्वयक प्रियंका लोने यावेळी उपस्थित होते.\nनगर येथे होणाऱ्या सभेला राष्ट्रीय हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर सनातन संस्थेचे धर्मप्रसारक नंदकुमार जाधव, हिंदू जनजागरण समितीचे सुनिल घनवट तसेच रणरागिणी शाखेचे रागेश्री देशपांडे आदींच्या उपस्थितीमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याच�� प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:18:29Z", "digest": "sha1:KU2ZALDOPUZXSLIS6SDJUOVRUL43R4HT", "length": 16560, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०४:४८, २१ ऑगस्ट २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nकोल्हापूर‎; २१:४० -७२‎ ‎1.187.49.58 चर्चा‎ →‎जिल्हा प्रशासन खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nसातारा‎; १४:२२ +१३६‎ ‎Shindedbaramati चर्चा योगदान‎ →‎स्थान खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nअहमदनगर‎; १३:३१ +१३६‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nसातारा‎; १३:२५ +२‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎स्थान खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nसातारा‎; १३:२३ +८४५‎ ‎Shindedbaramati चर्चा योगदान‎ →‎स्थान खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nसातारा‎; १२:१९ +१८९‎ ‎Shindedbaramati चर्चा योगदान‎ →‎स्थान खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nपुणे जिल्हा‎; ०९:३६ +२‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nपुणे जिल्हा‎; ०९:२६ +२३‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nअहमदनगर जिल्हा‎; ०९:२१ +२‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nजळगाव जिल्हा‎; १२:५४ +९७‎ ‎2405:204:921c:c34a::1f98:a5 चर्चा‎ →‎जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nजळगाव जिल्हा‎; १२:५१ +८‎ ‎2405:204:921c:c34a::1f98:a5 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nविभाग:WikidataIB‎; १२:३० +१०,८७०‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nकोल्हापूर‎; २१:२३ -१८८‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ →‎साखर कारखाने\nकोल्हापूर‎; २१:१९ -१७‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ →‎बाह्य दुवे\nकोल्हापूर‎; २१:१८ -२८‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ खूणपताका: सुचालन साचे काढले\nकोल्हापूर‎; २१:१६ -४२‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nसातारा जिल्हा‎; १९:२२ +४‎ ‎Ash770 चर्चा योगदान‎ →‎डोंगररांगा खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल अॅप संपादन, Android app edit\nकोल्हापूर‎; १३:५३ +१६‎ ‎Ashok.patil23051986 चर्चा योगदान‎ →‎लोकजीवन खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nअहमदनगर‎; १३:१९ +२२८‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nअहमदनगर‎; १३:१७ +५,०१२‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nअहमदनगर जिल्हा‎; १०:५७ +१८४‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nमुंबई‎; ०८:३४ +३१‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎मुंबईची बम्बय्या हिंदी खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nनाशिक‎; ०८:३१ +१८४‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎शिक्षण खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; ०८:२२ +१२४‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎शिक्षण खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nनारायण राणे‎; २१:०७ +१७८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎संक्षिप्त कारकीर्द\nयशवंतराव चव्हाण‎; १५:४२ +९१२‎ ‎Khodaved.adt चर्चा योगदान‎ →‎योजना खूणपताका: २०१७ स्रोत संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल.\nमिरज‎; १५:०० +७४‎ ‎202.91.89.158 चर्चा‎ →‎इतिहास खूणपताका: दृश्य संपादन\nनाशिक‎; १०:२७ +९७‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎बसस्थानके खूणपताका: दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२३ +६३३‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎नद्या खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nपुणे‎; १०:२० +९२‎ ‎Suvarna.chintamani चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nकोल्हापूर‎; ०१:११ +३०‎ ‎1.186.77.198 चर्चा‎ →‎खाद्यसंस्कृती खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nविदर्भ‎; २२:२८ +१,०२९‎ ‎2405:204:9226:c429:d6cb:9da7:4420:5143 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nविदर्भ‎; ��१:५९ +१,०१३‎ ‎2405:204:9226:c429:d6cb:9da7:4420:5143 चर्चा‎ →‎इतिहास खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन\nपुणे जिल्हा‎; २०:०० -२७‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎विशेष खूणपताका: मोबाईल संपादन, मोबाईल अॅप संपादन, Android app edit\nमहाराष्ट्र‎; १९:५४ +७‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎संस्कृती खूणपताका: मोबाईल संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , मोबाईल अॅप संपादन, Android app edit\nमहाराष्ट्र‎; १९:४५ -६‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ →‎लोकसंख्येचे घनत्व खूणपताका: मोबाईल संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , संदर्भ क्षेत्रात बदल. , मोबाईल अॅप संपादन, Android app edit\nमहाराष्ट्र‎; १९:३८ -१४‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन, 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:४३ +७७७‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२६ +१०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:२४ ०‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎हवामान खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:२१ +६६‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुणे रेल्वे स्थानक खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१७ -४३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎भूगोल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:१४ +३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎खवय्येगिरी खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:१० +८‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०८ -१३‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पुतळे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १८:०६ -१९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎पूल खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १८:०२ -८‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५६ -१‎ ‎ज चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो पुणे‎; १७:५४ -९‎ ‎ज चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nपुणे‎; १४:३५ +१६‎ ‎Manoj.nimbalkaradtbaramati चर्चा योगदान‎ खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , दृश्य संपादन, PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42833978", "date_download": "2019-08-20T23:57:49Z", "digest": "sha1:O73F3XXMS6G267WO34QZELU3DYQ5D7V6", "length": 20016, "nlines": 161, "source_domain": "www.bbc.com", "title": "#HerChoice आईबाबा असतानाही मी पोरकी झाले तेव्हा... - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n#HerChoice आईबाबा असतानाही मी पोरकी झाले तेव्हा...\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा सावत्र बहिणीला वडील सुट्टीसाठी घेऊन जात. मात्र माझ्याकडे ढुंकूनही पाहत नसत.\nबेचव अन्नाला कोणी वाली नसतं. न होणारे कपडे टाकाऊ होतात. तशी मी 'नकोशी' आहे. अगदी लहान असतानाच माझ्या पालकांनी मला सोडून दिलं.\n मी अनाथ नाही. पण म्हणूनच त्यांचं मला सोडून जाणं वेदनादायी आहे.\nमाझे आईवडील जिवंत आहेत. ते आणि मी एकाच गावात राहतो. मात्र ते माझ्याशी एखाद्या अनोळखी माणसाप्रमाणे वागतात.\nमाझे खळखळून हसण्याचे दिवस होते. मागितलेली गोष्ट मिळाली नाही की धाय मोकलून रडण्याचे दिवस होते. अंगाईगीत ऐकल्याशिवाय झोपणं शक्य नसे. अशा लहानग्या दिवसात आईबाबांनी मला सोडून दिलं.\nमी काय गमावलं हे कळण्याचंही वय नव्हतं.\nमाझा जन्म झाल्याझाल्या वडील आईला सोडून गेले. त्यांना दुसरं लग्न करायचं होतं.\nमग आईही सोडून गेली. तिलाही कोणीतरी दुसरं आवडू लागलं होतं.\n प्रेमाला पारखं होणं म्हणजे काय असतं हेही तेव्हा उमगत नव्हतं.\nप्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.\nसहानुभूती म्हणून आईच्या नातेवाईकांनी माझा सांभाळ केला. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा त्यांनीच मला माझे आईवडील कोण हे सांगितलं. मी खिन्न मनानं त्यांच्याकडे पाहिलं.\nमला पाहिल्यावर ते आपल्याकडे ओढून मला घट्ट मिठी मारतील असं वाटलं होतं. परंतु त्यांनी एखाद्या अनोळख्या माणसाकडे पाहावं त्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं.\nमशिदींवरच्या हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू\nऔरंगाबाद : 'कचऱ्याच्या समस्येमुळे माझ्या मुलानं घर सोडलं'\nनिवडणुकीनंतर त्रिपुरात का उसळली आहे हिंसा\nराम मंदिर ते तालिबान: श्री श��री रविशंकर यांच्याशी संबंधित 5 मोठे वाद\nमी त्यांची नव्हते; खरंतर कुणाचीच नव्हते हे तेव्हा स्पष्ट झालं.\nएका स्वयंसेवी संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात काकांनी मला प्रवेश घेऊन दिला.\nप्रतिमा मथळा आपलं असं कुणीच नसल्याची भावना अस्वस्थ करत असे.\nत्या वाटेवरही काचा असतील याची मी कल्पना केली नव्हती.\nमाझ्या वडिलांनी माझ्या सावत्र बहिणीला त्याच वसतिगृहात दाखल केलं होतं.\nतिला पाहताना माझ्या मनात सगळ्या नकोशा आठवणी दाटून येत. मी कोणालाही नकोय याची सल जाणवत असे.\nतिच्याविरुद्ध माझ्या मनात कोणतीही कटुता नव्हती. आम्ही एकमेकांशी बोलायचो. ती कोण आहे हे मला ठाऊक होतं. आणि मी कोण आहे हे तिला ठाऊक होतं.\nतरीही यातना होत असत. माझे बाबा तिला भेटायला वसतिगृहात अनेकदा यायचे. सुट्टी लागली की ते तिला घरीही घेऊन जात.\nमी शांतपणे सगळं पाहत असे. कधीतरी ते मलाही घरी घेऊन जातील अशी भाबडी आशा मला वाटत असे.\nपण प्रत्येकवेळी माझी खंत आणखी गहिरी होत जात असे. घरी घेऊन जाणं दूरच; ते माझ्याकडे ढुंकूनही पाहत नसत.\nमाझ्याबद्दल त्यांच्या मनात काही ओलावा होता का, याबाबत मला खात्री वाटत नसे. माझी सावत्र आई त्यांच्या घरी मला येण्यापासून रोखत असेल का\nम्हणूनच बाबा वसतिगृहात आले की त्यांच्यापासून दूर पळत असे. कोपऱ्यात जाऊन मी ओक्साबोक्शी रडत असे.\nसुट्ट्या लागूच नयेत असं मला वाटायचं.\nसुट्यांचा अर्थ म्हणजे जीव जगवण्यासाठी पैसे कमवावे लागत. त्यासाठी मान मोडून काम करावं लागे. काम नाही केलं तर मला जेवायलाच मिळणार नाही अशी अवस्था होती.\nकाही वेळेला मी गुरंही राखत असे.\nमी सगळी कमाई घरी देऊन टाकत असे. मोबदल्यात ते मला दोन वेळचं जेवायला देत आणि मुख्य म्हणजे डोक्यावर छप्पर त्यांनीच पुरवलं. शाळेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी थोडे पैसे साठवण्याची मुभा त्यांनी मला दिली होती.\nपण तरीही आईवडील मला आवडत असत. माझा त्यांच्यावर राग नव्हता.\nत्यांच्या प्रेमासाठी मी आसुसलेले होते. सगळे सण त्यांच्याबरोबर साजरे करण्याचं स्वप्न मी पाहत असे. पण त्या दोघांचंही आयुष्य वेगळं होतं. त्यांची आपली माणसं वेगळी होती. त्यांच्या आयुष्यात मला काहीही स्थान नव्हतं.\nया राज्यात आजवर एकही महिला आमदार का नाही झाली\nफोटो पाहा : सुमात्राच्या जंगलात ओरांगउटानला वाचवताना...\nत्यांच्या घरी माझं स्वागत होण्���ाची शक्यताच नव्हती. तसं करण्याच्या विचारानंही मला भीती वाटत असे.\nअसंख्य सणसमारंभ येऊन जात असत. आपल्या सख्ख्या कुटुंबासह सण साजरे करण्याचं भाग्य माझ्या नशिबी नव्हतं.\nमाझे मित्रमंडळी त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून सांगत. त्यांच्या सुट्ट्या माझ्यासाठी स्वप्नवत असत.\nमाझे मित्रमैत्रिणीच माझी भावंडं झाली होती. त्यांच्याबरोबर मी सुखदु:खाची वाटणी करत असे.\nमी माझं मन त्यांच्यासमोर हक्कानं मोकळं करत असे. एकट्यानं लढण्याची माझी शक्ती कमी होत असे तेव्हा तेच मला बळ देत.\nवॉर्डन या माझ्या आई झाल्या होत्या. त्यांच्यामुळेच मला आईचं प्रेम काय असतं हे समजलं.\nमाझ्या मैत्रिणींपैकी कोणी आजारी पडलं की वॉर्डन त्यांच्या घरच्यांना बोलावत असत. पण माझ्यासाठी त्याच सगळं काही होत्या.\nप्रतिमा मथळा मित्रमैत्रिणींचं आयुष्य माझ्यासाठी स्वप्नवत होतं.\nत्यांनी त्यांच्या परीनं माझ्यासाठी सगळं काही केलं. त्यांनी मला कपडेलक्ते पुरवले. तेव्हा मला अनोखं वाटलं होतं. या जगात आपलं कुणीतरी आहे याची जाणीव त्यांनीच मला करून दिली.\nमात्र जगण्यातल्या छोट्या आनंदाच्या गोष्टींना मुकावं लागलं. हे सत्य मी स्वीकारलं होतं. उदाहरणार्थ मला आवडणारा पदार्थ कोणीतरी माझ्यासाठी करेल असं घडणं शक्य नव्हतं.\nमी आता नववीत शिकते आहे. या वसतिगृहात दहावीपर्यंतचेच विद्यार्थी राहू शकतात.\nदहावी झाल्यावर पुढे कुठे जायचं हे मला ठाऊक नाही. आईचे नातेवाईक यापुढे माझा सांभाळ करतील असं वाटत नाही.\nदहावीनंतर शिकण्यासाठी मला स्वत: कमवून शिकावं लागेल असं दिसतंय.\nशिक्षण सोडायचं नाही असा निर्धार मी केला आहे. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मला शिकायलाच हवं. मला डॉक्टर व्हायचं आहे.\nमी गावी परत गेले तर माझ्यावर लग्नाची सक्ती करण्यात येईल.\nलग्नाला माझा विरोध आहे किंवा कुटुंब मला आवडत नाही असं नाही, पण आता मला स्वतंत्र व्हायचं आहे.\nमी जेव्हा मोठी होईन तेव्हा माझ्या मनाप्रमाणे जोडीदाराची निवड करेन आणि माझं छानसं प्रेमळ कुटुंब असेल याची मला खात्री आहे.\n(दक्षिण भारतातल्या एका युवतीची ही कहाणी. बीबीसी प्रतिनिधी पद्मा मीनाक्षी यांनी वृत्तांकन केलं आहे तर दिव्या आर्य यांची ही निर्मिती आहे. मुलीच्या विनंतीवरून तिचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. )\n पुढचे १० दिवस मी कुणाची बायको नाही, आईही नाही\n#HerChoice स्त्री असू शकते वेश्या, पत्नी आणि प्रेमिकाही\n#Her Choice : मी अविवाहित आहे; चारित्र्यहीन नाही...\n#HerChoice : लिव्ह-इन रिलेशनशिप तुटल्यानंतरही तिनं बाळाला जन्म दिला, पण...\n#HerChoice आईबाबा असतानाही मी पोरकी झाले तेव्हा...\nहे पाहिलं आहे का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : अशी असेल मुंबई-पुणे दरम्यानची हायपरलूप\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंना ज्यामुळे ईडीची नोटीस आली ते कोहिनूर मिल प्रकरण आहे काय\nपूरग्रस्तांना मदत की भीक : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\nपी. चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार\nहाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स\nईडी कार्यालयाबाहेर जमावं की नाही यावरून मनसेमध्येच गोंधळ\nचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nनरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप\nसामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/category/industrialist/page/32/", "date_download": "2019-08-20T23:50:16Z", "digest": "sha1:3DX5XBIGREPOEQ5APY5S6BV46KIMIY7O", "length": 12425, "nlines": 96, "source_domain": "mymarathi.net", "title": "Industrialist Archives - Page 32 of 34 - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nनवी दिल्ली : जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू लागल्याचे...\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nपुणे : “भारतातील अव्वल स्थानी आणि सगळ्यात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहकाभिमुख सेवा देत...\nजीजेईपीसीतर्फे 36व्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोचे आयोजन\nमुंबई: जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो – आयआयजेएस प्रीमिअ...\nहोंडा टुव्हीलर्स इंडिया आणि शेल ल्युब्रिकंट्सतर्फे इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच\nदिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. आणि शेल ल्युब्रिकंट्स, फिनिश्ड उत्पादनांच्या जागतिक बाजा...\nमर्सिडीज-बेंझने सादर केली कार खरेदी करण्याची ‘विशबॉक्स’ ऑफर\nपुणे ः भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझ हिने आज ‘विशबॉक्स’ नावाची गाडी खरेदीसाठी ग...\nऑरा’तर्फे आपल्या खास दिवाळी कलेक्शनवर अद्वितीय ऑफर\nपुणे : प्रकाशाचा सण असलेली दिवाळी आली, की वातावरण आनंदोत्साहाने भरुन जाते. अलंकारांची खरेदी हा सण साजरे करण्याचा खास भाग असतो, हे लक्षात घेऊन ‘ऑरा’ने आपल्या सोने, हिरे व प्लॅटिनम अलंकारांच...\tRead more\nस्टायलिश सोनालीचे ऑटम विंटर कलेक्शन \nआपल्या हटके फॅशनचे कलेक्शन चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा बॉलिवूड फंडा आता मराठी इंडस्ट्रीतही येऊ घातला आहे. याची सुरुवात स्वप्नील जोशीने आपले स्वप्नील रेकमेंड्स या नावाने क्लॉथिंग सादर केले....\tRead more\nजीएसटी बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता घेऊन येईल\nवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता घेऊन येईल प्रारूप जीएसटी कायद्यात बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने एक समस्या आहे. त्यामुळे कदाचित घर खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणारा एकू...\tRead more\nजीएसटीमुळे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होईल -अतुल गोयल\nजीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रातील किंमतींमध्ये पाच टक्क्यांनी वाढ होईल. परंतु लोकांना देखील विविध प्रकारचे कर भरावे न लागता एकाच प्रकारचा कर भरावा लागणार आहे. यामुळे करप्रणालीला एक दिशा मिळाली...\tRead more\nभारताला महासत्ता व्हायचे असेल तर जीएसटी अमलात आणा – डीएसके\nजीएसटी हा एक क्रांतिकारक निर्णय आहे. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर हा कायदा प्रामाणिकपणे आमलात आणला पाहिजे. परंतु यामध्ये सुसुत्रता हवी आणि कर 18 ते 20 टक्क्यांपेक्षा जास्त नको. जीएसटीमु...\tRead more\n‘ओपो’ F1s स्मार्टफोनचे पुण्यात अनावरण\nपुणे— ‘सेल्फी फोटो’ मध्ये विशेष तंत्रज्ञान विकसित केलेल्या ‘ओपो’ मोबाईल स्मार्टफोनचे पुण्यात गुरुवारी एका रंगारंग कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. बॉलिवूड...\tRead more\nरेडिसन ब्लू चे पहीले रिसॉर्ट आणि स्पा कर्जत मध्ये\nपुणे – रेडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा कर्जत उप जिल्हा रायगड मध्ये नुकतेच सुरू झाले आहे. नैसर्गिक सुंदरतेने नटलेला परिसर, मखमली हिरवळ आणि अतिशय सूंदर अश्या डोंगराळ भागात हे रिसॉर्ट बनव...\tRead more\n‘टॉर्प इट अप’ चा पुण्यात दुसऱ्या टप्यातील विस्तार,सहा वर्षात मुंबई व पुण्यात तब्बल 21 दालने सुरू…\nपुणे, महानगरातील व्यग्र आणि धवपळीच्या जीवनशैलीत आरोग्यदायी , ताजे व सकस खाद्यपदार्थ खायला मिळणे एक अवघड बाब बनली आहे. परंतु गेल्या सहा वर्षात टॉर्प इट अप या क्विक सव्हिस रेस्टारंट( क्यूएसआर)...\tRead more\nपुण्यातील फॅबटेक प्रोजेक्‍ट्‌स अँड इंजिनिअर्सला ७३४ कोटी रुपयांची कंत्राटे\nपुणे(विवेक तायडे )-तेल व नैसर्गिक वायू, रसायने आणि साखर उद्योगाला अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (इपीसी) सेवा पुरविणाऱ्या पुण्यातील फॅबटेक प्रोजेक्‍ट्‌स अँड इंजिनिअर्स लि. या कंपनीला नुकतीच...\tRead more\nसचिन तेंडूलकरचा डिजिटल गेमिंगच्या विश्वात प्रवेश; सचिन सागा या पहिल्या अधिकृत गेमचा पहा ट्रेलर\nपुणे: क्रिकेटपटू, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर आता तुमच्या घरी येतोय… होय, तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातूनतुमच्या अगदी जवळ येतोय… आपल्या कर्तृत्वाने क्रिकेटचे मैदान गाजवलेला सच...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2488", "date_download": "2019-08-20T23:51:10Z", "digest": "sha1:L2KT5CP5VANCU2BKLWJY4CG52LGGOYKZ", "length": 15077, "nlines": 107, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१९\nग्रहमान : २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१९\nमंगळवार, 29 जानेवारी 2019\nमेष : ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहेच, तेव्हा कामात उत्साह राहील. मात्र विचारपूर्वक कामाचे नियोजन करावे. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील. नको त्या कामात वेळ व पैसा खर्च होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. कर्तव्यदक्ष राहाल. नोकरीत वरिष्ठांच्या बदलत्या विचारांमुळे थोडेसे बुचकळ्यात पडाल. पाहुण्यांची, आप्तेष्टांची भेट होईल. मुलांकडून चांगली प्रगती कळेल.\nवृषभ : सारासार विचार करून मगच निर्णय घेतलात तर लाभ तुमचाच होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, त्यातील कोणत्या स्वीकारायच्या हे तुमच्याच हातात आहे. कामामुळे नवीन हितसंबंध जोडले जातील. परदेशव्यवहाराच्या कामांना गती येईल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. घरात व्यक्तींचा आधार वाटेल. महिलांनी मानले तर समाधान मिळेल.\nमिथुन : आत्मिक बळ उंचावेल, त्यामुळे कामात उंच भरारी मारावीशी वाटेल. परंतु मनाला थोडा लगाम लावावा. व्यवसायात योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे संपवावीत. नवीन कामे हाती घेताना त्यातील त्रुटी व नियमांचा अभ्यास करावा. आर्थिक व शारिरीक कुवत ओळखून कामाचा विस्तार करावा, यश हमखास मिळेल. घरात कमी बोलून कृती अधिक करावी. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.\nकर्क : तुमच्या जीवनात भावनेला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे माणसे जोडण्यात तुमचा हातखंडा आहे. व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारून कामांची पूर्तता कराल. जुने व नवीन हितसंबंध प्रस्थापित कराल. पैशाची वसुली झाल्याने चिंता नसेल. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील.\nसिंह : रवी तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमचा निर्णय ठाम असेल. व्यवसायात कोणत्याही प्रश्‍नांवर धडाडीने निर्णय घेऊ शकाल. प्रश्‍नांची उकल झाल्याने बरेच प्रश्‍न सुटतील. मन शांत ठेवून कामाचे नियोजन करावे व त्याप्रमाणे कृती करावी. नोकरीत वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. बदल किंवा बदली यासाठी प्रयत्न केल्यास यश येईल. महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल.\nकन्या : अत्यंत धोरणी असे तुमचे व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे सहसा फसगत होत नाही. व्यवसायात कोणतेही निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. आर्थिक बजेट आखून त्याप्रमाणे कामांची पूर्तता कराल. मिळालेल्या बातमीवर पूर्णपणे विश्‍वास ठेवू नये. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. महिलांनी ‘शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवावे.\nतूळ : प्रगतीचा आलेख चढा राहील, त्यामुळे ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था तुमची असेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कार्यक्षेत्र रुंदावल्याने कामाचा व्याप वाढेल. दगदग, धावपळ वाढेल. पैशाच्या कामांना प्राधान्य द्यावे. नोकरीत स्वयंभू राहिलात तर कामात तुमची खोटी होणार नाही. सहकारी दिलेली आश्‍वासने पाळतील, ही अपेक्षा करू नये. आनंदाची बातमी कळेल.\nवृश्‍चिक : महत्त्वाकांक्षा बळावेल, त्यामुळे कामाचा जोर वाढेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल, त्यामुळे कामाची आखणी कराल. ज्यांच्याकडून कामे करून घ्यायचे अशा व्यक्तींना खुश ठेवाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी तुमची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई करु नये. प्रवासात चीजवस्तू सांभाळाव्यात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी मनन चिंतन करावे.\nधनू : तणाव कमी झाल्याने पुन्हा जोमाने कार्यरत व्हाल. व्यवसायात दुर्लक्ष झालेली कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचा इरादा असेल. अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची चणचण कमी होईल. खेळत्या भांडवलाची तरतूद हितचिंतकांकडून होईल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. चांगली बातमी कळेल. महिलांना आरोग्यात सुधारणा झाल्याने हायसे वाटेल.\nमकर : मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सज्ज व्हाल. परिस्थितीनुरूप बदल करून कार्यभाग साधाल. व्यवसायात जमाखर्चाचा ताळमेळ घालून त्याप्रमाणे कामाचे नियोजन करावे. ‘आपण बरे नि आपले काम बरे’ हा दृष्टिकोन ठेवावा. योग्य व्यक्तींकडे योग्य ती कामे सोपवावीत. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.\nकुंभ : शांत चित्ताने येणाऱ्या घटनांकडे बघावे. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन कामाच्या संधी चालून येतील, त्या स्वीकारताना त्यातील बारकाव्यांचा नीट अभ्यास करावे. वेळ व पैसे यांचे गणित आखून जोखीम स्वीकारा. नोकरीत दगदग-धावपळ राहील, तरी खुबीने वागून सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत. सामंजस्याने प्रश्‍न मार्गी लावा. नवीन खरेदीमुळे आनंद वाढेल.\nमीन : गुरुची साथ मिळ���ल, त्यामुळे अपेक्षित प्रगती होईल. मनोबळ वाढेल. व्यवसायात पैशाचे व्यवहारात चोख राहावे. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नकाच. कामाचा उरक दांडगा राहील. नवीन कामेही मिळतील. नोकरीत माणसांची पारख महत्त्वाची ठरेल. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचा मोह टाळावा. कोणाकडूनही फसगत होणार नाही याची काळजी घ्या. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.\nव्यवसाय महिला गुंतवणूक छंद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/bjps-positive-thoughts-are-very-good-for-their-health-and-for-maharashtra/", "date_download": "2019-08-20T22:26:20Z", "digest": "sha1:6GY6EMAQJL7VDFT3WXJHGJJOKMT7L2QP", "length": 6899, "nlines": 115, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "BJPs positive thoughts are very good for their health and for Maharashtra", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘भाजपचा सकारात्मक विचार त्यांच्या प्रकृतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्तम’\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधला युतीबद्दल दिवसेंदिवस सस्पेन्स वाढत चालला आहे. एकीकडे भाजपकडून युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे सेनेचे नेते संजय राऊत यांनी युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली.\n‘आम्ही तर कुठेच चर्चेत नाही. त्यामुळे चर्चा कुठे चालू आहे, हे आम्हाला माहित नाही. जर कुठे बोलणी गुप्तपणे चालू असतील तर चालू राहु द्या’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ‘माणसानं राजकारणात सकारात्मक राहावं. भाजप आमचे मित्र जर सकारात्मक विचार करत असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्तम आहे.’ असं राऊत म्हणाले.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल – चंद्रकांत पाटील\nआता ‘भाईजान’ मध्य प्रदेशातून लढवणार लोकसभा \nप्रियांका गांधींच्या राजकीय प्रवेशासाठी मिसेस फडणवीसांच्या शुभेच्छा\n‘शिवसेना इथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत नाही’\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘ही कसली टिंगलटवाळी चालली आहे’;…\nमाझा नवरा घाबरणारा नाही, अशा आम्हाला अनेक…\nवंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फूट \nईडी विरोधात मनसे आक्रमक; २२ तारखेला ठाणे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan-ganesh-festival/vengurle-konkan-news-ganeshotsav-68214", "date_download": "2019-08-20T22:50:44Z", "digest": "sha1:FMRDN562TPL62X3GZTU2Y7QY444MIBII", "length": 13079, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "vengurle konkan news ganeshotsav मूर्ती आणण्यासाठी लगबग | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nगुरुवार, 24 ऑगस्ट 2017\nकाऊंटडाऊन सुरू - पावसाचे विघ्न टाळण्याचे प्रयत्न\nवेंगुर्ले - गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण पसरले असून सध्या सुरू झालेल्या पावसाचे विघ्न टाळून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग वाढली आहे. गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्ती शाळेतून घरी नेण्यास सुरू केल्या आहेत.\nकाऊंटडाऊन सुरू - पावसाचे विघ्न टाळण्याचे प्रयत्न\nवेंगुर्ले - गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण पसरले असून सध्या सुरू झालेल्या पावसाचे विघ्न टाळून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग वाढली आहे. गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्ती शाळेतून घरी नेण्यास सुरू केल्या आहेत.\nघरोघरी चाकरमान्यांचे आगमन झाले आहे. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. शोभेच्या फुलांचे हार, थर्माकोलची सजावट केलेली मखरे, विविध प्रकारचे फटाके आणि नवीन कपडे तसेच किराणा व मिठाई आदी दुकानांवर गणेशभक्तांची झुंबड उडाली आहे. दरवर्षी ५ ते ८ रुपयांपर्यंत मिळणारे नारळ या गणेशोत्सवात १५ ते ३० रुपया��पर्यंत ‘जीएसटी’ बसल्याने महागले आहेत. या वर्षीच्या बाजारात ‘जीएसटी’चे नाव सर्वच चाकरमानी घेत आहेत. वरील माल विक्रेते मात्र; ‘जीएसटी’सह वस्तू खरेदीच्या पावत्या देत नाहीत. याबाबत ग्राहकांमध्ये चर्चा आहे. चाकरमानी येथील स्थानिक हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. काही गणेशमूर्ती शाळांमध्ये गणपती रंगवून पूर्णावस्थेत ठेवले आहेत. तर काही शाळांमध्ये गणपतीचे किरकोळ काम करताना मूर्तिकार मग्न असल्याचे चित्र आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nAMC : विहिरींच्या गाळात जाणार तब्बल 70 लाख रुपये\nऔरंगाबाद - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे महापालिकेने शहरातील 15 विसर्जन विहिरींची सफाई सुरू केली असून, त्यावर तब्बल 70 लाख रुपये खर्च केला...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nवर्गणीची सक्ती करणाऱ्या तिघांवर खंडणीचा गुन्हा\nपिंपरी (पुणे) : गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे वर्गणी मागतात. मात्र, वर्गणीसाठी सक्ती केल्यास पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. भोसरी येथे...\nगणेशोत्सव काळातही रेल्वेचे वेळापत्रक राहणार विस्कळीतच\nमुंबई : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वाडी ते मनमाड या 600 किलोमीटर अंतरावर दुहेरीकरणाचे काम सूरु आहे. वडशिंगे ते भाळवणी दरम्यान 35 किलोमीटरचे...\nहिरेजडित मुकुट शोभतो बरा\nठाणे : गणेशोत्सव अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपला असताना, गणेशमूर्तीवर कसबी कारागिरांचे हात फिरू लागले आहेत. गणेशमूर्ती सजवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात...\nकोल्हापूर : रेड झोनमध्ये बांधकाम करणाऱ्यांना शिवाजी पेठेच्या स्टाईलने हिसका दाखवू\nकोल्हापूर - ‘रेड झोनमध्ये केलेल्या बांधकामामुळे यंदा महापुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. येथून पुढे रेड झोनमध्ये बांधकाम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्य��� महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/naxalite-affected-areas-scheme-work-progress-chief-minister-201953", "date_download": "2019-08-20T23:31:03Z", "digest": "sha1:ZDIDGQXO6ULDAVQTKFQIOX5CBPAWVO7D", "length": 13354, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Naxalite affected areas Scheme work Progress Chief Minister नक्षलग्रस्त क्षेत्रातील योजनांच्या कामांना मिळणार गती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनक्षलग्रस्त क्षेत्रातील योजनांच्या कामांना मिळणार गती\nबुधवार, 24 जुलै 2019\nराष्ट्रीय योजना व कृती आराखड्यासंदर्भातील एकसूत्री यंत्रणेची (युनिफाइड कमांड मेकॅनिझम) बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त क्षेत्रातील विविध योजनांच्या कामांना गती देण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.\nमुंबई - राष्ट्रीय योजना व कृती आराखड्यासंदर्भातील एकसूत्री यंत्रणेची (युनिफाइड कमांड मेकॅनिझम) बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त क्षेत्रातील विविध योजनांच्या कामांना गती देण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.\nनक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील रस्ते, पूल, मोबाईल नेटवर्क, शिक्षण, आरोग्य आदी विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या विषयांसंबंधीच्या कामांना तसेच जिल्हा प्रशासनाच्या कामांना गती देऊन ती कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बदलीचे आदेश त्यांना नियुक्ती आदेशाच्या वेळीच द्यावे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपली बदली होणार याची निश्‍चिती असल्यामुळे ते कार्यक्षमतेने कामे करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी यावेळी उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउच्च शिक्षणाच्या बदलाची दिशा\nदेशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा महत्त्वपूर्ण शिफारशी डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या समितीने केल्या आहेत. या...\nझेडपीच्या स्थायी समितीमध्ये अंकिता सर्वांत तरुण सदस्या\nपुणे - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड होण्याचा मार्ग...\nकऱ्हाडच्या ९९ शाळांना महापुराचा बसला फटका\nकऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव...\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’\nमुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत...\nलेह-लडाखचं उलगडलं सृष्टी सौंदर्य\nपिंपरी - लेह लडाख, सृष्टी सौंदर्यानं नटलेला प्रदेश. उंचच उंच हिमशिखरं आणि खोलखोल दऱ्या. ढगांच्या सावल्यांमुळे क्षणाक्षणाला पालटणारे रूप. रंग...\nमनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल\nनागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/525", "date_download": "2019-08-20T22:47:56Z", "digest": "sha1:DTOXYJFLAREZTJCEKRDGCIYDFZSMPJ6K", "length": 17379, "nlines": 240, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाटक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाष�� दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाटक\nझुंजुमुंजु होता, होता घंटा पाखरू वाजवी\nसुत्रधार जगताचा सारा संसार जागवी\nमित्र योजितो प्रकाश रंगमच उजळला\nएक नवा कोरा खेळ रोज रोजच रंगला\nनाटकभर तो ताऱ्यांच्या बेटातच वसतो\nअंतराळातूनही संवाद पात्राशी साधतो\nअसा नाटककार हा भलता गोष्टीवेल्हाळ\nनऊ रसाची रसवंती नाटक हे मधाळ\n........रुणझुणता घुंगरु होइ लावणी घायाळ\n.......कुठे वीरश्री दामटते शौर्याचे घोडदळ\n.......करुणेत असते जग जिंकण्याचे बळ\n.......कुठे गूढता लपून देतसे मेंदूला पीळ\nडॉ ए. पी. कुलकर्णी\nदहा जानेवारी. कुमार (देशमुखचा) स्मृतीदिन. कुमार हा मराठवाड्याच्या रंगभूमीचा बिनीचा शिलेदार. त्याच्या स्मृतीदिनाला त्याची कुटुंबीय मंडळी आणि मित्र कार्यक्रम आखतात. मागील दोन- तीन वर्षांपासून त्यानं लिहिलेल्या नाटकांचं प्रकाशन होतंय. या वर्षी त्याच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन नाटकांचं प्रकाशन होतंय. \"अघटीत\", \" व्यथा ही मानवाची\" आणि \"इस्किलार\". यातलं \"इस्किलार\" म्हटलं की त्याच्या प्रयोगाच्या काही आठवणी जाग्या होतात.\nRead more about इस्किलार: काही आठवणी\n१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघणं अपरिहार्यच होतं. तमाशा बघताना असं कुठेही जाणवत नाही की आपण हे रुपांतर बघत आहोत इतकं पुलंनी ते रुपांतर चपखल आहे, आपलंसं करून टाकलं आहे. त्यामुळेच मूळ नाटकात नक्की काय होतं आणि पुलंनी रुपांतर करताना कुठे आणि कसे बदल केले हे समजून घेण्यात मला स्वारस्य होतं. पण ते नाटक बघण्याचा योग बरीच वर्ष काही आला नाही.\nRead more about तीन पैशाचा तमाशा\nखालील लिहिलेले नाटक कुणालाही दुखावण्याचा किंवा टिका करण्याचा हेतू नसून कृपया केवळ विनोदी नाटक म्हणून वाचावे.\nनमस्कार. आज आपल्या मायबोली वर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्यासाठी काही ऑनलाईन उत्पादन विक्रेत्यांना बोलाविले आहे. तर आपण आज त्यांची ओळखे करून घेऊया.\nभाजी घ्या भाजी.......... आरग्यान्यिक भाजी.\nRead more about मायबोली ऑनलाईन स्त्रीशक्ती\nकाय ऐकताय हा धागा आहे आहेच...\nपण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता ध��गा\nअर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.\nअभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.\nमुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय\nऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार\nहवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.\nतेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी\nबंगलोरमधील नाट्यप्रेमींसाठी - आसक्तचे नाटक 'एफ वन - वन झिरो फाईव्ह' (रविवार, २७ सप्टेंबर, २०१५ रोजी रंग शंकरा, जेपी नगर)\nबंगलोर येथील नाट्यप्रेमींसाठी सुवर्ण संधी.\nआसक्त, पुणे निर्मीत 'एफ वन - वन झिरो फाइव्ह' या नाटकाचे २ प्रयोग रंग शंकरा, जेपी नगर, बंगलोर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ३:३० आणि सायंकाळी ७:३० वाजता सादर होत आहेत.\nनाट्यरसिकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती.\nप्रयोगासंबंधी आधिक माहिती खालीलप्रमाणे :\nदिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर\nप्रकाश योजना: प्रदीप वैद्य\nनिर्मिती सूत्रधार: आशिष मेहता\nRead more about बंगलोरमधील नाट्यप्रेमींसाठी - आसक्तचे नाटक 'एफ वन - वन झिरो फाईव्ह' (रविवार, २७ सप्टेंबर, २०१५ रोजी रंग शंकरा, जेपी नगर)\nrar यांचे रंगीबेरंगी पान\nसदाशिव अमरापूरकर यांच्या विषयीचे अनुभव\nनुकतेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचे निधन झाले. ते अभिनेते असण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्वही होते. त्यांच्याविषयीचे विविध अनुभव लिहीण्याकरता हा धागा.\nदु:खद घटना धाग्यावर काहींनी लिहीलेले अनुभव संपादित करुन इथे डकवत आहे.\nउमेश कोठीकरांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी त्यांना पहिल्यांदा व शेवटचे पाहण्याची संधी लाभली. कवीवर्य निफाडकर व मलाही संधी मिळाल्यामुळे मी त्यांच्यासोबत एका खोलीत बसलो होतो.\nअमरापूरकर काहीही बोलत नव्हते. पण त्यांचे तेथे असणे हेच अस्वस्थ करण्यास पुरेसे होते.\nRead more about सदाशिव अमरापूरकर यांच्या विषयीचे अनुभव\nनाटक… नाटकामधील रंजकता नेहमीच भुरळ घालते.\nत्याच नाट्यजादूचा अनुभव घेण्यासाठी नाटक केले आणि बरच काही उलगड्लं…\nनाटकात सगळं सरळसोट असतं उलट माणसं एरवीच जास्त नाटकीपणे वागतात, वेगवेगळे मुखवटे लावतात.\nनाटकामधे सगळं कसं सरळ प्रामणिक आणि पारदर्शक असत. अगदी जे “काही” असे��� ते प्रेक्षकांसमोर.\nएखाद्याला वाटत असेल काय सगळं ठरवून तर घडतयं, याच्यानंतर तो प्रसंग हा संवाद हे हावभाव…\nहा खरचं एवढा सरळ हिशोब आहे का याचं उत्तर शोधताना नाटकामागची ‘नाटकं’ उलगडली.\nअभिनयाची एक वेगळी कथा आहे फ़क्त अभिनय करुन चालत नाही ते ओव्हरऍक्ट वाटतं.\n\"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.\nमराठी कला मंडळ - वॉशिंग्टन डीसी सादर करीत आहे.\nशनिवार दिनांक ६ जुलै २०१३ रोजी दुपारी ४:३० वाजता.\nRead more about \"उदाहरणार्थ एक\" नाटक- मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डीसी.\nमराठी भाषा दिवस २०१३ - मनमोकळं\nविषय क्रमांक १ - माझी आवडती साहित्य/ चित्रपट/ नाटकातली व्यक्तिरेखा\nRead more about मराठी भाषा दिवस २०१३ - मनमोकळं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/marathi-actress-wedding-2016-17/", "date_download": "2019-08-20T23:01:01Z", "digest": "sha1:XDS4WZINWVTG5QWUSINACJ7AZAKS4EGF", "length": 13266, "nlines": 133, "source_domain": "www.saamana.com", "title": "वर्षभरात लग्नाच्या बेडीत अडकल्या ‘या’ मराठी तारका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष New Year 2019\nवर्षभरात लग्नाच्या बेडीत अडकल्या ‘या’ मराठी तारका\nअभिनेता पियुष रानडे आणि मयुरी वाघ हे टीव्हीवरचं लाडकं कपल यंदा फेब्रुवारी महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकलं. अस्मिता या झी मराठी वरच्या मालिकेतही त्यांनी पतीपत्नीची भूमिका साकारली होती.\nझहीर खान व सागरिका घाटगे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. झहीर खान मुसलमान तर सागरिका हिंदू असल्याने ते कोणत्या धर्माच्या पद्धतीने लग्न करतील याची चर्चा देशभर रंगली होती. मात्र या दोघांनी नोंदणीपद्धतीने लग्न करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.\n‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘फुगे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे १४ नोव्हेंबर रोजी दिग्दर्शक अभिषेक जावकरशी विवाहबद्ध झाली. गोव्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.\nमराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बिझनेसमन स्वप्नील रावसोबत गेल्या वर्षी ३ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. मृण्मयीच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती.\nपल्लवी पाटील आणि संग्राम समेळ या दोघांनीही नुकताच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. 'पुढच पाऊल' या मालिकेमुळे संग्राम तर 'रुंजी' या मालिकेतून पल्लवी घराघरात पोहोचली होती.\nमराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर २९ मार्चला विवाहबंधनात अडकली. क्रांतीने कोणताही गाजावाजा न करत खाजगी समारंभात आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्नगाठ बांधली.\nअमृता सकपाळ आणि प्रणव रावराणे या दोघांनीही अनेक मालिकांमध्ये केलं आहे. अमृताने स्टार प्रवाहवरील 'नकुशी' मालिकेत काम केलं आहे. तर प्रणवने 'दुनियदारी' या चित्रपटात सॉरी ही व्यक्तीरेखा साकारली होती.\nअभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती मनवा नाईकही विवाहबद्ध झाली. निर्माता सुशांत तुंगारेसोबत तिने लग्नगाठ बांधली.\nखुलता कळी खुलेना फेम मानसी म्हणजे मयुरी देशमुखने आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली. मयुरीने आशुतोष भाकरे याच्याशी विवाह केला.\n'राधा ही बावरी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकरचा गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी विवाह झाला असून आज एक वर्ष पूर्ण होत आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:40:28Z", "digest": "sha1:X6TCHEUZ3DFYXNMEPTWZC6INPJISSJC2", "length": 10995, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (11) Apply बातम्या filter\nसरकारनामा (9) Apply सरकारनामा filter\n(-) Remove संभाजी%20भिडे filter संभाजी%20भिडे\nप्रकाश%20आंबेडकर (3) Apply प्रकाश%20आंबेडकर filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nहिंसाचार (3) Apply हिंसाचार filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nचंद्रकांत%20पाटील (2) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nभीमा%20कोरेगाव (2) Apply भीमा%20कोरेगाव filter\nमिलिंद%20एकबोटे (2) Apply मि��िंद%20एकबोटे filter\nकोरेगाव%20भीमा (1) Apply कोरेगाव%20भीमा filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nधनंजय%20मुंडे (1) Apply धनंजय%20मुंडे filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपोलिस%20आयुक्त (1) Apply पोलिस%20आयुक्त filter\nफर्ग्युसन%20महाविद्यालय (1) Apply फर्ग्युसन%20महाविद्यालय filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकीय%20पक्ष (1) Apply राजकीय%20पक्ष filter\nरामदास%20आठवले (1) Apply रामदास%20आठवले filter\nविश्वास%20नांगरे%20पाटील (1) Apply विश्वास%20नांगरे%20पाटील filter\nविश्‍वास%20नांगरे%20पाटील (1) Apply विश्‍वास%20नांगरे%20पाटील filter\nशिवाजीनगर (1) Apply शिवाजीनगर filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nसंदीप%20पाटील (1) Apply संदीप%20पाटील filter\nसर्वोच्च%20न्यायालय (1) Apply सर्वोच्च%20न्यायालय filter\nसुप्रिया%20सुळे (1) Apply सुप्रिया%20सुळे filter\nपुणे पोलिसांचा संभाजी भिडेंना अप्रत्यक्ष इशारा..\nसंभाजी भिडे यांना वारीत सहभागी होऊ देऊ नये अशा आशयाचं पत्रच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुणे पोलिसांना दिलंय. या...\nसंभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात गुपित चर्चा\nकोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली....\nसंभाजी भिडे यांच्यावरील 2008 मधील जुने गुन्हे मागे; 'कोरेगाव भीमा' प्रकरण कायम\nपुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील जुने गुन्हे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती...\nभीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट \nपुणे - भीमा कोरेगाव हिंसाचार हा हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट होता, त्यानुसार तो घडवून आणला, हे भीमा कोरेगाव समन्वय...\nसंभाजी भिडेंचं आणखी एक वादग्रस्त विधान\nशिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता असं...\nसंभाजी भिडेंचा पत्ता मी दाखवतो - आंबेडकर\nअकोला - 'संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यासाठी नाशिक महापालिका किंवा पोलिसांना त्यांचा पत्ता सापडत नसेल तर त्यांनी मला सांगावे. मी...\nभिडे म्हणतात, माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने होतात मुले\nनाशिक : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अजब दावा केला असून, त्यांनी...\nसंभाजी भिडे सरकारचे स��सरे आहेत का \nमुंबई- भिमा-कोरेगाव घटनेतील संशयीत संभाजी भिडे हे सरकारचे सासरे आहेत काय त्यांना अटक का केली जात नाही असा सवाल कॉंग्रेसचे आमदार...\nसंभाजी भिडेंना अटक करण्यासाठी सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम\nसंभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलंय. संभाजी भिडे...\nपोलिसांचे पथक सांगलीत; संभाजी भिडे यांची चौकशी होणार\nदरम्यान कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी...\nचोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रयत्न - संभाजी भिडे\nकोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानेच महाराष्ट्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/evm-rally/", "date_download": "2019-08-20T23:54:36Z", "digest": "sha1:CUU6YBUIOVF2FDJ24HOFH32HXKII33NK", "length": 8658, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "EVM विरोधी रॅलीत राज ठाकरे, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician EVM विरोधी रॅलीत राज ठाकरे, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता\nEVM विरोधी रॅलीत राज ठाकरे, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता\nमुंबई- क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला इव्हीएम विरोधात सर्व विरोधीपक्ष आणि संघटनां मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली, त्यामुळे मोर्चात प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.\nविधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांची आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका अनेकवेळा जाहीर बोलून दाखवली आहे. त्यामुळेच आता ईव्हीएमविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात राज ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मुं\nराज ठाकरे यांनी इव्हीएमच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती, तसेच बॅलेज पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या भेटीनंतर राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधींच भेट घेतली. इव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यावेळी राज ठाकरे यांनी मांडली\nयोगी सरकारची मस्ती : पीडितांना भेटायला निघाल्या म्हणून प्रियांका गांधींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न(व्हिडीओ)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/apples-new-airpods-are-fancy-but-buying-them-could-be-a-risky/", "date_download": "2019-08-20T23:29:44Z", "digest": "sha1:ZC2ZKPUSPGGYJZKFTOHF7BLRE4HBJR6Y", "length": 6440, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "अॅपल एअरपॉडची किंमत 10,500 रुपये", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअॅपल एअरपॉडची किंमत 10,500 रुपये\nअॅपलने सप्टेंबर महिन्यात अॅपल ‘आयफोन ७’ आणि ‘आयफोन ७ प्लस’ या दोन नव्या हँडसेटचे अनावरण केला. अॅपलचे हे फोन खास तर होतेच पण यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती अॅपलच्या एअरपॉडची. वायरलेस असे हे इअरफोन होते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआयफोनने नुकतीच आपल्या फोन व्यतिरिक्त इतर गॅझेटच्या किंमतीचे पेज अपडेट केले आहे. यात एअरपॉडची किंमत देण्यात आली आहे. हे एअरपॉड जर हरवले किंवा तुटले तर मात्र ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या एअरपॉडच्या पूर्ण सेटसाठी ग्राहकाला 10,500 मोजावे लागणार आहे. तर दुसरीकडे जर या एअरपॉडच्या जोडीमधला एका इअरफोन हरवला तर ग्राहकाला संपूर्ण जोडी विकत घेण्याची गरज नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्याबदल्यात तो एक इअरफोन विकत घेऊ शकतो असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या एका इअरफोनसाठी ग्राहकाला साडेचार हजार मोजावे लागणार आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘आम्ही मोठ्या केलेल्या नेत्यांना भाजप…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\nराज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर…\nआगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठवाडा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:40:29Z", "digest": "sha1:7BDQE73GUOVPHLQXS66A4QVBHQTPRSNM", "length": 6939, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीतकंठी चिमणी - विकिपीडिया", "raw_content": "\nपीतकंठी चिमणी, रान चिमणी\nमातकट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या फक्त नराचा कंठ पिवळ्या रंगाचा असतो आणि पंखावर दोन पांढरे पट्टे येवढा फरक सोडला तर चिमणीसारखाच दिसणारा, साधारण १४ सें. मी. आकाराचा हा पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून बांगलादेशपर्यंत आणि श्रीलंका येथेही आढळतो. याच्या किमान दोन उपजाती आहेत एक फिकट रंगाची तर दुसरी जास्त गडद रंगाची.\nपीतकंठी चिमणी रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारी आहे. हा पक्षी मनुष्य वस्तीजवळ राहणे पसंत करतो पण चिमणी इतक्या जवळ तो येत नाही. विरळ जंगलांचा भाग, पानगळीचा प्रदेश, शेतांच्या जवळ पीतकंठी चिमणी हमखास दिसून येते.\nकीटक, फुलपाखरे, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य असून शेतातील उभ्या पिकात ते थव्याने येतात.\nएप्रिल ते जून हा यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे गवत, पिसे आणि किरकोळ वस्तुंपासून बनविलेले, कधी झाडांच्या ढोलीत स्वतः तयार केलेले किंवा बरेचदा सुतार किंवा अन्य पक्ष्यांचे तयार घरटे असते. मादी एकावेळी ३ ते ४ हिरवट पांढर्‍या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर-मादी पिलांची देखभाल करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.\nडॉ. सलीम अली यांनी त्यांच्या लहानपणी एक पीतकंठी नर चिमणी मारल्यावर त्याचे निरिक्षण केले व हा पक्षी साध्या चिमणीपेक्षा वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांच्यातील शास्त्रज्ञ जागा झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०११ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2117", "date_download": "2019-08-20T23:46:50Z", "digest": "sha1:E7KJ222APF724EI3JF3S73WXBX5QDITJ", "length": 10525, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सोलापूरचा भुईकोट किल्ला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याचा परिसर मोठा आहे. किल्ल्यात जाण्यासाठी पाच रुपयांचे तिकिट आहे. आतमध्ये बाग आहे, पण देखभाल होत नसल्याचे जाणवले. दोन पोलादी तोफा व एक माहिती देणारा दगडी फलक लावला आहे. आतमध्ये नमाजासाठी पडकी मशिद आढळली. ती अनेक खांबी आहे. पुढे छोटा हौद आहे. त्यात दगडी कलाकुसर हिंदु पद्धतीची आहे. आतमध्ये सभोवताली चिंच, बाभूळ, बदाम, कडुनिंब असे मोठमोठे वृक्ष आहेत. कारंजांच्या जागाही आहे, पण पाणी नसल्याने ते कोरडे आहेत\nसोलापूरचा किल्ला नक्की केव्हा बांधला याबद्दल मतभिन्नता आढळते. कॅम्पबेल यांच्या मते बहामनी बादशहा महंमदशहा याने तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर यांच्या मते, तो 1345 मध्ये बांधला असावा. तोरो यांच्या मताप्रमाणे, हसन गंगू बहामनी याने बाहेरील कोट 1313 मध्ये तर आतील कोट हिंदू राजांनी बाराव्या शतकात बांधला आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. 1456 साली बांधला असे मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी (1466 ते 1482) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही समान बांधण असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावे, असे काहींचे मत आहे.\nसोलापूरच्‍या भुईकोट किल्ल्यात हेमाडपंथी अवशेष आढळतात. त्‍या किल्ल्यात पूर्वी तीनशे घरे होती. उत्तरेच्या भिंतीत बुजलेले देऊळ आढळते. त्याचे उत्खनन 1919 साली झाले व ते चालुक्य देवालय असल्याचे कळले. तेथे हिंदू स्थापत्यकलेची ओळख सांगणारी शिल्पे कोरलेली दिसतात.\nमुघल बादशहा औरंगजेब १६८५-८६ या काळात सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ती नाणी कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला.\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\n गुड टच... बॅड टच – विलास पाटील.\nपुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान\nसंदर्भ: सोलापूरी चादर, पुलगम चादर, पायोनियर, उद्योजक, सोलापूर शहर\nसंमोहक फूल – ऑर्किड\n‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी\nसुयश गुरूकूल - सोलापूरचे आगळे विद्यामंदिर\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, शिक्षणातील उपक्रम, शिक्षणातील प्रयोग, सोलापूर शहर, सोलापूर तालुका, शिक्षण, शाळा\nबहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट\nसंदर्भ: शिवाजी महाराज, बहादुरखान कोकलताश, महाराष्ट्रातील भुईकोट, Pedgaon Fort, Bahadurgad, श्रीगोंदे तालुका\nविजय पाठक यांचा राजगिरा लाडू\nसंदर्भ: सोलापूर तालुका, सोलापूर शहर, राजगिरा लाडू\nएकशे चौदा बुरूजांचा नळदुर्गचा भुईकोट किल्ला\nसंदर्भ: महाराष्ट्रातील भुईकोट, बुरूज\nमहाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो\nसंदर्भ: करमाळा तालुका, सोलापूर शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-bamboo-plantation-trading-16715?tid=121", "date_download": "2019-08-20T23:41:40Z", "digest": "sha1:EXMGMEQYP5IEE7DW6H4WREWINBZPA3PD", "length": 25176, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, bamboo plantation & TRADING | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबांबू व्यापाराला चांगली संधी\nबांबू व्यापाराला चांगली संधी\nबांबू व्यापाराला चांगली संधी\nसोमवार, 18 फेब्रुवारी 2019\nयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा असेल, तर हवामानानुसार योग्य जातींची लागवड आवश्यक आहे. त्याचबरोबरीने लागवडीची योग्य निगा राखून उत्पादन घेणे, योग्य पद्धतीने व्यापार आणि बांबूपासूनच्या अनेक वस्तूंचे उत्पादन करणे अपेक्षित आहे.\nयेत्या काळात रा���्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा असेल, तर हवामानानुसार योग्य जातींची लागवड आवश्यक आहे. त्याचबरोबरीने लागवडीची योग्य निगा राखून उत्पादन घेणे, योग्य पद्धतीने व्यापार आणि बांबूपासूनच्या अनेक वस्तूंचे उत्पादन करणे अपेक्षित आहे.\nभारतातील बांबूच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे दहा टक्के बांबू महाराष्ट्रात उत्पादित होतो. २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारतीय वनांच्या सर्वेक्षणात प्रथमच बांबू संबंधी सर्वेक्षणाचा उल्लेख झाला. हे सर्वेक्षण करताना वनातील आणि वनाबाहेरील बांबूचा स्वतंत्र अभ्यास केला गेला. हा अभ्यास प्रसिद्धही झाला. यामध्ये वनातील बांबूचे सखोल सर्वेक्षण करून वनाबाहेरील बांबूचे प्रांतनिहाय क्षेत्र देणे आवश्यक होते.\nवनाबाहेरचा बांबू हा वनातील बांबूच्या बिया वनाबाहेर पडून जी रोपे उगवतात त्यापासून आलेला आहे. हा बांबू मानवेल, काटस आणि चीवा या प्रजातींचा आहे. त्याचबरोबर फुले येऊनही बी न धरणाऱ्या माणगा, मेस, चिवारी यांचे पुरुत्पादन फक्त शाकीय पद्धतीने होते. हा बांबू आज गेली शेकडो वर्षे सह्याद्रीच्या दोन्ही उतारावर शेतकऱ्यांनी लावलेला बांबू आहे. हा बांबू घराभोवती, वस्त्यांच्या भोवती किंवा डोंगर उतारावर लावलेला आढळतो. हा बांबू शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक लावलेला असल्याने आणि गेली अनेक दशके लागवड होत असल्याने साहजिकच त्यात काही प्रमाणात वैविध्य आढळते. त्यामुळे आपल्याला मेस, माणगा, चिवारी, सोन चीवा, डोफेल इत्यादी उपप्रकार आढळतात. थोड्या फार फरकाने हे प्रकार एकाच प्रजातीची थोडी वेगळी रूपे असली तरी हे नकळत घडलेले संशोधन आहे. या सर्व विभागवार आढळणाऱ्या उपाजातीवर संशोधन होणे जरुरीचे आहे. या उपप्रजातींचा औद्योगिकदृष्ट्या वेगवेगळा उपयोग होऊ शकतो.\nवनातला बांबू हा इतर अनेक वनोपजापैकी एक असल्याने त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. किंवा कागद गिरण्यांना द्यावयाच्या बांबूमुळे त्याकडे पीक म्हणून लक्ष दिले जात नाही. या दुर्लक्षामुळे भारतात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर बांबू असून तो जगात हेक्टरी सर्वात कमी सरासरी उत्पन्न देणारा म्हणून नोंदला गेला. आता तरी वनविभागाने एक चांगले उत्पन्न देणारे म्हणून त्याच्याकडे पहावे. २०१० पर्यंत जगामध्ये बांबूवर सर्वात उल्लेखनीय संशोधन भारतात होऊनही भारतातला बांबू दुर्दैवी राहिल��. जगाच्या बाजारात त्याची कोणीही दखल घेत नाही, हे चित्र बदलले पाहिजे.\nवनाबाहेरील बांबू लागवड ः\nवनाबाहेरील बांबूची स्थिती यापेक्षा थोडी बरी आहे. गेल्या १५ ते २० वर्षांत सामजिक वनीकरणाच्या माध्यमातून रोपांचे वाटप झाले. या रोपांची लागवड अनेकांनी जिथे जागा मिळेल तेथे केली. या काळात बांबू लागवड व निगा याविषयी कोणतीही माहिती शेतकऱ्यांना दिली गेली नाही. त्यामुळे त्या रोपांकडे एक जंगली झाड म्हणूनच पाहिले गेले. तो कसा वाढवायचा, खते किती द्यायची, पाणी केव्हा आणि किती द्यायचे, कीड, रोगांचा प्रादुर्भाव याबद्दलचे मार्गदर्शन दिले गेले नाही. त्यामुळे राज्यात लाखो बांबूची बेटे आजही अतिशय निकृष्ट अवस्थेत वाढत आहेत.\nमात्र, काही शेतकऱ्यांना बांबूची महती लक्षात आली. त्यांनी थोडीशी काळजी घेतली. बांबूने त्यांना आधार दिला. पैसेही मिळवून दिले. याचा परिणाम म्हणून भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कुडाळ, कणकवली इ. तालुक्यांतील काही ठिकाणी शेतकरी उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणून बांबूकडे बघतात. काही शेतकरी वर्षाला सुमारे पाच लाखांचा बांबू बाजारात आणतात. परंतु, असा फायदा सामान्य शेतकऱ्याला मिळायला पाहिजे.\nसह्याद्रीतील बांबूचा आढावा ः\n१) पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांतील बांबू तोड व विक्रीतून दरवर्षी सुमारे १५० कोटी रुपये या भागातील शेतकऱ्यांना मिळतात. त्याचबरोबर तोड करणारे मजूर आणि वाहतूक करणाऱ्यांनादेखील रोजगार उपलब्ध होतो.\n२) सर्वेक्षणातील अंदाजानुसार सह्याद्रीच्या दोन्ही उतारावरील ८,९ जिल्ह्यातून महाराष्ट्राला सुमारे ९०० कोटींचे उत्पन्न मिळते. हे गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालू आहे. हे उत्पन्न बांबू तोडून विकण्याने मिळते. याच बांबूचा जर व्यापारी उपयोग केला गेला किंवा काही प्रक्रिया केली गेली, तर हेच उत्पन्न काही हजार कोटींच्या घरात जाईल. दुर्दैवाने याकडे अजून कोणी पाहिले नाही. या बांबूच्या विक्रीसाठी आपोआप बाजारपेठ तयार झाली.\n३) संकेश्वर, कोल्हापूर, सांगली, लोणंद, सासवड आणि पुणे या बाजारात गेली अनेक दशके बांबूचा व्यवहार चालू आहे. कोल्हापूरमध्ये काटेरी बांबूची वेगळी बाजारपेठ आहे.\n४) विदर्भात मोठ्या प्रमाणावर मानवेल आणि काटेरी बांबू असला तरी अजून बाजारपेठा तयार झाल्या नाहीत. गेल्या वर्षां���र्यंत बांबू तोड व वाहतुकीवर असलेल्या सरकारी निर्बंधांमुळे हे झाले.\n५) अलीकडे अनेकांना बांबू लागवड, तोड आणि वाहतुकीमध्ये नव्या व्यवसायाची दारे खुली झाली आहेत. पूर्वीचे जे जंगल ठेकेदार होते ते हे काम करू शकतात. गावोगावच्या तरुणांना व्यापाराचे नवीन दालन खुले झाले आहे.\n६) सह्याद्री बरोबर विदर्भ, सातपुड्यातल्या बांबूचा विचार केला तर व्यापार सुमारे ४००० कोटींच्या पर्यंत जाणार.\n७) आज बांबूची नीट निगा न राखल्याने आणि त्याकडे एक नगदी पीक म्हणून न पाहण्यामुळे सरासरी उत्पन्न हे एकरी ६ ते ७ टनांच्या आसपास आहे. पीक म्हणून लागवड, निगा व नियोजन केल्यास राज्यातील बांबू व्यापाराचा आकडा सुमारे ५००० कोटींपर्यंत वाढू शकतो.\n८) महाराष्ट्रातील एका अर्थशास्त्रीने पंतप्रधानांसमोर केलेल्या एक सादरीकरणात असे प्रतिपादन केले आहे, की जर आपले एकरी सरासरी उत्पादन १० टन झाले, तर सबंध भारतातील बांबूचे सकल उत्पन्न हे सुमारे ४ लाख कोटी होऊ शकते. त्यासाठी फक्त शास्त्रीय पद्धतीने बांबू लागवड, तोड व उपयोग होणे जरुरी आहे. भारतातील शेती उत्पन्न दुप्पट करण्याच्या कार्यक्रमातील एक भाग असू शकतो. या साठी हवामानानुसार योग्य जाती, त्यांची निगा राखून उत्पादन घेणे, योग्य पद्धतीने व्यापार आणि बांबू पासूनच्या अनेक वस्तूंचे उत्पादन करणे अपेक्षित आहे.\nसंपर्क ः डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५\n(लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत)\nव्यापार हवामान खून भारत महाराष्ट्र maharashtra वन forest धरण सह्याद्री पूर गवा उत्पन्न विषय topics मावळ maval चंदगड chandgad गडहिंग्लज कुडाळ पुणे रोजगार employment कोल्हापूर सासवड विदर्भ vidarbha सरकार government व्यवसाय profession अर्थशास्त्र economics स्त्री लेखक\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्��माफी दिली.\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nकागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...\nपोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...\nस्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...\nऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...\nउत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...\nमका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...\nओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...\nशेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...\nबांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...\nबाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...\nवायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...\nसेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...\nकापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....\nघरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...\nसुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...\nसरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...\nमका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...\nमका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1425", "date_download": "2019-08-20T23:49:31Z", "digest": "sha1:PMJDKDQCFPRTM3B5FA2KMVJF2DP2IGSI", "length": 4835, "nlines": 71, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ\nमॅगसेसे अॅवार्ड सन्मानित नीलिमा मिश्रा यांनी बहादूरपूर या जळगाव जिल्ह्यातल्या गावात बायाबापड्यांना रोजगार मिळवून दिला. त्यातून तिथे तयार होणार्‍या गोधडीला देशी व विदेशी बाजारपेठ मिळाली. ही सारी ‘अदभुत’ कहाणी.\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nउजाड माळावरी घेतले सोन्याचे पीक\nबहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ\nद होल नेशन वॉण्ट्स टु नो\nइंटरनेट व्यसनाचे बळी – डॉ. अद्वैत पाध्ये\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://apli-punya-nagari.blogspot.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2019-08-20T23:32:20Z", "digest": "sha1:5G5T5TOIFWAFFARNBZLE7P734OO2SZ7F", "length": 10681, "nlines": 55, "source_domain": "apli-punya-nagari.blogspot.com", "title": "Apli Punya Nagari: नवउद्योजकांचा आधारस्तंभ – देआसरा", "raw_content": "\nनवउद्योजकांचा आधारस्तंभ – देआसरा\nजीवनात यश त्यानांच मिळते जे चिकाटीने कार्यरत असतात. आपल्यात असलेले कौशल्य जाणून सातत्याने जो वाटचाल करतो त्यालाच यशमिळते. दत्तात्रय व स्नेहल बागडे हे याचे एक उत्तम उदाहरण. या जोडलंप्याला जेव्हा त्यांच्या पहिला बाळाची गोड बातमी कळली तेव्हा एकआर्थिक संकट त्यांच्यावर कोसळले. आपल्यात असलेले कौशल्य जाणून गृहिणी असलेल्या स्नेहल यांनी पतीला हातभार लावण्यास सुरवातकेली. व त्यातूनच एक नवीन उद्योजिका जन्माला आली. पती पत्नी दोघांनी मित्राच्या पेंटिंग व्यवसायात सामील होऊन सुशोभित वस्तू तयारकरण्यास सुरवात केली. काही काळानंतर त्यांना अधिक भांडवलाची गरज भासू लागली. त्यावेळी त्यांनी देआसराकडे धाव घेतली. आज ते एकयशस्वीरित्या आपला व्यवसाय करत आहेत.\nमार्केटिंग व कस्टम रिलेशन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या आदित्य काळेने स्वतःचे स्नॅक्स सेंटर सुरु करायचे ठरवले. व्यवसाय चालवण्यासाठीलागणाऱ्या कर्जाचे योग्य नियोजन न केल्याने आदित्य कर्जाची वेळेवर फेड करू शकत नव्हता. आदित्यची ही परिस्थिती समजून घेऊनदेआसराने त्याचा योग्य रित्या व्यवसायाचा आराखडा व बँकेचे कागदपत्रे बनवले. आता आदित्य यशस्वीपणे वायसाय करत आहे व कर्जाचीपरतफेड योग्य वेळेस चालू आहे.\nवाणिज्य शाखेत शिक्षान घेतलेल्या चैत्राली यांनी लग्नानंतर घरूनच ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला व त्याच बरोबर घरून डबे देण्याचे कामहीसुरु केलेलं.\nथोड्यच दिवसात त्यांनी स्वतःची फूड व्हॅन सुरु केली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व योजनेसाठी देआसराने त्यांना मार्गदर्शन दिले.\nअशा अनेक नव उद्योजकांना व्यवसाय उभा करण्यासाठी व तो वाढवण्यासाठी देआसरा फाउंडेशन मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन रोजगार वाढवण्याच्या हेतूने डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केलीआहे. नव्याने उद्योग चालू करणाऱ्या उद्योजकांसाठी देआसरा ही खऱ्या अर्थाने आसरा देणारी संस्था झाली आहे. या फाउंडेशनचे ध्येय २०२०पर्यंत कमीतकमी एक लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने 25,000 उद्योगांना त्यांचे व्यवसाय सुरू करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणिवाढविण्यासाठी सक्षम करणे, असे ध्येय समोर ठेवले आहे. प्रज्ञा गोडबोले या फाउंडेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी असून देआसराच्याकार्यकारी टीममध्ये पूर्वी नामांकित बँकिंग आणि सरकारी वित्तीय संस्थांमध्ये काम करून समृद्ध अनुभव असलेले लोक कार्यरत आहेत.\nना नफा ना तोटा या तत्वावर या संस्थेचे कामकाज चालू असून उद्योजकांना एक समर्पित व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देतेज्याला उद्योगमित्र म्हणले जाते. जो व्यवसायासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करतो आणि निरंतर यशस्वीतेची खात्री देतो. देआसरा व्यवसाय वमालकांसाठी एक सक्षम व्यासपीठ तयार करून देते यातून ते व्यवसायाची ओळख, त्यातील चढ उतार, व्यवसायाला असलेली बाजारपेठ याचीसर्व माहिती नव उद्योजकाला देण्यात येते. व्यवसाय सुरु झाल्यावर देखील उद्योगमित्र हा नवउद्योजकाबरोबर असतो. व्यवस��यात येणाऱ्या प्रत्येकअडीअडचणीला देअसरा कायम उद्योजकाच्या पाठीशी ठाम पणे उभे असते. नव्याने व्यवसाय करणे हे अगदी ध्येर्याचे काम आहे. व्यवसायातआपण यशस्वी होऊ का हा व्यवसाय आपल्याला योग्यरीत्या चालवता येईल का हा व्यवसाय आपल्याला योग्यरीत्या चालवता येईल का असे अनेक प्रश्न नवीन व्यवसाय चालू करताना प्रत्येकाच्यामनात येतात. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी उद्योजकांना व्यवसायासंबंधी विविध प्रकारची मदत व माहिती दिली जाते.\nउद्योजकता वाढवणे, उद्योजकांना व्यवसाय चालवणे सोपे करणे हे ध्येय ठेऊनच देअसरा कार्यरत आहे. बेरोजगारीची मोठी समस्यासोडवण्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक घडवायला हवेत, या उद्येशानेफाउंडेशनची निर्मिती झाली. सहजपणे ग्राहकांशी जोडण्यासाठी, त्यांचे उत्पादन / सेवा बाजारात आणणे, व्यवहार करणे आणि दैनंदिन व्यवसायकार्यप्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-work-of-nilwande-dam-will-be-done-according-to-plan/", "date_download": "2019-08-20T23:01:28Z", "digest": "sha1:JTE5WYCQVIXPBCIOIOXAG3WFAQWHCCEX", "length": 10650, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "निळवंडे धरणाचे काम प्रकल्प आराखड्यानुसारच करण्यात येईल", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनिळवंडे धरणाचे काम प्रकल्प आराखड्यानुसारच करण्यात येईल\nमुंबई: शेतकऱ्यांच्या हितासाठीच अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करत असताना स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन प्रकल्प आराखड्यानुसारच काम करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. निळवंडे, जि. अहमदनगर येथील प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी निळवंडे धरणासाठी संपादित केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पाण्याचा हक्क मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी कार्यरत असलेल्या उपसा सिंचन योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करुन उपसा सिंचन योजना सुरळीत करण्यात येईल. तसेच प्रवरा नदीतील प्रोफाईल वॉलचे काम, म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम, राजूर पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल.\nनिबंळ येथील जलविद्युत प्रकल्पात ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा लोकांना जमिनी वाटप प्रकरणाची चौकशी करावी. जे नियमात आहे, त्यानुसारच जमीन वाटप करण्यात यावी. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nया बैठकीत भंडारदरा व निळवंडे धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बुडीत बंधारे बांधण्यात यावे. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या पाणी नियोजनात केंद्रीय जल आयोग सूचनानुसार आढळा धरणाच्या लाभक्षेत्रास बाधा न पोहचवता परिसरातील इतर क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यात आली. माळेगाव-केळूंगण उपसा सिंचन योजना आणि राजूर, शेलविहीरे, बाभुळवंडी, देवगांव, टिटवी उपसा सिंचन योजना, निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.\nयावेळी खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल उपस्थित होते.\nDevendra Fadnavis देवेंद्र फडणवीस अहमदनगर Ahmednagar Nilwande Dam निळवंडे धरण\nपूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पिक कर्ज माफ\nपूरग्रस्त भागातील पिकांचे 100 टक्के पंचनामे करणार\nविद्यापीठ विकसित कोरडवाहु शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा\nशेताच्या बांधावरील झाडांचे होणार संवर्धन\nशेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर\n‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36846/by-subject/3/128", "date_download": "2019-08-20T22:44:26Z", "digest": "sha1:RKXW2FY6OYW7JWDSEI4HI7UYVM4T6YQN", "length": 3653, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबई | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख /गुलमोहर - ललितलेखन विषयवार यादी /प्रांत/गाव /मुंबई\nआकाशदर्शन कार्यक्रम संतोष सराफ 15 Mar 10 2017 - 6:41am\nडोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही वाहते पान आशयगुणे 24 Jan 14 2017 - 7:47pm\nएका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन वाहते पान निलेश भाऊ 1 Jan 14 2017 - 7:47pm\nचला अनुभवूया एक संगीतमय सकाळ - \"रे सख्या\" चा प्रकाशन सोहळा कार्यक्रम कविन 24 Jan 14 2017 - 7:48pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/category/recipes-in-marathi-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T23:09:39Z", "digest": "sha1:LSQINSFNDRJE3RSEX634R7Q6Q2TH6GEH", "length": 13457, "nlines": 96, "source_domain": "dipsdiner.com", "title": "न्याहरी | DipsDiner", "raw_content": "\nमेथीचे ठेपले मेथी खूप लोकांच्या घरात फक्त ठेपले बनवण्यासाठीच आणली जाते. प्रत्येक घरात आपापली अशी ठेपले बनवण्याची कृती ठरलेली असते. मी सुद्धा सकाळच्या घाईच्या वेळी हे मेथीचे ठेपले झटपट कसे बनवते ते तुम्हाला सांगणार आहे. ही गुजराती समाजात बनवतात तशी पारंपारिक पाककृती न��ही. हे माझे पौष्टिक नाश्ता बनवण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. मी पूर्णपणे गव्हाचे पीठ…\nचटकदार सुखे काळे चणे ह्या चाण्यांना काळे चणे का म्हणतात हे जर तुम्हाला माहित असेल तर मला खाली कमेंट box मध्ये कळवा. तुम्ही हे चणे नक्की खाल्ले असणार. ह्यांची उसळ तर एक number लागते. हे चणे रोज खाणारे लोक पण आहेत. हे चणे प्रथिने आणि फायबर चे कोठार आहेत. काळे किंवा हिरवे कोणतेही चणे ज्यांना…\nह्या पदार्थाला नक्की धिरडी, डोसे का घावन म्हणायचे ते तुम्ही ठरवा. हे पूर्ण पोटभरीचे खाणे आहे. तुम्ही न्याहरी किंवा अगदी रात्रीच्या जेवणासाठीही ही धिरडी बनवू शकता. मेथी घातल्यामुळे ही धिरडी चवीला अतिशय चटपटीत लागतात आणि मेथीसारखी कडू भाजीही पोटात जाते.मी ब्राऊन राईस दळून आणला होता म्हणून मी ते पीठ वापरले आहे, पण साधे तांदूळ पीठ…\nआंब्याचा मौसम असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. असाच एका सकाळी गोड शिरा बनवताना त्यात थोडा आमरस घातला आणि चव..काय वर्णावी….मस्त..तुम्हीही करून बघा..आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. साध्या गोड शिऱ्याची कृती मी इथे दिली आहे. ह्या कृतीत अगदी कमी तूप वापरले आहे आणि पाणी घालून शिरा शिजवलेला आहे. जेव्हा आंबा घालून शीरा…\nकंदाच्या चमचमीत काचर्र्या मी हे जांभळ्या रंगाचे कंद पहिल्यांदा आमच्या घरी पहिले ते उन्दिओ बनवताना. आमच्याकडे १०० माणसांची उन्दिओचि order होती. माझ्या आईने पहिल्यांदाच हा पदार्थ बनवण्याचे शिवधनुष्य पेलले होते. कुठलीही गडबड नको म्हणून तिने आमच्या बिल्डीन्गमधील ४-५ शेजारी गुजराती महिलांना मदतीला बोलावले होते. त्या सगळ्यांनी येताक्षणीच पहिला प्रश्न विचारला की कंद कुठे आहे\nउकडीचे मोदक श्रीगणेश चतुर्थीला गणपतीसाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर हवाच. अतिशय रुचकर चवीचे हे ओल्या नारळ आणि गुळाच्या सारणाचे मोदक मला खूप आवडतात. गणपतीच्या दिवसात मी मोदकांवर यथेच्छ ताव मारून घेते. गेल्या वर्षीपर्यंत आमच्या आईकडे आम्ही अख्खी रात्र जागून मोदक बनवत असू. एक-दोन नव्हे तर हजार-पंधराशे मोदकांची ऑर्डर असल्यामुळे रात्री बारावाजता आंघोळ करून मोदक बनवायची…\nअळुवडी श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या प��नांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी…\nरताळ्याचा कीस माझी आई आणि आजी, रताळ्याचा कीस अगदी अप्रतिम बनवतात. त्यांच्या मते फक्त रताळ्याचा कीस फार चिकट होतो त्यामुळे त्या दोघीही त्यात बटाटा घालतात. त्यामुळे लहानपणापासूनच रताळ-बटाट्याचा कीस हा उपवासाला आमच्याकडे बरेचदा असतो. बटाटे वापरण्याबाबत माझा काही आक्षेप नाही, पण कित्येकदा मला वाटते की फक्त रताळ्याचा कीस जास्त पौष्टिक होतो. डायबिटीस…\nपालक पराठा | पालकाची पोळी हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे. खूप जणांना पालेभाज्या म्हटल्या की जेवणाची वासनाच राहात नाही. माझ्या घरीही हीच अवस्था आहे. पालेभाजी, पिठले आणि भाकरी असा बेत असला की आमच्याकडे पिठलं-भाकरी कशीतरी संपते आणि पालेभाजी फक्त मला संपवावी लागते. बरेचवेळा मी पालेभाज्या पोळ्यांच्या पीठात मिसळून वेगवेगळे पराठे बनवते….\nअंगारखी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही. साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://kisanputra.in/", "date_download": "2019-08-20T23:03:52Z", "digest": "sha1:OGE22TRA32ILWVKU3ZSHNTL65GUFZL4O", "length": 5056, "nlines": 69, "source_domain": "kisanputra.in", "title": "Home - Kisanputra Andolan", "raw_content": "\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n – शामसुंदर महाराज सोन्नर\nदुष्काळग्रस्त शेतकार्यांना सरकारने थेट मदत करावी – किसानपुत्र आंदोलन\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n5 विधान सभांच्या निकालांनी गदगद झालेले आण��� बदाबदा पडलेले आता नव्या उत्साहाने शेतकऱयांच्या बाजूने गळा काढू लागले आहेत. शेतकऱयांच्या नावाने आपण किती जोरात ओरडतो याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्...\tRead more\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\n|| स्मरण || 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. ही अलीकडच्या काळातील पहिली जाहीर शेतकरी आत्महत्या मानली जाते. तेंव्हाप...\tRead more\nसावधान, ते आता शेतकऱ्यांची फसवणूक करायला निघाले आहेत – अमर हबीब\n19 मार्च : अन्नदात्यासाठी अन्नत्याग #fast4feeder\nकिसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्यस्तरीय शिबिर वारणानगर, कोल्हापूर (५ व ६ जानेवारी २०१९).\nकिसानपुत्र आंदोलन स्वयंचलित चळवळ\nकिसानपुत्र आंदोलन नेमके काय आहे\nअसे झाले किसानपुत्र आंदोलनाचे अंबाजोगाईचे राज्यस्तरीय शिबिर – राजीव बसरगेकर, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/junnar-50/", "date_download": "2019-08-21T00:00:49Z", "digest": "sha1:FPNPGOBBPZD6VWTAE6T5567QOMBD5NKV", "length": 9549, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत\nशाळेचा पहिला दिवस .नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली,शाळेतील पहिला दिवस कायम बालचमुं��्या स्मरणात रहावा यानिमित्ताने आज शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पारंपरिक वाद्यवृंद ढोलताशाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.\nदिवसेंदिवस बैलगाडीत बसून प्रवास करण्याचा आनंद दुर्मिळ होत आहे. त्याचा आनंद आज बैलगाडीच्या मिरवणुकीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला.\nशाळेतील पहिले दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात आले.प्रभात फेरी नंतर मुलांसाठी शाळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेतील सर्व मुलं मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवामध्ये सहभागी झाली याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाकीर पटेल उपाध्यक्ष सुशील जावळे व सर्व सदस्य उपस्थित होते.\nत्याचबरोबर निमगाव सावा गावचे सरपंच सौ. सुनीता ताई घोडे ,सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवांमध्ये सहभागी झाले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.\nयावर्षी शाळेची यावर्षी शाळेची पटसंख्या वाढत असून सर्वांनी कौतुक केले .शाळा प्रवेशोत्सवसाठी सर्वांनी खूपच मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण लांडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.\nप्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश थोरात,गणपत घोडे गुरुजी, रवी शेगर,उपशिक्षक लहू गोफने, संतोष साळुंके,सौ.शोभा गोंदके,सौ. जयश्री जावळे,सौ. प्रशाली डुकरे, सौ.आशा चुकाटे यांनी नियोजन केले .उपशिक्षक संतोष डुकरे यांनी सूत्र संचालन केले.\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत\nहेल्मेट सक्ती अखेर आमदार जागले : अन पोलीस कमिशनर थांबले …\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0special-story-kaustubh-kelkar-marathi-article-2501", "date_download": "2019-08-20T23:45:43Z", "digest": "sha1:LRZEUKEGPYPG4EAZDR3MPIZ34LDS2TRA", "length": 22662, "nlines": 106, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Kaustubh Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nविमानप्रवासाची बाजारपेठ तेजीत असली, तरी विमान कंपन्या मात्र अडचणीत आहेत. एअर इंडिया या सरकारी कंपनीची व्यावसायिक उपयुक्तता कधीच संपली असून, ती केवळ सरकारी मदतीवर तग धरून आहे. जेट एअरवेज कंपनीला तीन तिमाहीमध्ये तोटा झाला आहे, तर इंडिगो कंपनीचा नफाही घसरला आहे. या पार्श्‍वभूमीवर जेट कंपनीचा लेखाजोखा.\nआपल्या देशातील नागरी विमान वाहतूक व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून डिसेंबर २०१८ या महिन्यात १.२६ कोटी प्रवाशांनी विमानप्रवास केला. ही एका महिन्यातील सर्वोच्च संख्या आहे, तर डिसेंबर २०१७ मध्ये देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या १.१ कोटी होती. ही वाढ १४.५ टक्के होती. २०१८ चा विचार केल्यास जानेवारी ते डिसेंबर २०१८ या काळात सुमारे १३.९ कोटी प्रवाशांनी विमानप्रवास केला. तर जानेवारी ते डिसेंबर २०१७ काळात ही संख्या ११.७ कोटी होती. ही वाढ १८.८ टक्के आहे. खासगी विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे रास्त दरातील तिकिटांची उपलब्धता, सणासुदीचा काळ, तसेच सुटीतील पर्यटन सुलभ व्हावे म्हणून विमान कंपन्यांनी खास सवलती दिल्या. यामुळे प्रवासी आणि पर्यटक विमानप्रवास हा पर्याय निवडत आहेत. परिणामी आपल्या देशातील नागरी विमानवाहतूक क्षेत्रात ही प्रचंड वाढ होताना दिसत आहे. हे विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार देते, या दृष्टीने या क्षेत्राला रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे.\nविमान वाहतूक क्षेत्रात एअर इंडिया, अलायन्स एअर या सरकारी; तर इंडिगो, जेट एअरवेज, गो एअर, स्पाईस जेट, विस्तारा, एअर आशिया अशा खासगी कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये इंडिगो या कंपनीचा ४१.५ टक्के असा सर्वांत मोठा हिस्सा आहे, तर त्या खालोखाल जेट एअरवेजचा हिस्��ा १५.५ टक्के आणि तिसऱ्या क्रमांकावरील एअर इंडियाचा हिस्सा १२.७ टक्के आहे. पुढील तक्‍त्यामध्ये विविध कंपन्यांचा विमान वाहतूक क्षेत्रातील हिस्सा दिला आहे.\nविमानप्रवासाची बाजारपेठ तेजीत असली, तरी विमान कंपन्या मात्र अडचणीत आहेत. एअर इंडिया या सरकारी कंपनीची व्यावसायिक उपयुक्तता कधीच संपली असून ती केवळ सरकारी मदतीवर तग धरून आहे. जेट एअरवेज कंपनीला तीन तिमाहीमध्ये तोटा झाला आहे, तर इंडिगो कंपनीच्या ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील नफा ७५ टक्‍क्‍यांनी घसरला आणि एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत तोटा झाला होता. एका पतमानांकन संस्थेने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये विमान कंपन्यांचा एकंदर तोटा सुमारे ८७०० कोटी असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामागे इंधनावरील वाढता खर्च, कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे तिकिटांच्या दरावर मर्यादा, एकंदर वाढणारा व्यावसायिक खर्च, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया अशी अनेक कारणे आहेत. ही आकडेवारी विमान कंपन्या, सरकार आणि कर्ज देणाऱ्या बॅंका यांच्या दृष्टीने धोक्‍याची घंटा आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या संस्थेने विविध कंपन्यांचा विमान वाहतूक व्यवसाय चालवण्याच्या प्रति किलोमीटर अंदाजे खर्चाची आकडेवारी पुढीलप्रमाणे दिली आहे. एअर इंडिया प्रति किलोमीटर खर्च - ४.७४ रुपये, जेट एअरवेज - ४.३३ रुपये, स्पाईस जेट - ३.६० रुपये, तर इंडिगो - ३.१६ रुपये. हे पाहता, एअर इंडिया आणि जेट एअरवेज तोट्यामध्ये असल्यास आश्‍चर्य वाटायला नको.\nएअर इंडियाच्या खालोखाल जेट एअरवेज मोठ्या अडचणीत असून कंपनीला तीन तिमाहीमध्ये तोटा झाला आहे. जानेवारी ते मार्च २०१८ - तोटा - १०३६ कोटी, एप्रिल ते जून २०१८ - १३२३ कोटी, जुलै ते सप्टेंबर २०१८ - १२९७ कोटी. आजही विमान व्यवसायातील एकूण खर्चापैकी इंधनावरील खर्च सुमारे ५० टक्के आहे. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये कच्चे तेल ८५ डॉलर्स प्रति बॅरल्सवर पोचले. आज जरी ते ६० डॉलर्सच्या आसपास असले, तरी २०१७ च्या तुलनेत ते चढे आहे. वर नमूद केल्याप्रमाणे जेट एअरवेजचा प्रति किलोमीटर खर्च इंडिगो कंपनीपेक्षा सुमारे ३७ टक्के जास्त आहे. यावरून जेट एअरवेजचे व्यवस्थापन खर्चावर आळा घालण्यात अपयशी ठरले असे स्पष्ट दिसते. आता कंपनीच्या व्यवस्थापनाने दोन हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे योजले आहे. परंतु, हे फार उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जेट एअरवेजमध्ये नरेश गोयल यांचा ५१ टक्के प्रमुख हिस्सा असून इत्तिहाद या संयुक्त अरब अमिरात येथील कंपनीचा सुमारे २४ टक्के हिस्सा आहे; तर उर्वरित हिस्सा वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड्‌स, जनता यांचा आहे. कंपनीवर बॅंकांचे कर्ज सुमारे ८५०० कोटी रुपये आहे, तर सुमारे ११५०० कोटी रुपये अनेक पुरवठादार, एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि संबंधित संस्था यांना देणे आहे. चार हजार कोटी रुपये ‘लेटर ऑफ क्रेडिट्‌स’चे देणे आहे. कंपनी डिसेंबर २०१८ अखेर कर्जाचे हफ्ते देण्यास असमर्थ ठरली आहे. कंपनीला मार्च २०१९ अखेरपर्यंत सुमारे १९०० कोटी रुपयांचे कर्ज परत करणे भाग आहे. तसेच, कंपनी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देत नाही, काही महिन्यांपूर्वी कंपनीने वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्‍क्‍यांपर्यंत कपात करण्याचे योजले होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्यावर हा प्रस्ताव बारगळला. कंपनीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे २३ हजार कर्मचारी आहेत. थोडक्‍यात काय, तर नरेश गोयल आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कंपनी योग्य रीतीने चालवण्यात अपयशी ठरले आहेत.\nबॅंका आणि सरकार सावध व्हा\nआज जेट एअरवेजचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल, तर कंपनीला सुमारे १५०० कोटी रुपयांची तातडीची गरज आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने जेट कंपनीला सुमारे १५०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, पण हे कर्ज कंपनी फेडू शकत नाही. जेट एअरवेजची एकंदर गंभीर परिस्थिती, सुमारे २३ हजार कर्मचाऱ्यांचे अनिश्‍चित भवितव्य पाहता, सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन तोंडावर एक विमान वाहतूक कंपनी बंद पडणे, यातील रोजगार नाहीसे होणे सरकारला परवडणारे नाही. अगोदरच सरकारच्या ‘मोठ्या प्रमाणावर रोजगार देऊ’ या घोषणेचा बोजवारा उडाला आहे. यामध्ये ‘जेट’च्या समस्येची भर पडली, तर विरोधकांच्या हातामध्ये आणखी एक कोलीत मिळेल. हे पाहता सरकारने २०१८ च्या मध्यास टाटा उद्योग समूहाला जेट एअरवेजला काही मदत करत येईल का हे पाहण्याची विनंती केली. परंतु, टाटा समूहाने नरेश गोयल यांनी कंपनीचा ताबा सोडावा, अशी अट घातली. यावरून बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत. तर आता सरकार स्टेट बॅंकेवर ‘जेट’मध्ये आणखी १५०० कोटी रुपये टाकून, कर्जाचे मालकी हक्कामध्ये रूपांतर करण्यासाठी दबाव आणत आहे. कोणतीही व्यावसायिक वित्तीय संस्था, खासगी क्षेत्रातील बॅंक असे करण्यास धजावणार नाही. स्टेट बॅंकेचे किंगफिशर एअरलाइन्समधील सुमारे १६०० कोटी रुपये अजून वसूल झालेले नाहीत. यांतून धडा घेऊन बॅंकेने सरकारचा दबाव झुगारून दिला पाहिजे. याउलट सरकारने विमान कंपन्यांमधील परकीय गुंतवणुकीचे धोरण शिथिल करून इत्तिहाद कंपनीला जेटमधील आपला मालकी हिस्सा ५१ टक्‍क्‍यांपुढे वाढवण्यास मुभा दिली पाहिजे. यासाठी नरेश गोयल यांनी आपल्या ५१ टक्‍क्‍यांपैकी सुमारे ४५ टक्के हिस्सा इत्तिहाद कंपनीला विकून संचालक मंडळावरून पायउतार होणे आणि कंपनीचा मालकी हक्क सोडणे गरजेचे आहे. परंतु गोयल हे चलाख गृहस्थ असून ते हिस्सा विक्री करण्यास अटी घालत आहेत. अमुक एक किंमत मिळाली पाहिजे, असा धोशा त्यांनी लावला आहे. तसेच आपला मुलगा निवान गोयल याला संचालक मंडळावर घ्यावे, अशीही अट ते घालत आहेत. परंतु, आज गोयल म्हणतील ती किंमत देण्यास ‘इत्तिहाद’ तयार नाही, कारण ‘इत्तिहाद’ची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नाही.\n‘जेट एअरवेज’चे ‘किंगफिशर एअरलाइन्स’ होऊ देण्याचा धोका आणि नामुष्की पत्करण्यास सरकार आज तयार नाही. परंतु, यासाठी सरकारने स्टेट बॅंकेला दावणीला बांधणे संपूर्णपणे चुकीचे आहे. एक उपाय म्हणजे, स्टेट बॅंकेने सुमारे १५०० कोटी रुपये ‘जेट’मध्ये गुंतवण्यापूर्वी नरेश गोयल यांच्याकडून ३००० कोटी रुपयांची वैयक्तिक हमी घ्यायला हवी. ते मान्य नसल्यास गोयल यांना आपला हिस्सा एखाद्या गुंतवणूकदारास जवळपास संपूर्णपणे विकून टाकून कंपनीवरील मालकी हक्क सोडायला लावायला हवा आणि संचालक मंडळावरून पायउतार होण्यास भाग पाडले पाहिजे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे गोयल हे अनिवासी भारतीय असून आपल्या देशात त्यांच्या फारशा मालमत्ता नाहीत; असल्या तरी किरकोळ आहेत. परंतु, जगामध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असण्याचा संभव आहे. विजय मल्ल्या पसार झाल्यावर उशिराने का होईना, पण त्याची देशातील मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोयल यांच्याबाबत ते शक्‍य नाही. जेट कंपनीची २१ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आहे. या अगोदर सरकारने निश्‍चित धोरण आखून पावले टाकणे गरजेचे आहे, नाहीतर हाती फक्त धुपाटणे येईल.\nएअर इंडिया सरकार जेट एअरवेज तोटा व्यवसाय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंट��नॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/twitter-erupts-support-team-india-198869", "date_download": "2019-08-20T22:49:27Z", "digest": "sha1:IFBH5CVOA5KUCXGLXYJOU2UTLW3UUA2Y", "length": 15410, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "twitter erupts in support of team india World Cup 2019 : वेल प्लेड 'टीम इंडिया'!! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nWorld Cup 2019 : वेल प्लेड 'टीम इंडिया'\nबुधवार, 10 जुलै 2019\nभारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. या सामन्यात रविंद्र जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी ठरली. तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही मोक्याच्या वेळी धावबाद झाल्याने सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला.\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे, तर फलंदाजांना बाद करायला मारा केला. मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही\nया पराभवानंतर नेटकऱ्यांनी टीम इंडियाला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. ट्विटर, फेसबुकवर 'Team India, Bleed Blue' हे हॅशटॅग सामना संपल्यावर ट्रेण्डिंगला आले. चाहत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वजण पराभव झाल्यानंतरही भारतीय संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरीदेखील एक चांगला सामना तुम्ही खेळला आणि या आठवणी तुम्ही दिल्या, अशा शब्दांत सर्व नेटकऱ्यांनी संघाचे कौतुक केले आहे. विशेषत: अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या लढ्याचे कौतुक सर्वजण करत आहेत.\nजडेजा (77 धावा) धोनी( 50 धावा) यांनी विक्रमी भागीदारी करूनही भारताचा डाव 221 धावात संपवून न्यूझीलंडने 18 धावांचा विजय संपादताना पाठोपाठच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारायची कमाल करून दाखवली. भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. या सामन्यात रविंद्र जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी ठरली. तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही मोक्याच्या वेळी धावब���द झाल्याने सामना न्यूझीलंडच्या पारड्यात गेला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nWorld Cup 2019 : धोनी बाद झाल्यावर तो फोटोग्राफर रडलाच नाही; खोटा फोटो व्हायरल\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला...\nWorld Cup 2019 : आणखी एक सुपर ओव्हर खेळविणेच योग्य : सचिन\nवर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याप्रमाणे एखादा सामना दोनवेळा टाय झाला किंवा त्या सामन्याप्रमाणे अत्यंत कठीण परिस्थिती...\nपराभव भोवला; सर्फराज आता एकाच प्रकारात कर्णधार\nइस्लामाबाद : विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू...\nWorld Cup 2019 : मी आयुष्यभर माफी मागतो, चुकून तो चौकार गेला अन्..\nवर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कुठल्या विकेटने किंवा कोणाच्या फलंदाजीने कलाटणी मिळाली नाही. कलाटणी...\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी इंग्लंडचे नाव कोरले जाईलही. पण, त्यानंतरही ओव्हर थ्रोवर त्यांना...\nWorld Cup 2019 : धोनी आता होणार सियाचीन सीमेवर तैनात\nवर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=lauch&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Alauch", "date_download": "2019-08-20T22:30:13Z", "digest": "sha1:Z7IZWTFLR7J2PULGP6CHPMP7NPRK67JS", "length": 2772, "nlines": 87, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बा��म्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nरॉयल एनफिल्डचे दमदार एडीशन भारतात लाँच\nरॅायल एनफील्ड Classic 350 सिग्नल्सच दमदार एडिशन भारतात लाँच झाले आहे. या बाईकची किंमत 1.62 लाख इतकी आहे. या बाईकचे वैशिष्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/rajendra-miraganes-status-minister-govt-release-gr/", "date_download": "2019-08-21T00:35:16Z", "digest": "sha1:Y6I35JOLYMROGSY27QWDEQUCZEEPQX2T", "length": 34198, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rajendra Miragane'S Status As Minister, Govt Release Gr | गृहनिर्माणावर जोर देणाऱ्या 'राजेंद्र मिरगणेंना' मंत्रीपदाचा दर्जा, शासन निर्णय जारी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक ��ण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nगृहनिर्माणावर जोर देणाऱ्या 'राजेंद्र मिरगणेंना' मंत्रीपदाचा दर्जा, शासन निर्णय जारी\nRajendra Miragane's status as minister, Govt release GR | गृहनिर्माणावर जोर देणाऱ्या 'राजेंद्र मिरगणेंना' मंत्रीपदाचा दर्जा, शासन निर्णय जारी | Lokmat.com\nगृहनिर्माणावर जोर देणाऱ्या 'राजेंद्र मिरगणेंना' मंत्रीपदाचा दर्जा, शासन निर्णय जारी\nमोदी सरकारच्या धोरणानुसार 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे.\nगृहनिर्माणावर जोर देणाऱ्या 'राजेंद्र मिरगणेंना' मंत्रीपदाचा दर्जा, शासन निर्णय जारी\nमुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे. त्यामध्ये गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह-अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत हा दर्जा कायम असणार आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या महामंडळाचे अध्यक्ष आहेत.\nमोदी सरकारच्या धोरणानुसार 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून महामंडळाचे सहअध्यक्ष म्हणून राजेंद्र मिरगणे यांची निवड केली आहे. मिरगणे हे बांधकाम व्यावसायिक असून गेल्या 35 वर्षांपासून ते बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. मिरगणे यांना राज्य सरकारच्या मंत्रीपदाबाबतच्या सर्व सोयी-सुविधा, भत्ते व संबंधित अधिकार मिळणार आहेत. याबाबतचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे.\nबार्शी तालुक्यातील मांडेगाव या लहानशा खेड्यातून पुढे येऊन त्यांनी मंत्रीपदाच्या दर्जापर्यंतचे पद मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या विश्वासामुळेच आपण इथपर्यंत पोहोचल्याचे मिरगणे यांनी म्हटले आहे. तसेच, गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ग्रामीण भागात स्मार्ट व्हिलेज योजना राबविणार असून लवकरच त्यास सुरुवात होईल, असेही मिरगणे यांनी म्हटले आहे. मिरगणे यांच्या रुपाने बार्शी तालुक्याला सोपल यांच्यानंतर दुसऱ्यांदा मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे, बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्य शासनाने 2022 पर्यंत 19 लाख 40 हजार घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यातील 383 शहरांमध्ये योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्याने लाभार्थ्यांना तसेच गृहप्रकल्पांना विविध सवलती दिल्या आहेत. गृहनिर्माण विभाग, म्हाडा, नगरपरिषद संचालनालय (DMA) आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील प्रकल्पांसह संयुक्त भागीदारी (Joint Venture) धोरणांतर्गतही घरांची मोठ्या प्रमाणात उभारणी करण्यात येत आहे. मात्र, घरकुलांच्या निर्मितीस वेग देऊन निश्चित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हाडा व्यतिरिक्त पूर्णवेळ कार्यरत राहू शकणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता होती. त्यानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) स्थापन करण्यात आले असून याचा सकारात्मक बदल जाणवला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nकेंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात एक महिन्याच्या संपाला सुरुवात\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nलोकसभा निवडणुकीपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरलेला: संजय राऊत\nविदर्भवाद्यांना विधानसभेचे वेध; दिग्गजांना घाम फोडणार की 'डिपॉझिट'ही जाणार\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/files/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T23:10:37Z", "digest": "sha1:HCIOBAARLMS5LZ5NYGHDTOEI2WR5XBWW", "length": 2337, "nlines": 72, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दुष्काळावर मात करण्यासाठी तरुणांचा हातभार; रत्नागिरीतील कोतवडे गाव होतंय पाणीदार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळावर मात करण्यासाठी तरुणांचा हातभार; रत्नागिरीतील कोतवडे गाव होतंय पाणीदार\nVideo of दुष्काळावर मात करण्यासाठी तरुणांचा हातभार; रत्नागिरीतील कोतवडे गाव होतंय पाणीदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/shiva-adiyogi/", "date_download": "2019-08-20T23:39:34Z", "digest": "sha1:ZCNH4XYMVT2U6IDANTUKPUGD6WBYXTLD", "length": 7493, "nlines": 100, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "शिव - आदयोगी - Mahashivratri 2019", "raw_content": "\n मानव, मिथक की दैवी\n मानव, मिथक की दैवी शिव कोण आहेत भारतीय आध्यात्मिक परंपरेतील सर्वात या महत्वाच्या व्यक्तीरेखेभोवती अनेक कथा आणि कल्पना रचल्या गेल्या आहेत. तो ...\tGoto page\nआदियोगी– प्रथम योगी सद्गुरूंच्या ओघवत्या शैलीत आपण आदियोगी, प्रथम योगी, ज्यांनी मानवतेला योगाची ओळख करून दिली त्यांच्याविषयी माहिती करून घेतो आहोत. Adiyogi Part I सद्गुरु: ...\tGoto page\nआदियोगी – योगाचे उगमस्थान\nआदियोगी – योगाचा स्राेत 15,000 वर्षांपूर्वी, आजच्या सर्व धर्मांच्या आरंभा आधी, आदियोगी, म्हणजे पहिला योगी, हिमालयात अवतरला. तो अत्यानंदाने नृत्य करणे नाहीतर अत्यंत गहन निश्चलतेत ...\tGoto page\nशिवाची रूपे मानवी मन ज्याची कल्पना करू शकते आणि करू शकत नाही, अशी शिवाची असंख्य रूपे आहेत ज्यात प्रत्येक संभाव्य गुणांचा समावेश आहे. काही रौद्र ...\tGoto page\nजेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा\nजेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा सद्गुरु बद्रीनाथ मंदिर आणि शिव व पार्वती यांना विष्णुने युक्तीने त्यांना त्यांच्या घरातून कसे बाहेर काढले यावर ...\tGoto page\nशिव पुराण – कथांमधून विज्ञान\nशिव पुराण – कथांमधून विज्ञान शिवपुराणात असलेल्या मुलभूत विज्ञानाच्या असंख्य गोष्टींचे वर्णन करत, सद्गुरू ते एक अमर्याद शक्ती असलेले प्रभावशाली साधन आहे हेही सांगतात. प्रश्नः ...\tGoto page\nशिवाची उपस्थिती – आदी योगीच्या पाऊल खुणांवर\nशिवाची उपस्थिती – आदी योगीच्या पाऊल खुणांवर सद्गुरूंनी, शिवाने जिथे महत्वपूर्ण वेळ घालवला अशी चार महत्वाची स्थानं आणि त्या ठिकाणी असलेली उर्जा आणि शक्ती याबद्दल ...\tGoto page\nनंदी ध्यानमग्न कशामुळे झाला\nनंदी ध्यानमग्न कशामुळे झाला सद्गुरू आणि शेखर कपूर हे नंदी, म्हणजे शिवाचे वाहन, त्याच्या महत्वाबद्दल आणि प्रतीकाबद्दल चर्चा करतात. शेखर कपूर : मला माहिती आहे ...\tGoto page\nमहाशिवरात्रीची 5 तथ्ये या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव 13 फेब्रुवारीला ईशा योग केंद्रात साजरा केला जाईल. या उत्सवाच्या तयारी म्हणून, प्रचंड आध्यात्मिक संधी प्रदान करून देणार्‍या ...\tGoto page\nह्या ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणण्यात हातभार लावा\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\nथेन कैलाया भक्ती पेरवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=xEg7Zy2ZhpCLhW908%2FtFJw%3D%3D", "date_download": "2019-08-20T23:28:14Z", "digest": "sha1:J6YMCQSEXEU2Y6TIKVC4GER3BGWWC63E", "length": 11038, "nlines": 243, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Purandar District Pune ( तालुका पुरंदर जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - पुरंदर\nजेजुरी (एम क्ल) गाव माहिती\nजेजुरी ग्रामीण गाव माहिती\nकोडीत बु. गाव माहिती\nकोडीत खु गाव माहिती\nमावदी सुपे गाव माहिती\nमावडी कडे पठार गाव माहिती\nमीसळवाडी (एन व्ही) गाव माहिती\nनाझरे सुपे गाव माहिती\nनाजरेकडे पठार गाव माहिती\nपिंपरे खु गाव माहिती\nसासवड ग्रामीण गाव माहिती\nनीरा शिवतक्रार गाव माहिती\nसुपे खु गाव माहिती\nउदाची वाडी गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/matruvandana/", "date_download": "2019-08-20T23:44:08Z", "digest": "sha1:YPWB2Z3YAYT6XKN2VV4IGEUVQ5TSKQ3D", "length": 11097, "nlines": 115, "source_domain": "adisjournal.com", "title": "मातृवंदना..... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nआज फेसबुक वर भटकत असताना एक कविता वाचनात आली.\nवाचून मन पार हेलावून गेलं. आजपर्यंत मला मानवी मनाचं एक कोडं काही उलगडलेलं नाही. मी की बोलतोय ते तुम्हाला हि कविता वाचूनच समजेल. कल्पि जोशींची क्षमा मागून त्यांची कविता मी इथे पुन्हा प्रकाशित करतोय त्यांच्या नावासकट.\nस्त्री जन्माचे नाव आहे\nज्या कळा तू भोगिल्या\nअसो द्रौपदी वा जानकी\nजन्म झाले लाख तुझे\nगळ्यात का फास आहे\nतू आता तुझीच नाही\nतुला कुठे ग मन आहे.\nआता आपल्याला कळलाच असेल मी मनाच्या कोणत्या कोड्याबद्दल बोलतोय ते. या मनाला नं एक विचित्र सवय असते. सतत दुःख उगाळत बसण्याची. कितीही चांगली घटना घडली तरी हे लेकाचे रडत राहणार. अरे आपल्याला यातून हे मिळालाच नाही, हे तर आपला राहूनच गेलं. जे मिळालं त्याचा आनंद व्यक्त करणं याला कधी येतंच नाही. या कवितेत देखील जे या स्त्रियांनी भोगलं त्याची आठवण काढून स्वतःलाच कमी लेखत एका कोशात घेऊन जातंय हे मन आपल्याला. त्यांनी जे भोगलं ते निश्चितच असमर्थनीय आहे. हे कोणाही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये हीच प्रार्थना आहे. पण स्त्री म्हटलं की का आठवत देवी दुर्गा, जिच्या केवळ नामोच्चारानी अधर्मी राक्षसांना मरणाचे भय वाटे आठवत नाहीत आपल्यला गार्गी मैत्रेयी सारख्या सुक्तद्रष्ट्या विदुषी, का नाही आठवत आपल्याला राजमाता जिजाऊ साहेब ज्यांनी ३०० वर्ष गुलामीत खितपत पडलेल्या जनतेला स्वराज्याचा सोनेरी किरण दिला. का नाही आठवत आपल्याला अहिल्याबाई होळकर, ज्यांनी समाजाला वळण लावले. का नाही आठवत इंग्रजांवर तडफेने समशेर चालवणारी राणी लक्ष्मी. का नाही आठवत आपल्याला क्रांतिवीर प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्ता, ज्यांनी चितगाव शस्त्रागारावर हल्ला केला. का आठवत नाहीत मादाम कामा ज्यांनी स्वतंत्र हिंदुस्तानचा पहिला ध्वज आंतरराष्ट्रीय परिषदेत जगासमोर मांडला. कधीच आठवत नाही आपल्याला आनंदी गोपाल ज्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. आठवत नाहीत किरण बेदी, मीरा बोरवणकर, स्वाती साठे. आठवत नाही कल्पना चावला. आज असे एकही क्षेत्र उरले नाही जे महिलांनी गाजवला नाही. याची आठवण आपल्याला फक्त आणि फक्त महिला दिनाच्या दिवशीच यावी आठवत नाहीत आपल्यला गार्गी मैत्रेयी सारख्या सुक्तद्रष्ट्या विदुषी, का नाही आठवत आपल्याला राजमाता जिजाऊ साहेब ज्यांनी ३०० वर्ष गुलामीत खितपत पडलेल्या जनतेला स्वराज्याचा सोनेरी किरण दिला. का नाही आठवत आपल्याला अहिल्याबाई होळकर, ज्यांनी समाजाला वळण लावले. का नाही आठवत इंग्रजांवर तडफेने समशेर चालवणारी राणी लक��ष्मी. का नाही आठवत आपल्याला क्रांतिवीर प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्ता, ज्यांनी चितगाव शस्त्रागारावर हल्ला केला. का आठवत नाहीत मादाम कामा ज्यांनी स्वतंत्र हिंदुस्तानचा पहिला ध्वज आंतरराष्ट्रीय परिषदेत जगासमोर मांडला. कधीच आठवत नाही आपल्याला आनंदी गोपाल ज्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. आठवत नाहीत किरण बेदी, मीरा बोरवणकर, स्वाती साठे. आठवत नाही कल्पना चावला. आज असे एकही क्षेत्र उरले नाही जे महिलांनी गाजवला नाही. याची आठवण आपल्याला फक्त आणि फक्त महिला दिनाच्या दिवशीच यावी इतर वेळी का येत नाही. येते ती फक्त सीतेच्या अग्निदिव्याची, द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या वस्त्राची. का इतर वेळी का येत नाही. येते ती फक्त सीतेच्या अग्निदिव्याची, द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या वस्त्राची. का अरे वंदनीय पुजनिय ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाट चालावी अशा कितीतरी स्त्रिया आपल्याकडे आहेत. आदर्श आहेत. मग का सदैव आपण असे निराश हताश बोलतो\nअशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या स्त्रीला उच्च स्थानी नेतात. त्या गोष्टींबद्दलचा अभिमान जगवा. या सर्व उत्तुंग शिखरे घाठ्लेल्या देवींचे आदर्श मनावर कोरून घ्या. त्यांच्यासारखे थोडे जरी वागलो तरी आयुष्य धन्य होईल. वर उल्लेखित आणि माझ्या अज्ञानापायी अनुल्लेखीत राहिलेल्या सर्व वंदनीय देवींना, त्यांच्यातील स्त्री तत्वाला, माझे वंदन.\nस्त्री तू माता दुर्गा, तू जगाची गं जननी,\nप्रणाम सादर तुला, हे मस्तक नमवूनी\nती विद्वान गार्गी तू, द्रष्टी त्या सुक्तांची.\nराणी झाशी वाली तू , राणी तू मुक्तांची.\nती जिजाऊ आई तू, शिल्पकार राजाची.\nती अहिल्या भोपाळीची, मूर्ती सुधारणांची.\nमाते तुजविण होतच नाही, कल्पनाही विश्वाची.\nतू तर देवी आधाराची, मुळे या जगताची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2019-08-20T22:33:31Z", "digest": "sha1:TPVBZ4NQHFXQILUCSU7ZRDUB4TSAOQDI", "length": 6492, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कागल - विकिपीडिया", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत\n१६° ३४′ ४८″ N, ७४° १९′ १२″ E\nकागल हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल आनंद यादव यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.कागल हे अलिकडे राजकारणाचे विद्यापीठ समजले जाते.जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये या तालुक्यातील बऱ्याच नेत्यांचा समावेश होतो.\nकागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकीत एम.आय.डी.सी. आहे.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१९ रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/imran-khan-compares-rss-hitlers-nazis-says-pm-modi-strategic-blunder-abrogating-article-370/", "date_download": "2019-08-21T00:28:35Z", "digest": "sha1:BGE6MD6NRLVILWDC72O3QMXWZOEV53VS", "length": 33015, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Imran Khan Compares Rss To 'Hitler'S Nazis'; Says Pm Modi Strategic Blunder By Abrogating Article 370 | Rssची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीब���आयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nRSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे\nRSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे\nRSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कार�� संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.\nRSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे\nमुझफ्फराबादः भारतातल्या मोदी सरकारनं कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं. त्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, भारताविरोधात आगपाखड करत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत दाद मागण्याचा प्रयत्न करत आहे. कलम 370 रद्द करण्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भाजपा आणि आरएसएसवर टीका करत सुटले आहेत. RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.\nनाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळेच आज काश्मीरचा प्रश्न चिघळला. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिम उद्ध्वस्त होतील आणि त्यानंतर पाकिस्तानला टार्गेट करण्यात येईल. हा सर्व प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची पुनरावृत्ती आहे. काश्मीरचा नकाशा बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जातोय. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते, त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही आज जग गप्प असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.\nमोदी सरकारने संविधानातील 370 कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारतावर आगपाखड करत सुटला आहे. कलम 370 रद्द करणं ही भारताची घोडचूकच आहे. काश्मीरमधून पर्यटकांना बाहेर हाकलून सैन्य पाठवून भारतानं काय प्राप्त केलं आहे. मोदींनी ही घोडचूक केली आहे.\nमोदी जो खेळ खेळत आहे, तो पुढे जाऊन भारताला महागात पडणार आहे. काश्मिरी लोकांसोबत मोदींनी विश्वासघात केला आहे. नेहरूंनी काश्मिरी लोकांना त्यांच्या अधिकारांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मोदी सरकार या उलट कृत्य करत सुटलं आहे. मोदी सरकारला मानवी मूल्य, आंतरराष्ट्रीत पातळीवरचा विरोध, शिमला करार याची काहीही पर्वा नाही. यांची विचारधारा नाझींसारखी झाली आहे. आरएसएसची विचारधाराही नाझींच्या विचारधारेच्या मार्गानं जात असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nImran KhanPakistanRSSइम्रान खानपाकिस्तानराष्ट्रीय स्वयंसेवक संघ\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nआरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्यापही कायम; काँग्रेसने केली आरएसएसवर टीका\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nइम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\n मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट\nझाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-8/", "date_download": "2019-08-20T23:49:30Z", "digest": "sha1:M375LXQ6YSGJGB5JREPR4XNIDL6ZOUVT", "length": 16839, "nlines": 68, "source_domain": "mymarathi.net", "title": "वारकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - सुभाष देशमुख - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News वारकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू – सुभाष देशमुख\nवारकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू – सुभाष देशमुख\nमुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडवले आहेत, उर्वरित प्रश्न सोडवू, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nआज मंत्रालयात आयोजित वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nहे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे असे सांगून श्री. देशमुख म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या प्रधानमंत्री महोदयांच्या तीन शब्दातच सर्व गोष्टी सामावल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली. याचा केवळ महिलांना लाभ झाला असे नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोडही थांबली. वेळेची बचत होण्यास मदत झाली.\nशासनाने प्रत्येक कुटुंबाचा आणि कुटुंबातील सदस्यांच्या हिताचा विचार केला.जनधन योजनेअंतर्गत गरिबांची बँक खाते उघडून त्यांना पत प्राप्त करून दिली. बँकेच्या मुख्य प्रवाहात आणल्यानंतर त्यांना मुद्रा योजनेतून उद्योग-व्यवसायासाठी कर्ज मिळू शकेल अशी व्यवस्था केली. आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यविषयक लाभ दिले. गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना आणली. इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे त्याला सन्मान देणाऱ्या अनेक योजना या शासनाने राबविल्या. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, त्याच्या शेतमाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केला. या शासनाने शेतमालाला दीडपट हमीभाव दिला. हरभरा, तूर सारख्या पिकांसाठी भावांतर योजनेतून मो���ी रक्कम शेतकऱ्यांना दिली तीही त्यांच्या थेट बँक खात्यात.\nजलयुक्त शिवार योजनेमुळे ७० टक्के पाऊस होऊनही आपण कृषी उत्पादन वाढवू शकलो. मुख्यमंत्र्यांनी मिशन म्हणून या योजनेतून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यानी आपल्या संत पंरपरेने घालून दिलेला वृक्षलागवडीचा संस्कार जनमाणसात रुजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nकीर्तन-प्रवचनातील शेवटची पाच मिनीटे वृक्षलागवडीसाठी द्या\nविकास खारगे यांचे आवाहन\nसंत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे म्हणत वृक्षांना आणि पशु-पक्षांना सगे सोयरे मानलं, वृक्षाचं मानवी जीवनातील महत्व सांगितलं. त्या संतपरंपरेची पताका खांद्यावर घेऊन वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी त्यांच्या व्याख्यानातले,कीर्तनातले, प्रवचनातले शेवटचे पाच मिनिटे वृक्षलागवडीसाठी द्यावेत,त्यात त्यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्व समजून सांगून वृक्षलागवड आणि संगोपनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.\nदेवाचे दर्शन घेऊन जाताना जर प्रसादरूपी वृक्ष मिळाला तर त्याचे त्या वृक्षासोबत एक भावनिक नाते तयार होते, लावलेले ते रोप नक्की जगावे असा त्यांचा प्रयत्न असतो. हीच भावना लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी प्रसादरुपाने भक्तगणांना रोप दिले जावे यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे असे सांगून श्री. खारगे म्हणाले की, नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रमही वृक्षलागवड उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आला आहे. ईशा फाऊंडेशनच्या मदतीने नदीकाठी एक किमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येत आहे. विभाग वन शेतीला प्रोत्साहन देत आहे. फळझाड लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे त्याचबरोबर हरित महाराष्ट्राच्या निर्मितीला वेग मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. इंद्रायणी नदी काठी ही वृक्षलागवड करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली. वृक्षलागवडीत स्थानिक प्रजातीची रोपे लावली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची माहिती वृक्षलागवडीच्यावेळी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.\nवारकऱ्यांनी देव���ाई निर्माणामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन करतांना त्यांनी वन विभागामार्फत वृक्षलागवड, वन शेती, हॅलो फॉरेस्ट,हरित सेना या सर्व उपक्रमांची आणि योजनांची माहिती उपस्थितांना दिली.\nबैठकीत वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते आणि मागण्या मांडल्या. वारी ने अध्यात्माबरोबर सामाजिक विचारांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच नशाबंदी, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान, हरित आणि निर्मल वारी सारखे विषय वारकऱ्यांच्या कीर्तन -प्रवचनाचा एक भाग झाले. वृक्षलागवड हा त्यातला एक महत्वाचा विषय नक्की आहे आणि राहील अशी ग्वाही वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.\nअनेक देवस्थानच्या स्वत:च्या जागा आहेत तिथे वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.\nजर्मनीतील आंतराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्रातील कला, संस्कृती, पाककृतीस जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसर्वांच्या एकत्रित सहभागातून यंदाही बकरी ईद सलोख्याने साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-425-ton-mango-export-new-mumbai-maharashtra-19348", "date_download": "2019-08-20T23:36:35Z", "digest": "sha1:Z2ZO4W6JMBDKSBH4OWKVE4U33UQALCZO", "length": 16323, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 425 ton mango export from new Mumbai, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवी मुंबईतून सव्वाचारशे टन आंबा निर्यात\nनवी मुंबईतून सव्वाचारशे टन आंबा निर्यात\nबुधवार, 15 मे 2019\nआंब्याची निर्यात करताना विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. ती व्यवस्था नवी मुंबईतील प्रक्रिया केंद्रांमधून उपलब्ध आहे. जास्तीत जास्त निर्यातीतून बागायतदारांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन मंडळ\nरत्नागिरी : हापूससह कर्नाटक, केसरसारख्या विविध प्रकारच्या आंब्यांना परदेशांत मोठी मागणी आहे. नवी मुंबईतून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंडला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे टन आंबा निर्यात झाला आहे. त्यात हापूसला मागणी असून, आवक कमी असल्याने डझनाला तीस ते चाळीस रुपये अधिक दर मिळाला आहे.\nआंबा हंगाम मार्चपासून सुरू होतो. एप्रिल आणि मेमध्ये सर्वाधिक आवक होते; मात्र या वर्षी कोकणच्या हापूससह कर्नाटकी आंब्याच्या उत्पादनावर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च, एप्रिलमध्ये नवी मुंबईत दाखल होणाऱ्या पेट्यांची आवक निम्म्यावर होती. एप्रिलच्या अखेरीस ही परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असून महाराष्ट्र, कर्नाटकच्या मिळून लाखावर पेट्या नवी मुंबईत गेल्या. रत्नागिरी, देवगड हापूसला स्थानिक मार्केटमध्ये चांगला दर मिळत होता. उत्पादन कमी झाले तरीही निर्यातीला वेळेत सुरवात झाली.\nआंब्याची सर्वाधिक निर्यात अमेरिका आणि युरोपियन देशात होते. आतापर्यंत अमेरिकेमध्ये १६५ टन तर ऑस्ट्रेलियात १८ टन आंबा गेला आहे. त्यात पन्नास टक्के हापूस असून, उर्वरित चाळीस टक्क्यांत अन्य प्रकारचे आंबे आहेत. या दोन्ही देशांत निर्यात करताना विकिरण प्रक्रिया अत्यावश्यक आहे. नवी मुंबईत ही व्यवस्था करून देण्यात आली आहे. रशिया व न्यूझीलंडमध्ये ५० टन आणि युरोपात २०० टन आंबा निर्यात झाला. तिकडे उष्णजल (हॉट ट्रीटमेंट) आणि बाष्पजल (व्हेपरी ट्रीटमेंट) प्रक्रियेचा उपयोग केला जातो.\nजेट संपाने वाहतूक दर वाढले\nजेट कंपनीच्या संपामुळे विमान वाहतुकीचे ��र वधारले असून, त्याचा फटका आंबा निर्यातदारांना बसला आहे. निर्यातीकरिता किलोला १६० ते १८० रुपये दर आकारला जात होता. संपामुळे तो २१० ते २१५ रुपये आकरण्यास सुरवात झाली आहे. चाळीस ते पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे.\nजपान, कोरियाला येत्या काही दिवसांत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. जपानचे निरीक्षक दोन दिवसांत नवी मुंबईत येणार असून, निर्यात केंद्रात पाहणी केल्यानंतर तिकडील निर्यात सुरू होणार आहे. जपानमध्ये उष्णजल प्रक्रिया करूनच आंबा पाठविण्यात येतो. त्यानंतर कोरियासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.\nहापूस कर्नाटक ऑस्ट्रेलिया महाराष्ट्र अमेरिका रशिया कंपनी\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सु���ू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fodder-camp-status-parbhanimaharashtra-19508?tid=3", "date_download": "2019-08-20T23:42:42Z", "digest": "sha1:OPI65L2ZPOORIQHXE2EFHZNNCQIKYDIH", "length": 15907, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fodder camp status, parbhani,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराणी सावरगाव येथील चारा छावणीत चौदाशेवर जनावरे\nराणी सावरगाव येथील चारा छावणीत चौदाशेवर जनावरे\nसोमवार, 20 मे 2019\nपरभणी ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई गंभीर होत चालली आहे. सध्या जिल्ह्यात राणी सावरगाव (ता. गंगाखेड) येथे एकमेव चारा छावणी सुरू आहे. यामुळे दुष्काळग्रस्त गंगाखेड तालुक्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या चाराटंचाईमुळे पशुपालक जनावरांची रवानगी चारा छावणीत करीत आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत या चारा छावणीतील जनावरांची संख्या ��� हजार ४०७ पर्यंत वाढली आहे.\nपरभणी ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई गंभीर होत चालली आहे. सध्या जिल्ह्यात राणी सावरगाव (ता. गंगाखेड) येथे एकमेव चारा छावणी सुरू आहे. यामुळे दुष्काळग्रस्त गंगाखेड तालुक्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या चाराटंचाईमुळे पशुपालक जनावरांची रवानगी चारा छावणीत करीत आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत या चारा छावणीतील जनावरांची संख्या १ हजार ४०७ पर्यंत वाढली आहे.\nराणी सावरगाव (ता. गंगाखेड) येथील श्री छत्रपती शिवाजी गोशाळेला तालुक्यातील ३ हजारपर्यंत जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यास जानेवारीमध्ये मंजुरी देण्यात आली. सुरवातीच्या काळात या भागात चारा उपलब्ध असल्यामुळे छावणीतील जनावरांची संख्या कमी होती, परंतु दिवसेंदिवस चारा कमी पडत असल्यामुळे छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत चालली आहे. सध्या या चारा छावणीत १ हजार ४०७ जनावरे आहेत. या चारा छावणीतील जनावरांना पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत मोफत लसीकरण करण्यात आले.\nडॉ. अजीज अन्सारी यांनी जवळपास ३५० दुधाळ जनावरांची आधार टॅगिंग केले आहे. छावणीतील १ हजार २५४ मोठ्या पशुधनास पिवळे बिल्ले, तर १५३ लहान पशुधनास लाल बिल्ले लावण्यात आले आहेत. चाऱ्याची नासाडी होऊ नये यासाठी फरशीच्या गव्हाणीची सुविधा करण्यात आली आहे. मारोतीअप्पा कोरे यांच्या विहिरीवरून पाण्याची मोफत सुविधा देण्यात आली आहे. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धोंड यांनी गुरुवारी (ता. १६) चारा छावणीस अचानक भेट देऊन पशुधन अभिलेख्याची तपासणी केली.\nडॉ. संजय पुराणिक, सहायक पशुधन आयुक्त डॉ. श्रीनिवास कारले यांनी शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोफोनिक्स चारानिर्मितीची माहिती दिली.गोशाळेत हायड्रोफोनिक प्रक्रियेद्वारे चारानिर्मितीचे उद्‌घाटन करण्यात आले. चारा छावणीचे संचालक शिवसांब कोरे यांनी चारा छावणीत निवासी राहणाऱ्या पशुपालकांसाठी दररोज तीन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nचाराटंचाई पशुवैद्यकीय लसीकरण पशुधन\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : ��ानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54528", "date_download": "2019-08-20T23:01:39Z", "digest": "sha1:CUS6L5NAG7ZMSAT4H5KMS5X6F7K5TZ6C", "length": 10879, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गाजर वाटाणा भाजी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गाजर वाटाणा भाजी\nआल्या दिनेश्दांच्या २ रेसिप्या\nदिनेशदा, आपण मराठी लोक\nदिनेशदा, आपण मराठी लोक गाजराची अशी भाजी करत नाही पण दाक्षिणात्य लोक खूपदा ही भाजी बनवतात. त्यांचे बघून आता मीही महिन्यातून एक दोन वेळा ही भाजी करतो. ह्या भाजीत हळद नसते. तुमची ही कृती जरा वेगळी वाटली.\nहल्ली तुमच्या पाककृतींनी अनेकांना वेडे केले आहे. मला तर तुमच्यामुळे बेस्ट कुक व्हायची ईच्छा होते आहे.\nमस्तच दिसताय भाजी.. मी सुद्धा\nमी सुद्धा करते पण भाजी म्हणुन भाजीप्रमाणे करते. तिखट मिठ हळद मसाला सगळ काही.. नारळाच दुध नाही..\nपण माझ्याकडे एकदम आवडीन खाल्ल्या जात नाही ही भाजी..\nचव गोडसर लागते ना गाजरामुळे म्हणुन\nछोटे गाजर आणुन ठेवले आणि पुर्ण खाण्यात नाही आले तर त्यांना छिलुन त्यांच्या चकत्या करायच्या आणि सोबर मटर चे दाणे.. हिवाळ्यातली भाजी..\nत्यांना छिलुन >> सोलून\nत्यांना छिलुन >> सोलून\nदिनेश, तुम्ही आजतागायत टाकलेल्या सर्व रेसिप्यात ही भाजी काही मला अपिल झाली नाही\nअगदीच सो सो वाटली. सॉरी\nधन्यवाद. दक्षे, डायेटसाठी (\nदक्षे, डायेटसाठी ( नारळ वगळला तर ) योग्य भाजी आहे ही. गाजर शक्यतो शिजवूनच खाल्लेले चांगले.\nसध्या इथं बाजारात मिळणारी\nसध्या इथं बाजारात मिळणारी केशरी गाजरं चवीला अतिशय बेचव आणि ज्येनांना चावायला महाकठीण अशी स्थिती आहे. त्यामुळे गाजरं शिजवून त्याचे भाजीसदृश प्रकार केले तरच ती खाल्ली जात आहेत. फोडणीला बडीशेप, तीळ वापरायची कल्पना आवडली. स्वाद व चव बदलेल जरा तेवढीच मी ही भाजी केली तर गाजर व भिजवलेली मूगडाळ घालून करून बघेन. थोडं आलं, कढीपत्ता घातला तर बडीशेप व तिळाचा खमंग स्वाद कमी होईल का\nगाजरं चांगल्या चवीची मिळणं\nगाजरं चांगल्या चवीची मिळणं म्हणजे फक्त नोव्हेंबर्/डिसेंबर नंतर, इतर वेळेस तीच ती बेचव :(.. मी गाज��ाची भाजी करते आणि लेक आवडीने खातो.. माझ्या एका मावसबहिणीच्या सा.बा. अशी करायच्या.. तेलावर जिरं, मोहोरी, हिंग, कढिपत्ता फोडणी, त्यात पांढरे तीळ टाकून ते तडतडले की हिरवी मिरची व मध्यम चिरलेला कांदा परतायचा, लालसर परतला कि गाजराच्या चकत्या टा़कून वाफेवर भाजी शिजवायची. चवीप्रमाणे मीठ, साखर हवी असल्यास चिमूट्भर, वरून खोवलेला नारळ व कोथिंबीर.. चांगली लागते.. आज खाल्ली की लेक दुसर्‍या दिवशीही डब्यात तीच दे असा हट्ट करतो.\nअ.कु. बंगलोर ला नोकरीला असताना कॅंटीन च्या जेवणात भिजवलेल्या मुगाच्या डाळीची कोशिंबीर असायची त्यात किसलेलं गाजर टाकलेलं असायचं. चांगलं लागायचं.. भाजीतही डाळ चांगली लागायला हरकत नाही.\n मसाले न वापरता नुसती\n मसाले न वापरता नुसती हिरवी मिरची फोडणीत घालूनही छान होते ही भाजी. जरा कोथिंबीर सढळ हाताने आणि ओले खोबरे घालायचे.पण ते स्लायसर ने मस्त तुकडे झालेत. आता अशी करून पहाते.\nगाजर भाजीसाठी कधी वापरला\nगाजर भाजीसाठी कधी वापरला नाही. पण सॅलाड मधे ही शक्यतो एक वाफ काढुनच आवडतो. अशी भाजीकरुन बघेन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/fadnavis-will-give-a-clean-chit-to-bapats-resignation/", "date_download": "2019-08-20T23:13:56Z", "digest": "sha1:AJ24ZCQTZXIXK4R7QXOIT2KIDWYVSMIZ", "length": 7963, "nlines": 119, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Fadnavis will give a clean chit to Bapat's resignation?", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nफडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार की यांनाही ‘क्लीन चीट’ देणार\nमुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मंत्री हे जनतेचे रक्षक आणि सेवक असतात. मात्र, ते कर्तव्यदक्ष नाही राहिले असे या प्रकरणात स्पष्ट दिसते. गिरीश बापट यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याचा अवमान करत अशा प्रकारचे अनेक आदेश जुमानले नाहीत असे ताशेरे हायकोर्टाने ओढले आहेत.\nयावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटर च्या माध्यमातून टीका करत मुख्यमंत्री बापटांना राजीनामा घेणार की क्लीन चीट देणार असं टोमणा अजित पवा��ांनी मारला आहे.\nकाय होत अजित पवारांचं ट्विट\nउच्च न्यायालयानेच सरळसरळ गिरीश बापट यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. आता देवेंद्र फडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार की यांनाही ‘क्लीन चीट’ देणार \nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nउच्च न्यायालयानेच सरळसरळ मंत्री @MinGirishBapat यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. @Dev_Fadnavis त्यांचा राजीनामा घेणार की यांनाही 'क्लीन चीट' देणार\n‘…तर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही’\nपवारांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्रा’ ने भाषणाचा शेवट न करता ‘असा’ शेवट केला…\n‘शेवटच्या क्षणी सुद्धा राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप – शिवसेनेत युती होईल’\nसरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय – राजू शेट्टी\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकाँग्रेसच्या माजी अर्थमंत्र्याला कोणत्याही…\n‘चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर…\n‘छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cowboy-made-safety-armor-tiger-attack-4363", "date_download": "2019-08-20T23:35:22Z", "digest": "sha1:352ZEZG2XTKZJMDC2NX7GX7SE335FRPR", "length": 16131, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Cowboy made Safety armor for tiger attack | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्���ूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाघोबाच्या आक्रमणाला गुराख्याच्या कल्पक चिलखताचे आव्हान\nवाघोबाच्या आक्रमणाला गुराख्याच्या कल्पक चिलखताचे आव्हान\nमंगळवार, 26 डिसेंबर 2017\nयवतमाळ : राळेगाव तालुक्‍यात नरभक्षक वाघाने आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर शेतात व जंगलात जाण्यासाठी धजावत नाहीत. उदरनिर्वाहासाठी काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गुराख्याने संरक्षणासाठी टाकाऊ वस्तूंपासून चिलखत बनविले आहे.\nयवतमाळ : राळेगाव तालुक्‍यात नरभक्षक वाघाने आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर शेतात व जंगलात जाण्यासाठी धजावत नाहीत. उदरनिर्वाहासाठी काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गुराख्याने संरक्षणासाठी टाकाऊ वस्तूंपासून चिलखत बनविले आहे.\nशंकर आत्राम असे शेतकऱ्याचे नाव आहे. राळेगाव, पांढरकवडा, मारेगाव आदी तालुक्‍यांत वाघाची दहशत आहे. नऊ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आले नाही. राळेगाव तालुक्‍यातील बोराटी येथील शंकर आत्राम या गुराख्याने जंगलात जाताना वाघाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी घरगुती साहित्यातून चिलखत तयार केले आहे. हे चिलखत संरक्षणासह कौतुकाचा विषय ठरत आहे.\nआत्राम हे गेल्या २५ वर्षांपासून गुराखी म्हणून काम करीत आहे. अनेकदा त्यांच्या जंगलातील वन्यप्राण्यांसोबत आमना-सामना झाला. तीन वेळा व्याघ्रदर्शन झाले. आता मात्र, वाघाकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे आत्राम हादरून गेले. पशुधनाला घेऊन जंगलात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती टाकाऊ वस्तूंपासून चिलखत तयार केले आहे. चिलखत घालूनच गुराख्याची घरातून जंगलाकडे होणारी ‘एंट्री’ वाघाला आव्हान देणारी ठरत आहे. युक्तीतून बचावाच्या संदेशाची चर्चा तालुक्‍यात होत आहे.\nछाती व शरीराच्या पाठीमागचा भाग तेलाच्या खाली पिंपापासून तयार केला आहे. वाघ सर्वांत आधी गळ्याला पकडतो. यातून बचावासाठी लोखंडी पत्र्याचा एक पट्टा तयार केला आहे. शंकर छाती व मानेवरील पट्याला कुलूप लावतो. जेणे करून एखाद्या धक्‍क्‍याने ते निघून जाऊ नये. दोन्ही कुलपांची किल��ली पिशवीत ठेवतो. कंबरेखालील भागाच्या संरक्षणासाठी तारांपासून हाप पॅंट तयार केली आहे. डोक्‍यात जुने हेल्मेट घालतो. टाकाऊ वस्तूंचा लीलया वापर करून चिखलत बनविले. ते परिधान केल्यानंतर जणू काही योद्धाच आपल्यापुढे उभा आहे, असा अनुभव अनेकांना येत आहे.\nजंगलक्षेत्रात वाघाची दहशत आहे. रोज सकाळी गावातील पशुधन घेऊन सकाळी दहाला जंगलाकडे निघतो. सायंकाळी सहाला पशुधनाला घेऊन गावाकडे येतो. चिलखत तयार केल्याने वाघाची भीती वाटत नाही.\n- शंकर आत्राम, रा. बोराटी, ता. राळेगाव\nयवतमाळ वाघ बळी bali forest पशुधन हेल्मेट\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीक��ळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/bigg-boss-marathi-neha-got-lottery/", "date_download": "2019-08-21T00:34:48Z", "digest": "sha1:DA6YQLYDGP7QEUORG2ZI26A356TI6NN3", "length": 32690, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bigg Boss Marathi: Neha Got Lottery | Bigg Boss Marathi 2 : अरे वाह...! नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात ���हिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्र���ंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल\n नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल | Lokmat.com\n नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल\nबिग बॉस मराठी सीझन २ ची स्पर्धक नेहा शितोळेसाठी ऑगस्ट महिन्याची खूप छान सुरूवात झाली आहे.\n नेहा झाली मालामाल, जाणून घ्या याबद्दल\nबिग बॉस मराठी सीझन २ची स्पर्धक नेहा शितोळेसाठी ऑगस्ट महिन्याची खूप छान सुरूवात झाली आहे. कारण, या महिन्यात एका मागोमाग अशा अनेक सुखावह गोष्टी नेहाच्या बाजूने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील एक मोठी गोष्ट म्हणजे, घरात पाहुणे म्हणून आलेल्या 'ये रे ये रे पैसा २' सिनेमाच्या टीमद्वारे नेहाला आगामी 'येरे येरे पैसा ३'मध्ये काम करण्याची नामी संधी चालून आली आहे.\nनुकत्याच झालेल्या या भागात अभिनेता प्रसाद ओकने या सिनेमाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये नेहाचा समावेश करण्यात आला असल्याची अधिकृत घोषणा केली.\nनेहासाठी ही सुखद गोष्ट असून, बिगबॉसच्या घरात असतानाच जर तिला अशी संधी चालून येत असेल, तर स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्याकडे असे किती कामे चालून येतील.\nऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या विकेंड च्या डावातील 'फ्रेंडशिप डे' स्पेशल भागात तिचा खास मित्र आणि 'सेक्रेड गेम'मधील सहकलाकार 'जितेंद्र जोशी'ने तिला मैत्रीच्या शुभेच्छा देत खुश केले होते. त्यानंतर झालेल्या कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये दर्जेदार कामगिरी करत नेहाने एक आठवड्याची इम्युनिटीदेखील आपल्या खिशात घातली आहे.\nइतकेच नव्हे तर, इतर टास्कमध्येदेखील नेहाने चांगली कामगिरी केली असल्यामुळे, यावेळचा 'विकेंड' तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे.\nतसेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'सेक्रेड गॅम'च्या दुसऱ्या सीजनमधूनही ती लोकांच्या भेटीस येत असल्यामुळे हा ऑगस्ट महिना तिच्यासाठी मालामाल ठरणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nBigg Boss MarathiNeha ShitoleSacred Gamesबिग बॉस मराठीनेहा शितोळेसॅक्रेड गेम्स\nBigg Boss Marathi 2: बिग बॉस घरातील मंडळी रमली बालपणीच्‍या आठवणींमध्‍ये\nBigg Boss Marathi 2 : कोर्टाच्या वाऱ्या करून आलेले बिचुकले आता करणार वकिली\n बिग बॉस मराठी 2 मध्ये वीणा आणि शीव यांच्यात झाला वाद\nBigg Boss Marathi 2 स्पर्धक हीना पांचाळ बाहेर, हे आहे त्यामागचे खरं कारण\nSacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका\nबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक या कारणामुळे सोशल मीडियावर झाली ट्रेंड\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nTRP RATING: 'तुझ्यात जीव रंगला' मालिका अव्वल स्थानावर, तर 'या' मालिकाही देत आहे जोरदार टक्कर \nBigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी\n'बा बहू और बेबी'मधील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, फॉरेनरशी केलं आहे लग्न\nBigg Boss Marathi 2 : नेहाच्या 'मुंगळा' डान्सला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, पहा तिच्या डान्सचा व्हिडिओ\nBigg Boss Marathi 2: घरात पुन्हा गेले दिगंबर नाईक आणि माधव देवचके\nSacred Games 2 Review : थ्रिलर आणि अफलातून परफॉर्मन्सचा डबल डोज 'सेक्रेड गेम्स २'\nSacred Games Season 2 Review: गणेश गायतोंडेची धमाकेदार वापसी, पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे दुसरे सीझन15 August 2019\nBatla House Movie Review : सत्याची बाजू मांडणाऱ्या अधिकाऱ्याची कथा15 August 2019\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव��हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2015/12/01/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-4/?like_comment=18", "date_download": "2019-08-21T00:00:23Z", "digest": "sha1:STSWYW6L3MQVHPISM7EWD6SJLOHLSE36", "length": 65643, "nlines": 383, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल (भाग : 4) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nतिने पुन्हा ईशाला हाक मारली …तिच्या खोलीचं दार उघडच होतं. मोबाईल चा लाईट ही चालू होता. सायली तिच्या खोलीत शिरली.\n“इशा, अगं आहेस का…” पण काहीच प्रत्युत्तर नव्हतं.\nतेवढ्यात मोबाईल च्या प्रकाशात काहीतरी दिसलं…सायली भीतीने दारातच खिळून राहिली……\nईशा समोरच तिच्या बेडवर बसली होती..पाठमोरी…\n“मी इतक्या हाका मारतेय तरी ही उत्तर का देत नाहीये आणि अशी अंधारात काय करतेय आणि अशी अंधारात काय करतेय\nसायली हळूहळू तिच्या दिशेने पुढे जाताना विचार करत होती…\n————-(भाग ३ पासून पुढे )——————-\n“अरे ह्या दोघी करतायत तरी काय इतका वेळ अंधारात लपाछपी खेळतायत वाटतं….” अनि.\n“खरंच रे, जेवणाची तयारी झालीये. तिच्या मैत्रिणी जेवून परत जाणार आहेत. किती उशीर करायचा जा रे, जरा जाऊन बघ तरी….” आई.\nअनि टॉर्च घेऊन आत वळला.\n” त्याने अं��ारात हाक मारली.\n“अनि, इकडे ये जरा, माझ्या खोलीत” सायलीचा आवाज.\n“हीचा आवाज असा जड का येतोय घाबरलीये का\nअनि जवळजवळ धावतच सायलीच्या खोलीत शिरला.\nबेडवर ईशा पाठमोरी बसली होती. सायली कुठेच दिसत नव्हती.\nअनि तिच्या दिशेने जायला वळला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर त्याला एक स्पर्श जाणवला.\n काय यार भुतासारखी अंधारातून पुढे येतेस घाबरलो ना एकदम. ईशा अशी काय बसलीये घाबरलो ना एकदम. ईशा अशी काय बसलीये\nअनि मागे वळता वळताच बोलत होता. पण मागे कोणीच नव्हतं. पुन्हा त्याच्या खांद्यावर तो तसाच स्पर्श झाला. या वेळी त्याने मागे वळण्याऐवजी स्वतःचा हात खांद्यावर ठेवला. काहीतरी थंडगार लागत होतं.\nतो पुन्हा वळला आणि बघतो तर….मगाशी पाठमोरी बसलेली ईशा आता तिथे नव्हतीच.\n“काहीतरी विचित्र आहे इकडे. हाक मारुया का सगळ्यांना…\nतो हाक मारणार तेवढ्यात त्याच्या सुदैवाने लाईट्स आले. त्याचा अर्धा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात त्याला समोर पडद्यामागे काहीतरी हालचाल जाणवली. मग मात्र त्याने काय झालं ते ओळखलं.\n“ए चला, बाहेर या लवकर…मला कळलंय माझी खेचत होतात ना तुम्ही… बाहेर या मग बघतो दोघींना…”\nत्याचा घाबरलेला आवाज एकदम वैतागल्यासारखा व्हायला लागला. पडद्यामागून ईशा आणि सायली जोरजोरात हसत बाहेर आल्या.\n“अरे यार नेमके लाईट्स आत्ताच आले, आपला पुढचा प्लॅन तर अजून सॉलिड होता यार, तेवढतरी करायला मिळालं असतं तर धमाल आली असती.” ईशा\n बहिणी आहात का हडळी माझं हार्ट-फेल वगैरे झालं असतं म्हणजे माझं हार्ट-फेल वगैरे झालं असतं म्हणजे ” अनि अजूनही वैतागलेलाच होता.\n“सॉरी, सॉरी…मी मगाशी आत आले ना तेव्हाच आमचा प्लॅन झाला की आपल्याला शोधायला जो कोणी पहिले आत येईल त्याला बकरा बनवायचं…अर्थात तूच येण्याचे चान्सेस जास्त होते त्यामुळे जरा जास्त भारी प्लॅन बनवला, लाडक्या भावासाठी खास…”\nसायली त्याचे गाल ओढायला पुढे गेली तर तो तिचा हात झटकून निघून गेला.\n“चिडला…आता जाऊन भाऊरायांना मनवायला पाहिजे. ए, मला कसंतरीच होतंय गं, उगीच असली मस्करी केली.”सायली.\n“तू त्याच्या जागी असतीस तर तुलापण राग आलाच असता ना आपण समजावू त्याला, डोन्ट वरी” ईशा.\n“हो गं पण जरा अतीच झालं, उगीच ऐकलं तुझं. मघाचची तुझी स्टोरी तरी खरी होती का, की मलाही बनवत होतीस\n“हे बघ, बनवायचं असतं तर मी स्टोरी सांगून झाल्यावरच तुला सांगून नसतं ��ा टाकलं खरं ज्याला बनवलंय, त्याला आपण बनवले गेलोय हे कळल्याशिवाय मजा असते काय, सांग बरं. आय नो, मी नेहेमी टाईमपास करत असते म्हणून तू विश्वास नाही ठेवणार माझ्यावर कदाचित… पण तेच खरं होतं. मला दिसलं की भास झाला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा आठवून बघितलं तरी मला जसंच्या तसं सगळं आठवतंय. भास झाला तर आपण तो भास किती वेळ लक्षात ठेवू शकतो, किती वेळ तसंच्या तसं सगळं आठवतं आपल्याला ज्याला बनवलंय, त्याला आपण बनवले गेलोय हे कळल्याशिवाय मजा असते काय, सांग बरं. आय नो, मी नेहेमी टाईमपास करत असते म्हणून तू विश्वास नाही ठेवणार माझ्यावर कदाचित… पण तेच खरं होतं. मला दिसलं की भास झाला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा आठवून बघितलं तरी मला जसंच्या तसं सगळं आठवतंय. भास झाला तर आपण तो भास किती वेळ लक्षात ठेवू शकतो, किती वेळ तसंच्या तसं सगळं आठवतं आपल्याला पण हीच जर एखादी गोष्टं आपण खरीच बघितलेली असेल तर मात्र आपण ती बराच काळ लक्षात ठेवू शकतो असं मला वाटतं…जाऊदे, नको बोलूया यार त्याबद्दल आपण. मला कसंतरीच होतं. भीती पण वाटते आणि घुसमटल्यासारखं पण होतं. ..” ईशा.\nसायली तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. मघाची अनि ची गंमत करणारी ईशा, आत्ता बोलत असलेली ईशा, आणि मगाशी आपण खोलीत आल्यावर दिसलेली ईशा ह्यात काहीच साम्य नव्हतं. ती नक्कीच खोटं बोलत नाहीये.\n“हो जाऊदेत, चल जेवायला जाऊ आपण…”\nजेवणं झाल्यावर सायलीच्या मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या. खरं तर सगळेच त्यांना राहण्याचा आग्रह करत होते पण काहीजणींना शनिवारची सुट्टी नव्हती. ईशा आणि निशा अर्थात सायलीच्या खोलीत झोपणार होत्या.\nदोघींमध्ये निशा मोठी होती आणि सायलीपेक्षा सहा महिन्यांनीच मोठी होती. तिचंही लग्न ठरलेलं होतं. खरं तर तिचं तिनेच ठरवलेलं होतं. आशय आणि ती पुण्याला एकाच ऑफिस मध्ये जॉब करत होते, तिथेच त्याचं जुळलं. दोन्ही घरातल्यांनाही सगळं पसंत पडलं आणि त्यांचा साखरपुडाही झाला. त्यानंतर आशयला कंपनीतर्फे एक वर्षासाठी युएसला जाण्याची संधी मिळाली. तो परत आल्यावरच लग्न करूया असा निशाचाच हट्ट होता. त्याला युएस ला जाऊन आताशी एकच महिना झाला होता त्यामुळे लग्नाची धावपळ एवढ्यात नव्हती.\nईशा निशापेक्षा ३ वर्षांनी लहान होती. आठ महिन्यांपूर्वीच एका मोठ्या कंपनीत मॅनेजमेण्ट ट्रेनी म्हणून लागली होती. वयाने निशाच्या जास्त जवळ असूनही सायलीचं ईशा बरोबर जास्त जमायचं. निशा समजूतदार, काहीशी अबोल, आपलं काम बरं आणि आपण बरं अशी होती आणि ईशा मात्र अगदी तिच्या विरुद्ध. बडबडी, समोरच्या अबोल माणसालाही घडाघडा बोलायला लावेल अशी, प्रचंड आत्मविश्वास असलेली. निशावर तर तिचा जीव होताच पण सायलीबरोबर जिवाभावाची मैत्री होती तिची. दर पंधरा दिवसांनी ती खास सायलीला भेटण्यासाठी पुण्याहून मुंबईला यायची. शनिवारी रात्री येउन रविवारी रात्री परत जायची. शनिवार रात्र दोघीजणी गप्पा मारत अक्षरशः जागवून काढायच्या. आईच्या “काय एवढं बोलत असता तुम्ही” ह्यावर दोघींकडे कधीच उत्तर नसायचं कारण त्या कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकायच्या, सगळं काही एकमेकींशी शेअर करू शकायच्या.\nआजही दोघींचं रात्री २ वाजेपर्यंत कुजबुजत बोलणं चालूच होतं. पण तेवढ्यात निशा कुरकुरली,\n“काय गं चाललंय तुमचं..किती आवाज येतोय…झोपा ना प्लीज…मला आवाजाने जाग येते…”\n“काय यार निशा बोअरिंग आहे, …जाऊदेत चल झोपूया..ह्या मॅडम आपल्याला गप्पा मारू नाही देणार…” ईशा.\n“हो, चल, गुड नाईट..” सायली.\nसायली दुसऱ्या कुशीवर वळली. तिला खरं तर झोपच येत नव्हती. खूप अस्वस्थ वाटत होतं तिला. अनिकेतला कसं-बसं समजावलं होतं तिने. तरीही तो थोडासा नाराजच होता. त्यामुळेही तिला थोडं अपराध्यासारखं वाटत होतंच. पण तिच्या अस्वस्थ वाटण्यामागचं कारण वेगळं होतं. मगाशी आपण ईशाला शोधायला खोलीत आलो त्यानंतर जे, जे झालं, ते सगळं तिच्या डोळ्यांसमोर यायला लागलं. सगळी चित्रं डोळ्यांसमोर जिवंत व्हायला लागली, थोडी तिनेच पाहिलेली आणि बरीचशी ईशाच्या नजरेतून पाहिलेली…..आता डोळे मिटून ती सगळा प्रसंग पुन्हा पाहत होती…एखादा सिनेमा पाहावा तसा…\n….ती तिच्या खोलीत आली. मोबाईलच्या प्रकाशात तिला दिसलं कि ईशा तिच्या बेडवर पाठमोरी बसली होती…पण अंधारात काय करत होती ती आणि इतक्या हाका मारूनही तिने उत्तर का नाही दिलं आणि इतक्या हाका मारूनही तिने उत्तर का नाही दिलं तिच्या दिशेने जाता जाता असे सगळे विचार सायलीच्या मनात येत होते…तिच्या जवळ गेल्यावर सायलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला.\n“इशी, ए हॅलो, कुठे हरवलीयेस \nतिचं काहीच उत्तर नव्हतं. तिने कुठली हालचालही केली नाही. सायलीला हे खूप विचित्र वाटत होतं. आधीच अंधारामुळे तिच्या सगळ्या नको त्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. त���ला मनातून खूप भीती वाटत होती पण ईशा ची काळजीही वाटत होती. धीर करून ती पलंगावर चढली आणि ईशाच्या समोर जाऊन तिने तिच्याकडे पाहीलं. ईशाच्या चेहऱ्याकडे बघताच तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या नजरेत कुठलेच भाव दिसत नव्हते. थोडे केस डोळ्यांवर येत होते ते दूर करण्याचंही तिला भान नव्हतं. ती नजर रोखून एकटक कुठेतरी बघत होती. सायलीने तिच्या नजरेच्या दिशेने बघितलं तर ती समोरच्या खिडकीकडे बघत होती. खिडकी बंद होती. मग ती नक्की कुठे बघत होती काय बघत होती सायलीने तिला पुन्हा हाका मारल्या. हात लावला. पण तिला ते काही जाणवतही नसावं, ती तशीच एकटक खिडकीकडे बघत होती. शेवटी न राहवून सायलीने तिला गदागदा हलवायला सुरुवात केली आणि काही क्षणातच ती एकदम सायलीच्या अंगावर कोसळली.\n“ईशा, कसं वाटतंय आता..बरं वाटतंय का काय झालं तुला थांब मी आईला वगैरे हाक मारते आधी. तू पाणी पी.”\nत्यानंतर दोन मिनिटांतच ईशा भानावर आली होती. सायली आईला हाक मारायला म्हणून उठली तेवढ्यात ईशाने तिचा हात पकडला.\n“थांब. सगळ्यांना बोलावू नकोस उगीच. मी बरी आहे आता.”\n“अगं, पण मगाशी तुझं काय झालं होतं ते मी बघितलंय. मी आधी सगळ्यांना बोलावते. डॉक्टरकडे जायचं की नाही ते ठरवू नंतर.”\n“मी म्हटलं ना मी ठीक आहे. कशाला उगीच\n“ओके, मग मला तरी सगळं सांगावं लागेल तुला. काय झालं होतं तुला तू बाथरूम मध्ये होतीस ना तू बाथरूम मध्ये होतीस ना मग इथे अंधारात येउन काय करत होतीस मग इथे अंधारात येउन काय करत होतीस \nईशा थोडा वेळ थांबली. सगळं सांगावं की नाही ह्याचा विचार करत होती.\n“सायली, आय रिअली डोन्ट नो, तू विश्वास ठेवशील की नाही माझ्यावर, पण तरी सांगते. ऐक.”\n********** पुढचं वर्णन सायलीच्या नजरेतून **** *****\nईशा बाथरूम मध्ये गेली आणि पुढच्याच मिनिटाला लाईट्स गेले. ईशा तेव्हा बेसिनपाशी उभी राहून चेहऱ्यावर थंड पाणी मारत होती. लाईट गेले तरी बाथरूम मध्ये पूर्ण अंधार झालाच नव्हता. बाहेरच्या रस्त्यावरचा लाईट चालू असणार तो उजेड आत येत होता .\nतोंड धुताना तिचं सहज आरशाकडे लक्ष गेलं तर …..क्षणभर तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिच्या मागे कोणीतरी उभं होतं. हे कोणीतरी म्हणजे ‘ती’ होती एवढं मात्र कळत होतं. चेहरा दिसत नव्हता. ईशाला आरशात ‘ती’चे लांब पसरलेले केस तेवढे दिसले. ‘ती’चा जवळजवळ सगळाच चेहरा केसांनी झाकला गेलेला होता. चेहरा दिसत नव्हत�� तरी ईशा ला ‘ती’ची रोखून तिच्याकडे पाहणारी नजर जाणवत होती. दुसऱ्याच क्षणी तिने डोळे घट्ट मिटून घेतले. हृदयातली धडधड वाढत चालल्याचं तिला जाणवलं. “हे काय होतंय नक्की कोण उभं आहे माझ्यामागे कोण उभं आहे माझ्यामागे ”क्षणभर तिला वाटलं की अनि किंवा बाकी लोकांपैकी कुणीतरी तिची मस्करी करत असेल. पण दुसऱ्याच क्षणी तिला जाणवलं की ते शक्य नव्हतं कारण बाथरूमचं दार आतून बंद होतं. तिनेच लावून घेतलं होतं ना.\nधीर करून तिने डोळे उघडले आणि मान वर करून पुन्हा आरशात बघितलं. ‘ती’ होती, आणि ईशाच्या अजून जवळ आलेली होती. आजूबाजूला अंधुकसा उजेड होता. एखाद्याचा चेहरा कदाचित नीट दिसला नसता पण उभं असलेलं कोणीतरी दिसणार नाही एवढाही अंधार नव्हता.\nत्याही परिस्थितीत ईशाला स्वतःच्या भीती वाटण्याची लाज वाटली. ती कशालाच घाबरायची नाही, अंधाराला, एकटी राहण्याला, अगदी चोर डाकू लोक समोर आले तरीही आपण घाबरून नाही जाणार याबद्दल तिला स्वतःचीच खात्री होती.. पण जे आरशात दिसत होतं, ते काहीतरी विचित्र होतं, अमानवी वाटत होतं आणि ‘ती’ ईशाच्या जवळ आलेली होती. ईशाला घुसमटल्यासारखं व्हायला लागलं. बाहेरच्या सगळ्यांना हाक मारावी म्हणून तिने तोंड उघडलं पण तिचा आवाजच फुटला नाही.. बंद बाथरूममधून मारलेली हाक सगळ्यांना ऐकू तरी गेली असती की नाही काय माहित. तिने पुन्हा धीर केला. तिच्यातली सगळी शक्ती एकवटून तिने आरशात बघतच ‘ती’ला विचारलं,\nपण काहीच उत्तर आलं नाही. फक्त ‘ती’ आणखी एक पाऊल आपल्या जवळ आल्याचं ईशाला जाणवलं. मग मात्र तिला कळून चुकलं , काहीतरी विचित्र, भयंकर होतंय आणि आपण काहीतरी करायला हवं …आत्ताच… इथून बाहेर जायला हवं….ती खूप धीर करून मागे वळली. पण…पण… मागे ती नव्हतीच…कोणीच नव्हतं.\n“म्हणजे तो भास होता का..असेलही…पण भास एखाद्या वेळी होतो…मी २ मिनिटात ३ वेळा तिला पाहिलं..तो भास असेल\nईशा विचार करत होती. मागे कुणीच नसल्यामुळे तिला थोडं हायसं वाटलेलं होतं. तेवढ्यात अचानक बाथरूमचं दार जोरजोरात कुणीतरी वाजवायला लागलं. तिला खूप आनंद झाला. तिला वाटलं की नक्कीच बाहेरच्या खोलीतून कुणीतरी आलं असणार. दरवाजा उघडण्यासाठी तिने कडीच्या दिशेने हात पुढे सरकवला.\nपण अचानक बाथरूममध्ये खूपच अंधार झाल्यासारखं जाणवायला लागलं. तिला काहीच दिसेना. दाराची कडी ती चाचपून पाहत होती पण ती कडीच हाताल��� लागत नव्हती. दोन क्षण गेले आणि तिच्या लक्षात आलं की बाहेर कुणीच नाहीये आणि तरीही दार वाजतंय. दरवाजावर हाताने वाजवतो आपण, तसं वाजत नव्हतं ते दार. अक्षरशः थडथडत होतं. अचानक एकदमच तो आवाज थांबला. आणि तेवढ्यात तिच्या हाताला ती कडी लागली. ती घाईघाईने दार उघडायला गेली पण ते आधीच उघडलेलं होतं.\nबाहेर पॅस्सेज मध्ये पण अंधार होता. बाहेर आल्यावर दोन क्षण तिला गरगरल्यासारखंच झालं. हॉलमध्ये जायला कुठल्या दिशेने जायचं त्याचा गोंधळच उडाला. हे घर काही नवीन नव्हतं तिच्यासाठी. ती लहानपणापासून इथे येत होती. पण तरीही तिला पटकन आठवलंच नाही, हॉलकडे कसं जायचं ते. ती फिरून सायलीच्याच खोलीत आली.\nइथेही अंधारच होता पण कुठूनतरी अगदी थोडा उजेड आल्यासारखा वाटत होता, रस्त्यावरच्या दिव्यांचाच असेल. आत आल्यावर ती एकदम भानावर आली. आपल्याला हॉल मध्ये जायचंय हे लक्षात आल्यावर मागे वळली पण..पण…\nतिच्यासमोर ‘ती’ होती …दरवाजातच होती.तशीच लांब केस चेहऱ्यावर घेतलेली …ईशाचे एकदम हातपायच गळाले…’ती’ हळूहळू जवळ आली. ईशाला कळतच नव्हतं, आत्ता या क्षणी नेमकं काय चाललंय, काय होतंय, काहीच कळत नव्हतं. ..तिचे ओठ कोरडे पडले होते, शब्द फुटत नव्हते. ती जमिनीला खिळल्यासारखी उभी राहिली होती आणि आता पुढे काय होणार या भीतीने तिने डोळे घट्ट मिटून घेतले. काही वेळ काहीच जाणवलं नाही. मग परत धीर एकवटून डोळे उघडले तर ती समोर नव्हतीच ईशा मागे वळली. तर …’ती’ तिच्या मागे होती. खिडकीच्या दिशेने तोंड करून उभी होती.\nत्याच वेळेला ईशाला कोणाचातरी आवाज ऐकू आला.\n“इशी, मी आहे गं बाहेर उभी …” सायलीचा आवाज. सायली बाथरूमच्या बाहेर उभी होती म्हणजे तिच्या बेडरूमच्याही अगदी बाहेरच होती. पण का, कुणास ठावूक तिचा आवाज खूप लांबून आल्यासारखा वाटत होता.\nसायलीचा आवाज कानावर पडत होता पण ईशाची नजर मात्र ‘ती’च्या वर खिळून राहिली होती….ती खिडकीच्या दिशेने गेली…आणि खिडकीतून बाहेर गेली..खिडकीला गज होते तरीही ती बाहेर गेली…. ‘ती’च्यामागे चालत ईशा बेड पर्यंत गेली. ‘ती’ खिडकीतून बाहेर गेली आणि ईशाचं भानच हरपल्यासारखं झालं….\nसायलीला हे सगळं सांगून झाल्यावर ईशा म्हणाली,\n“पुढचं काहीच आठवत नाही मला…मग एकदम तुलाच बघितल्याचं आठवतंय….सांगायला लागला त्यापेक्षा अर्धा वेळ ही नाही लागला हे सगळं व्हायला. ५ मिनिटच फक्त….ते काय ह���तं सायली मी त्या वेळी आयुष्यात पहिल्यांदा इतकं एकट फील केलं..कोणी नव्हतं माझ्याबरोबर.. आणि आजूबाजूला काहीतरी भयंकर घडत होतं….मी खूप घाबरले सायली…आयुष्यात पहिल्यांदा इतकी घाबरले…”\nबोलता- बोलताच ईशा सायलीला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. सायलीला एकदम काहीतरी आठवलं. पण ईशा कडे पाहून तिने तिला ते सांगायचं टाळलं..पुढच्या पाच मिनिटातच ईशा पुन्हा पहिल्यासारखी नॉर्मल झाली. सायलीने बाहेर हॉल मध्ये जाऊ असं म्हणताच ईशा ने तिला अडवलं.\n“थांब ना जाऊ, एवढी काय घाई आहे..माझ्या डोक्यातला प्लॅन सांगू का हे बघ, अनायसे लाईट्स गेले आहेत सो थोडा भीतीदायक माहौल तर आहेच ना…आपण थोडा वेळ बाहेर जायचंच नाही. कोणीतरी आपल्याला शोधायला येईल तेव्हा त्याला घाबरवायचं”\n“अगं, वेडी आहेस का आत्ता एवढी भयानक स्टोरी सांगून रडत होतीस आणि आता पाचव्या मिनिटाला मला सांगतेस की कोणाला तरी घाबरवायचा प्लॅन करूया आत्ता एवढी भयानक स्टोरी सांगून रडत होतीस आणि आता पाचव्या मिनिटाला मला सांगतेस की कोणाला तरी घाबरवायचा प्लॅन करूया\n“अगं झालं ना ते आता, मला भीती वाटली, मी रडले, झालं…जे होतं ते नक्की काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न मी करणारच आहे, यु नो मी…पण म्हणून किती वेळ रडत बसू चल ना थोडा टीपी करुया…”\n“ए बाई, काय प्लॅन आहे तुझा नक्की आणि हे बघ, आई-बाबा, मावशी ह्यांच्यापैकी कोणाशीही असली मस्ती करायची नाहीये..आणि दुसरं म्हणजे हे आत्ता तू जे काही सांगितलस ते घरी नको सांगुया कोणाला. आपण पुन्हा बोलू त्यावर. आई आणि मावशी त्यावर कशा रीएक्ट होतील माहित नाही. खरं तर सगळेचजण.”\n“हो गं, तेवढं कळतं मला…आणि बकरा म्हणशील तर बाकीचे आहेत ना, निशा, अनिकेत, तुझ्या सगळ्या मैत्रिणी, ह्यातलं कोणीही चालेल, नाही का…”\nमग दोघींनी ठरवलं की जो पहिले आत येईल त्याला घाबरवायचं. आणि बिचारा आनि त्यांच्या तावडीत सापडला……\nनिशाच्या कुरकुरीमुळे सायली आणि ईशाने गप्पा बाजूला ठेवून झोपायचं ठरवलं खरं, पण सायलीला अजून झोप लागत नव्हती. ईशाने सांगितलेलं हे सगळं तिच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं.\n“ईशा ला हा जो अनुभव आला तो किती विचित्र आणि भयानक होता. काय अर्थ असेल त्या सगळ्याचा मागे मलाही असे अनुभव आलेच ना काही वेळा…ते स्वप्न, उघडी खिडकी, अंधारात दिसलेला तो चेहरा…ह्या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध असेल का मागे ���लाही असे अनुभव आलेच ना काही वेळा…ते स्वप्न, उघडी खिडकी, अंधारात दिसलेला तो चेहरा…ह्या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध असेल का\nसायलीने डोळे मिटलेले असले तरीही तिचं विचारचक्र चालूच होतं. हवेतला गारवा खूप वाढला होता. तिने नकळतच पांघरूण वर स्वतःच्या मानेपर्यंत ओढून घेतलं. तेवढ्यात चेहऱ्यावर कुठूनतरी थोडासा उजेड येतोय असं वाटलं आणि तिने डोळे उघडले. ईशा तिच्या बाजूला नव्हती. ती खिडकीपाशी उभी होती. तिने खिडकी उघडली होती त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड आत येत होता.\n“ही काय करतेय खिडकीच्या जवळपुन्हा काही…\nती उठून ईशाच्या मागे जावून उभी राहिली.\n“अगं काय हे…घाबरलेच मी.” ईशा\n“मला झोप येत नाहीये…सारखे विचार चाललेत डोक्यात.” ईशा\n“मी पण जागीच आहे.” सायली\n“ए, चल आपण हॉलमध्ये जाऊया. तिकडे बसून बोलता तरी येईल.” ईशा\n“ओके, चल मी कॉफी करते…गप्पा मारू जरा वेळ…” सायली\nकॉफी घेतानाही दोघी गप्पच होत्या. आपापल्या विचारात होत्या. सायलीने हळूच ईशाकडे पाहिलं, तिला ईशाशी काहीतरी बोलायचं होतं पण बोलू की नको ह्यावर ती विचार करत होती. शेवटी न राहवून तिने सुरुवात केली.\n“एक सांगू इशी, मगाशी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती पण तू रडत होतीस म्हणून मुद्दाम मी विषय नाही वाढवला. तू दोन वेळा म्हणालीस ना, म्हणजे एकदा बाथरूम मध्ये आणि एकदा माझ्या बेडरूम मध्ये असताना अंधार होता पण थोडासा लाईट येत होता, कदाचित बाहेरच्या दिव्यांचा असेल असं तू म्हणालीस…”\n“अगं पण लाईट सगळेच गेले होते. म्हणजे लाईट गेल्यावर आनि लगेच बाहेर डोकावून आला होता. आपल्या एरियातले सगळे अगदी रस्त्यावरचे पण लाईट्स गेलेत असं म्हणाला. बाहेर एकदम काळोख झाला होता. ज्या घरात इमर्जन्सी लाईट होते तिथूनच थोडा उजेड रस्त्यावर येत होता. पण बाथरूमची खिडकी येते त्या बाजूला तर कोणतीच घरं नाहीयेत..म्हणजे पूर्ण अंधार असायला हवा ना आतमध्ये..उजेड कुठला आणि कुठून येणार ..तोही एवढा की तुला कोणीतरी उभं आहे, तुझ्या जवळ येतंय हेही सगळं दिसलं…\n“म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये ना तुझा, मी सगळी स्टोरी रचून सांगतेय असं वाटतंय का तुला \n“अगं नाही, अजिबात नाही. मला असं म्हणायचं आहे की हे सगळं किती विचित्र आहे. सगळीकडे पूर्ण काळोख असताना, तुला हे सगळं दिसेल एवढा उजेड फक्त बाथरूम मध्ये आणि बेडरूम मधेच कसा असेल मी तुला शोधा���ला आले होते, तेव्हा बाथरूम मध्ये पूर्ण अंधार होता. बेडरूम मध्ये तू बसली होतीस ते मला हातात मोबाईल होता म्हणून दिसलं नाहीतर कळलंच नसतं, एवढा अंधार होता. मग तेव्हाच एवढा उजेड कुठून आला मी तुला शोधायला आले होते, तेव्हा बाथरूम मध्ये पूर्ण अंधार होता. बेडरूम मध्ये तू बसली होतीस ते मला हातात मोबाईल होता म्हणून दिसलं नाहीतर कळलंच नसतं, एवढा अंधार होता. मग तेव्हाच एवढा उजेड कुठून आला हे खूप विचित्र आहे, पण कुठेतरी असं अनुभवलंय मी, याआधी. ” सायली\n मला कळत नाहीये …” ईशा\n“काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं मला. भयानकच होतं आणि विचित्र होतं, त्यात पण असंच होतं…मी एका रस्त्यावरून चालले होते…संध्याकाळ टळून गेली होती. रस्त्यावर कुठेच दिवे दिसत नव्हते. खरं तर अंधार असायला हवा ना, पण तरीही मला पुढचा रस्ता दिसत होता आणि मागे बघितल्यावर मागचा रस्ता पण दिसत होता…रस्ता दिसण्यापुरता उजेड कुठून येत होता तीच आठवण झाली मला तू बोलत असताना…” सायली\n“विचित्र तर आहेच. कारण लॉजिकली विचार केला तर ह्या गोष्टी पटण्यासारख्या नाहीच आहेत. मगाशी मी खिडकीशी उभं राहून तोच विचार करत होते. आपण अगदी असं धरलं की कोणीतरी मुद्दामहून मला घाबरवायला हे सगळं करत होतं, पण मग खिडकी चं काय एखादं माणूस गज असलेल्या खिडकीतून बाहेर कसं जाईल एखादं माणूस गज असलेल्या खिडकीतून बाहेर कसं जाईल मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ते जे काही होतं ते बाहेर जाताना….कसं शक्य आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ते जे काही होतं ते बाहेर जाताना….कसं शक्य आहे\nत्याच वेळी आणखी एक गोष्ट सायलीला आठवली.\n“पण मी आले तेव्हा बेडरूमची खिडकी लावलेली होती. तू बंद खिडकीकडे पाहत होतीस. खिडकी कोणी बंद केली मग\n” सायली जवळजवळ किंचाळलीच.\n“मगाशी मुद्दामच नाही सांगितलं. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त विचित्र तेच आहे. ‘ती’ बाहेर गेली आणि मग माझ्या डोळ्यांनी मी खिडकी आपोआप बंद होताना बघितली. एवढंच नाही, दोन्ही कड्या पण आपोआप लागल्या. मी बघितलं. ” ईशा\n“खरं तर दोन-तीन वेळा तर मला पण असलेच अनुभव आले. पण मी खूप डोक्यापर्यंत नेलं नाही ते. एकदा तर ते स्वप्नंच होतं. पण खूप रिअल वाटत होतं त्यातलं सगळं. जागी झाल्यावर पण असंच वाटत होतं की ते सगळं मी खरंच अनुभवलंय. आता इतके दिवस झाले तरी मला ते स्वप्न जसंच्या तसं अगदी सगळं आठवतंय. आणि त्यानं��रचा तो दुसरा अनुभव. ते आठवलं तर अजूनही शहारा येतो अंगावर..”सायली.\n“एक मिनिट, काय बोलतेयस तू कशाबद्दल आधी बोलली नाहीस कधी\n“अगं मीच खूप लाईटली घेतलं सगळं. पण आज तू सांगितलेलं ऐकताना वाटलं की मी जे अनुभवलं त्याच्याशीच हे सगळं रिलेटेड नसेल ना ह्या सगळ्याकडे “असं काही झालंच नाही” असंच का बघतेय मी ह्या सगळ्याकडे “असं काही झालंच नाही” असंच का बघतेय मी ” हे सगळं खरं असेल तर” असा विचार का नाही करत मी ” हे सगळं खरं असेल तर” असा विचार का नाही करत मी कदाचित हे सगळं खरं सुद्धा असेल…..” सायली.\n“अगं बाई, सांगशील का आता काय ते…आणि प्लीज सगळं सांग मला…कधी, कुठे , कसं, का , सगळं म्हणजे सगळं …कळलं\nसायली सगळं सांगण्यासाठी अधीर झालीच होती. तिने बोलण्याआधी एक क्षण विचार केला आणि म्हणाली\n“सगळं सांगते. पण मला आणखीही काही बोलायचंय इशी तुझ्याशी. सुजयबद्दल. हे सगळं सध्यातरी आपल्यातच राहील, तुला माहीतच आहे. “\nअर्ध्या तासानंतर सायली बोलायची थांबली. तिने आपलं मन ईशाकडे मोकळं केलं आणि तिलाच खूप हलकं वाटायला लागलं. तिने ईशाला सगळं सांगितलं. तिची आणि सुजयची भेट, त्याचं फोन न करणं, कामवाली बाई, खरेदीलाही तो न येणं, आल्यावर एकदम जुना मित्र असल्यासारखं बोलणं, अगदी आज त्याच्या घरी भेट होईपर्यंत सगळं काही….तसंच ते स्वप्न, त्यातला अगदी बारीक-सारीक तपशील, उघडी खिडकी, रात्रीचा तो चेहरा समोर येण्याचा अनुभव…अगदी सगळंच.\n“चल आता झोपूया. साडे-तीन वाजलेत. झोपलो की लगेच उठायची वेळ होईल आता. पण इशी, मला खरंच खूप बरं वाटतंय सगळं तुझ्याशी शेअर केल्यावर. आय जस्ट होप की असले विचित्र अनुभव आपल्याला परत येणार नाहीत. आणि सुजयच्या बाबतीत सुद्धा माझे सगळे गैरसमजच झालेले असुदेत. मग लाईफ मध्ये काही टेन्शन नाही बघ. मग आपण तुझ्यासाठी मुलं बघायला मोकळे….”\nस्वतःच्याच विनोदावर हसत सायली कॉफीचे कप घेऊन किचन मध्ये गेली. ईशा नुसती वरवर हसली. खरं तर तिचं लक्षच नव्हतं. सायलीने सांगितलेलं सगळं तिच्या डोक्यात घोळत होतं. त्या सगळ्यात एक विचित्र योगायोग होता. ती विचार करत होती ,\n“जे घडत आहे किंवा घडलं आहे तो नक्की फक्त योगायोग असेल सायलीशी बोलावं का हे सगळं सायलीशी बोलावं का हे सगळं आत्ता नकोच. परवा साखरपुडा आहे तिचा, तिला जरा टेन्शन-फ्री राहूदेत. आणि नुसतं योगायोगाच्या जोरावर हे बोलणं बरोबरही नाही. बघूया, पुढे अजून काही होतंय का, काय होतंय, कधी होतंय, सगळं नुसतं बघायचं आधी. खात्री पटली तरच सायलीशी बोलूया.”\nदोघीजणी झोपायला गेल्या. दहा-पंधरा मिनिटांनंतर सायलीचा डोळा लागला पण ईशा ला काही केल्या झोप येईना. थोड्या वेळाने ती सायलीला म्हणाली,\n“सायली, ए, झोपलीस का गं\n“एक विचारायचं होतं. तुम्ही सुजयची माहिती काढली आहे ना\n“अगं अरेंज्ड मॅरेज मध्ये थोडीफार माहिती काढतातच ना. त्यांनी पण तुझी माहिती कुठूनतरी काढलीच असणार, म्हणजे घर, त्यातली माणसं सगळं चांगलं आहे ना, मुलगा किंवा मुलगी चांगले आहेत ना हे कळतं ना….” ईशा\n“हो हो गं, माहित आहे ते सगळं. बाबा म्हणाले होते त्याबद्दल काहीतरी पण त्यांनी माहिती काढली की नाही ते काही कळलं नाही. मीच बिझी होते गं या विक मध्ये. आई-बाबांशी बोलायला पण नाही झालं. उद्या विचारते त्यांना.” सायली\n“अगं झोप आता. एवढा विचार नको करूस. चल गुड नाईट “सायली\nशनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी दोघींचा उठायचा पत्ता नव्हता. आई-बाबा, मावशी तिघेही आज खरेदीला जाणार होते. बाकी सगळी खरेदी आणि तयारी झाली होती पण सुजयकडच्या जवळच्या लोकांसाठी गिफ्ट्स आणायचे तेवढं राहिलेलं होतं. घरातलं सगळं लवकर आवरावं म्हणून आईने आज भीमाबाईंनाही कामासाठी जरा लवकरच बोलावलं होतं.\nभीमाबाईंचे सगळ्या घरातले कचरे काढून झाले आणि त्या सायलीच्या खोलीत आल्या. ईशा कशी-बशी उठून बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करत होती. सायली मात्र अजून अंथरुणातच होती. डोळे जड झालेले होते. चुकून डोळे मिटले तर आपण पुन्हा गाढ झोपून जाऊ ह्याची तिला खात्री होती त्यामुळे खूप प्रयत्नपूर्वक ती डोळे मिटू नयेत ह्याची काळजी घेत होती.\n“ओ ताई, हे बघा काय आहे…”\nभीमाबाईंच्या खणखणीत आवाजामुळे सायली पूर्ण जागी झाली. भीमाबाई बोटाने खुण करून पलंगाच्या खाली काहीतरी दाखवत होत्या.\n“बघा ना ताई तुम्हीच…मी बाहेर काढते बघा …”\nपलंगाखालून बाहेर आलेली ती वस्तू पाहून सायली विचारात गढून गेली….\n2 comments on “अज्ञाताची चाहूल (भाग : 4)”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची च��हूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्��ाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/dio-645/", "date_download": "2019-08-20T23:49:14Z", "digest": "sha1:ATQ3J6FY5FPN6GT53B2XNS33GTA62LXE", "length": 9668, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम\nप्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम\nपुणे, दिनांक 28- जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) बैठक जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्‍या सहसंचालक नंदिनी आवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा समन्वयक सुधीर जोशी, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे,\nआकाशवाणीचे कार्यक्रम अ���िकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, सदस्‍य-सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.\nपुणे जिल्‍ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील पेड न्‍यूज (प्रदत्‍त बातमी) तसेच सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी दिल्‍या. या माध्‍यमांवर विना परवानगी जाहिराती आढळून आल्‍यास तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले. नवीन मध्‍यवर्ती इमारतीमध्‍ये जिल्‍हा माहिती कार्यालयात एमसीएमसी कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून विहीत नमुन्‍यातील अर्ज भरुन सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जाईल, असे सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितले. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयातील तळमजल्‍यावरील मिडीया सेंटरमध्‍ये तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.\nकॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स व कॉर्नर पॉकेट वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nचौथी सीट (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/mumbai/", "date_download": "2019-08-20T22:33:34Z", "digest": "sha1:6ETYY7TQHOOO6LCWE2TGXIU56PZ5EK2G", "length": 13352, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "mumbai | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई – छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात…\n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \nमुंबई- सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात…\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची…\nसिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार\nमुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे.…\nमनसेला सोडणाऱ्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार निकाल \nमुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबल अत्यंत अटीतटीचे असल्याने मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांवर शिवसेनेची मदार मोठ्या प्रमाणावर…\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nखालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास कार आणि टेम्पोची ध���क झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू…\nजेट एअरवेज विमानातच पती-पत्नींमध्ये अचानक घरगुती भांडण\nनववर्षांच्या पहिल्याच दिवशी लंडनहून मुंबईच्या दिशेनं एक विमान येत होतं. या विमानात प्रवासी नव्हे, तर चक्क पती-पत्नी वैमानिकच आपापसात भिडले…\nमुंबईच्या अंधेरीत इमारतीला भीषण आग चार जणांचा मृत्यू\nअंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी…\nकोरेगाव भीमा,सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती,गृहराज्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन\nभीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभरात उमटले. मुंबई, डोंबिवली, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध…\nकमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं .\nमुंबई- लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-gujarat-election-analysis-4126", "date_download": "2019-08-20T23:35:27Z", "digest": "sha1:POZGNZHHUDBGVAGQRSWJLXUB7RC4NXSW", "length": 26736, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon special article on gujarat election analysis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुजरात निवडणूक : वजाबाकीचा अन्वयार्थ\nगुजरात निवडणूक : वजाबाकीचा अन्वयार्थ\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nबहुसंख्य श्रमिकांना झुलवत ठेऊन मुठभर कॉर्पोरेट मित्रांना खूष ठेवणे हा फंडा लोकशाहीत फार काळ टिकू शकत नाही. जनतेवर आपली मते, आपले निर्णय लादत गेल्याने हळुहळु जनाधाराची वजाबाकी सुरु होते. गुजरात निवडणूक निकालाने मोदींना हाच संदेश दिला आहे.\nगुजरात व हिमाचल प्रदेशात भाजप जिंकली आहे. नरेंद्र मोदींनी देशात सुरू केलेल्या विकासपर्वावर लोकांनी विश्वास व्यक्त केला असल्याचे भाजप या निमित्ताने सांगत आहे. देशभर मात्र भाजपच्या विजयाची चर्चा होण्याऐवजी गुजरातमध्ये कॉंग्रेसने मारलेल्या मुसंडीची चर्चा अधिक होत आहे. मोदींच्या करिष्म्यापेक्षा राहुल गांधी, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर व हार्दिक पटेलने दिलेल्या लढतीबाबत लोक अधिक बोलत आहेत. निवडणुका राज्याच्या असल्या तरी मूल्यमापन मोदींच्या केंद्रातील सरकारचे होत आहे. गुजरात व मोदी हे समीकरण पाहता ते स्वाभाविकच आहे.\nतीन वर्षापूर्वी कॉंग्रेसचा पराभव करीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. भाजपने मिळविलेला हा विजय खरोखर अभूतपूर्व होता. भाजपने पुढील बहुतांश निवडणुकांमध्ये विजयाची ही घोडदौड जोरदारपणे कायम ठेवली होती. विजयाच्या पार्श्वभूमीवर ते देश ‘कॉंग्रेसमुक्त’ करण्याच्या घोषणा करू लागले होते. गुजरात निवडणुकांच्या निकालाने मात्र या घोडदौडीला जबरदस्त चपराक लगावली आहे. भाजपला या निवडणुकीत १८२ जागांपैकी १५० च्या वर जागा जिंकण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भाजपला ९९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. कॉंग्रेस सत्ता मिळवू शकली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वाचे प्रतीक असलेल्या गुजरातमध्ये कॉंग्रेसने ७७ जागा मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. कॉंग्रेसमुक्त भारताच्या भाजपच्या स्वप्नांना यामुळे मोठी खीळ बसली आहे. गुजरात मॉडेलच्या वास्तवतेबाबतही यामुळे गंभीर ��्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nगुजरात दंगलीनंतर ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ म्हणून गुजरातची चर्चा झाली. नंतर ‘विकासाचे मोदी मॉडेल म्हणून गुजरात चर्चेत आला. नरेंद्र मोदींची विकास पुरुष म्हणून ईमेज उभी करण्यात गुजरात मॉडेलचे केलेले ‘पद्धतशीर मार्केटिंग’ मोठे निर्णायक ठरले. मोदींचा गुजरात ‘सुखी समाधानी’ लोकांचा गुजरात असल्याचे सर्वत्र ठसविण्यात आले. गुजरातच्या धरतीवर देशभरातील सर्व राज्यांचा विकास करण्याची स्वप्नं दाखविण्यात आली. गुजरात मॉडेलचे खरे वास्तव देशासमोर आणण्याचा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला. येथील दारिद्र्य, बेरोजगारी, महिला व बाल कल्याणमधील अपयश, सामाजिक मागासलेपणा, कोरडवाहू शेतीतील बकालता अनेकांनी देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या मार्केटिंग तंत्रापुढे मात्र या वास्तव सत्याचा बिलकुल टिकाव लागला नाही. निवडणुकांच्या निकालामुळे मात्र वास्तव सत्य सर्वांच्या समोर आले आहे. गुजरात सुखी समाधानी लोकांचा प्रदेश नाही. सरकारच्या धोरणांमुळे येथेही मोठा असंतोष आहे. निवडणूक निकालातून येथील जनतेने हाच संदेश दिला आहे.\nनरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शहरकेंद्री विकासाचे प्रारूप राबविण्यास सुरवात केली. विकास म्हणजे रस्ते, विकास म्हणजे बुलेट ट्रेन, विकास म्हणजे बड्या उद्योगपतींच्या कंपन्यांचा विस्तार हे समीकरण या काळात दृढ झाले. शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे बकाल होत गेली आहे. ग्रामीण रोजगार निर्मिती ठप्प झाली. गुजरात याला अपवाद नव्हता.\nनरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात नोटाबंदीचा मोठा निर्णय घेतला. आपल्या या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येईल, असा मोदींचा दावा होता. मोदींचा हा दावा खरा तर ठरला नाहीच, उलट सर्वच जनविभागांवर या निर्णयांचा अत्यंत विपरीत परिणाम झाला. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, शेतकरी, शहरी, गरीब व श्रमिक या निर्णयामुळे फारच प्रतिकूलपणे प्रभावित झाले. रोजगाराच्या संधी घटल्या. सामान्यांना भयानक मनस्ताप भोगावा लागला.\nजीएसटी कर प्रणालीमुळे व्यापारी व छोटे उद्योजक, व्यावसायिकांना अतोनात अडचणींचा सामना करावा लागला. खुद्द मोदींच्या गुजरातमध्ये व्यापारी व व्यावसायिकांनी या विरोधात व्यापक मोर्चे काढत निदर्शने केली. व्यापारी व व्यावसायिक भाजपपास���न यामुळे नक्कीच दूर गेले आहेत.\nकोणी काय खावे, हे निवडण्याचा अधिकार येथील जनतेला घटनेने दिला आहे. मोदी राजवटीत तथाकथिक स्वयंम घोषित संस्कृती रक्षकांनी गोरक्षकांच्या नावाखाली या अधिकारालाच टाच लावण्याचा प्रयत्न केला. गोरक्षणाच्या नावाने देशभर अक्षरशः धुडघूस घातला. अल्पसंख्याकांच्या हत्या करण्यात आल्या. दलितांना लक्ष केले गेले. गुजरातमध्ये या साऱ्याचा अक्षरशः अतिरेक केला गेला. दलित व अल्पसंख्यांक यामुळे दुखावले गेलेच, शिवाय इतरही संवेदनशील व न्यायप्रिय जनसमूह ही यामुळे व्यथित झाले.\nपाटीदार समुदायाचे आरक्षण आंदोलन अत्यंत निर्दयीपणे हाताळण्यात आले. संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपून टाकण्यात धन्यता मानण्यात आली. ओबीसी समुदायालाही दुर्लक्षित करण्यात आले. अल्पेश, जिग्नेश व हार्दिक यांच्या नेतृत्वाखाली या विरोधातील असंतोष एकत्र येत गेला. भाजपला याचीही मोठी किंमत मोजावी लागली.\nनरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीत, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के इतका हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. सत्तेवर आल्यावर मात्र त्यांना आपल्या या आश्वासनाचा विसर पडला. शेतीमालाचे भाव ठरवून सातत्याने पाडण्यात आले. शेतीमालाच्या आयातीस प्रोत्साहन देण्यात आले. निर्यात बंधने लादण्यात आली. शेती व शेतकऱ्यांची सातत्याने कोंडी करण्यात आली. भूमी अधिग्रहण कायद्यात शेतकरीविरोधी बदल करण्याचा प्रयत्न केला गेला. कॉर्पोरेट कंपन्यांवर मात्र सातत्याने सवलतींची खैरात करण्यात आली. देशभरातील शेतकरी समुदाय यामुळे सरकारवर नाराज होत गेला. गुजरातचा शेतकरीही याला अपवाद नाही.\nआपली प्रतिमा ‘शेतकरीविरोधी’ होत आहे हे जाणवू लागल्याने, त्यातून सावरण्यासाठी मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. निती आयोगाने यासाठी कृती कार्यक्रमही जाहीर केला. कृती कार्यक्रमात मात्र ‘उत्पन्न’वाढीऐवजी शेतीमालाचे ‘उत्पादन’ वाढविण्यावर भर देण्यात आला. ‘उत्पादन’ वाढले की ‘उत्पन्न’ कमी होते हा अनुभव असल्याने निती आयोगाच्या या अनीतीमुळे शेतकरी दुखावला गेला.\nशेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाकांशी पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना या योजनेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणीत मात्र शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना अधिक लाभ झाला. सिंचनाच्या सुविधा, माती परीक्षण, बाजार सुधारणा, पशुपालन विकास, कर्ज वितरण याबाबत सरकारने असंख्य घोषणा केल्या. घोषणांच्या अंमलबजावणीसाठी मात्र पुरेशी आर्थिक तरतूद न केल्याने योजना व घोषणा केवळ कागदावरच राहिल्या. शेतकऱ्यांमधील नाराजी त्यामुळे आणखी वाढत गेली. गुजरात निवडणुकीत शेतकरी व ग्रामीण जनतेची ही नाराजी मतदानातून व्यक्त झाली आहे.\nडॉ. अजित नवले ः ९८२२९९४८९१\n(लेखक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस आहेत.)\nगुजरात गुजरात निवडणूक भाजप defeat नरेंद्र मोदी डॉ. अजित नवले\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात ���िमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/iti-students-help-flood-victims-kolhapur-and-sangli/", "date_download": "2019-08-21T00:29:28Z", "digest": "sha1:NZIX2AHIBIVNJ5AB3US57Y4EC4KOGZZK", "length": 32170, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Iti Students Help With Flood Victims In Kolhapur And Sangli | Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावड��\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच��� भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार\nITI students help with flood victims in kolhapur and sangli | Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार\nMaharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार\n४२ पथके कोल्हापूरसाठी सज्ज; घरांच्या डागडुजीसह मोडलेले संसार उभारण्याचा प्रयत्न\nMaharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार\nठळक मुद्दे४२ पथके कोल्हापूरसाठी सज्ज; घरांच्या डागडुजीसह मोडलेले संसार उभारण्याचा प्रयत्न अनेक पूरग्रस्त जिल्ह्यांतील घरांत एमएसईबीचे कर्मचारी वीज आहे की नाही मीटर चेकिंग यांसारखी कामे करत आहेत.\nमुंबई : राज्यातील पूरस्थिती पाहता राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आता तिथे गरज आहे ती मोडून पडलेले संसार सावरण्याची, घरांची डागडुजी करण्याची. यासाठी आयटीआयच्या विद्यार्थी-प्राचार्यांची पथके सज्ज आहेत. राज्यभरातून ४२ पथके तयार असून जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांकडून सूचना मिळताच आवश्यक तेथे जाणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे मुंबई विभागाचे साहाय्य्क संचालक योगेश पाटील यांनी दिली.\nअनेक पूरग्रस्त जिल्ह्यांतील घरांत एमएसईबीचे कर्मचारी वीज आहे की नाही मीटर चेकिंग यांसारखी कामे करत आहेत. आयटीआयचे विद्यार्थी, प्राचार्य त्यांना या कामात मदत करीत आहेत. सांगलीवाडी, शिराळे, पलूस, मीरज येथे आयटीआय विद्यार्थ्यांचे पथक पोहोचले आहे. तेथील घरांतील मीटर रिप्लेसमेंट, वायर चेकिंग, लिकेजेस यांची तपासणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी एमएसईबी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. वैद्यकीय, इतर कॅम्पमध्येसुद्धा मदतीसाठी विद्यार्थी तयार असल्याची माहिती सांगली आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी दिली.\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरआयटीआयची ५ पथके, पुणे येथील औंधची ३, मुंबई विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडची प्रत्येकी २, नाशिकमधून ८, नागपूर, अमरावतीची प्रत्येकी ३ तर औरंगाबादची ८ पथके तयार असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली. या प्रत्येक पथकात १५ ते १६ विद्यार्थी ���णि प्राचार्य यांचा सहभाग आहे. या पथकांतील विद्यार्थी हे इलेक्ट्रिशियन, वायरमन, प्लंबर, फिटर, वेल्डर, कारपेंटर आहेत. यातील काही विद्यार्थी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत तर काही माजी विद्यार्थ्यांनी संचालनालयाच्या सांगण्यावरून मदतीसाठी तयारी दाखविली असल्याचे पाटील यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\niti collegeKolhapur FloodRainSangli FloodSatara Floodआयटीआय कॉलेजकोल्हापूर पूरपाऊससांगली पूरसातारा पूर\nमराठवाड्यात पावसाचा दगा; पेरणीनंतर सोयाबीनवर पंधरा दिवसांतच नांगर फिरविण्याची वेळ\nअतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील पिकांवर रोग\nकृष्णाकाठची ८० टक्के मातीची घरे राहण्यास असुरक्षित\nपूरग्रस्तांसाठी महाहौसिंग नव्याने घरे बांधणार : राजेंद्र मिरगणे\nसांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख, नीलम गोऱ्हे अंकली गाव दत्तक घेणार\nकोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींची मागणी\nआम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा --: तिघेही अंध\nपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे\nआदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत\nयंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक\nकोल्हापुरातील पूरग्रस्तांना इस्कॉनकडून वैद्यकीय मदत\nभजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटि��ग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/industrialist/adfactors-233/", "date_download": "2019-08-21T00:00:38Z", "digest": "sha1:UWTEICF7MDWSRIZH25YODCODL3KNTJMF", "length": 13339, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "महिंद्रा हा भारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशि��न कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Industrialist महिंद्रा हा भारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड\nमहिंद्रा हा भारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड\nटीआरएच्या भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड – भारतातील पाहणी 2018 यावर आधारित\nमुंबई: भारतातील 16 शहरांतील 5,000 ब्रँडचा समावेश करणाऱ्या पाहणीमध्ये, 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या ‘महिंद्रा’ ट्रॅक्टर्सला ट्रस्ट रिसर्च अॅडव्हॉयजरीने (टीआरए)‘भारतातील सर्वात आकर्षक ब्रँड्स’ – भारतातील पाहणी 2018 या अहवालाच्या पाचव्या आवृत्तीमध्येभारतातील सर्वात आकर्षक ट्रॅक्टर ब्रँड म्हणून गौरवण्यात आले आहे. ही पाहणी टीआरएच्या प्रोप्रायटरी ‘ब्रँडअॅट्रॅक्टिव्हनेस मॅट्रिक्स’ वर आधारित असून, त्यामध्ये ब्रँड अॅट्रॅक्टिव्हनेसची 36 वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.\nटीआरए पुरस्कार मिळाल्याबद्दल, एमअँडएम लि.चे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, “टीआरए पुरस्कार म्हणजे, शेतीच्या प्रच्येक प्रकारच्या उपयोगासाठी विविध प्रकारचे ट्रॅक्टर उपलब्ध करण्याबरोबरच, जागतिक ग्राहक-केंद्री ब्रँड निर्माण करण्याच्या आमच्या कामाचा गौरव आहे. महिंद्रामध्ये आम्ही यशस्वी होण्यासाठी सातत्याने ग्राहकांबरोबर काम करण्याचा आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या पुरस्कारासाठी टीआरएचे आभार मानत असताना, आम्ही यापुढेही ट्रॅक्टर व फार्म मशीनरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये नवी उत्पादने विकसित करण्यासाठी काम करत राहणार आहोत. त्यासाठी नावीन्य व तंत्रज्ञान यावर भर देणार आहोत”.\nटीआरए रिसर्चचे रिसर्च डायरेक्टर सचिन भोसले यांनी सांगितले, “ब्रँड आकर्षक ठरण्यासाठी महिंद्रा ट्रॅक्टर्स कम्युनिकेशन महत्त्वाची दुहेरी भूमिका बजावत आहे. एक म्हणजे, यामुळे ब्रँडमधील आकर्षकपणा उठून दिसतो, आणि दुसरे म्हणजे, हा आकर्षकपणा भारतातील शेती क्��ेत्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जाते. महिंद्रा म्हणजेच ट्रॅक्टर असे समीकरण झाले आहे आणि एक ब्रँड म्हणून तो सर्व भारतीय ट्रॅक्टर ब्रँडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या यशासाठी महिंद्राचे अभिनंदन.”\nटीआरएचा ‘बाइंग प्रॉपेन्सिटी’ निर्देशांक ही शास्त्रीय पद्धत असून, तो ग्राहकांची उत्सुकता समजून घेण्यासाठी व मोजण्यासाठी ग्राहकांच्या खरेदी प्रक्रियेच्या मुळाशी जातो. ग्राहकांच्या प्रभावाबाबतच्या खरेदीला चालना देणाऱ्या ओव्हर्ट, कव्हर्ट व काँटेक्शुअल घटकांद्वारे हा निर्देशांक हे समजून घेतो. बाइंग प्रॉपेन्सिटी निर्माण करणे म्हणजे, ब्रँडविषयी ग्राहकांचा नैसर्गिक कल निर्माण करणे व हा कल ग्राहकाच्या विश्वासाच्या (खरेदी करण्यासाठी व्यवहारात्मक चालनादायी घटक) व आकर्षकपणाच्या (खरेदी करण्यासाठी मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक चालनादायी घटक) आधारे निर्माण केला जातो.\n20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे.त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.\nशिवशाहीर पुरंदरे यांना जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान\nसमस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष,भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांना मारहाण\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले\nस्टेट बँक शाखा पातळीवर सेवा सुधारणेला देणार प्राधान्य-जी. रवींद्रनाथ\nबँक ऑफ बडोदा सादर करीत आहे नवीन गृह कर्ज योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/laboratories/", "date_download": "2019-08-20T22:40:33Z", "digest": "sha1:K6FDM6P46PYUQAZZINM6NB77U3UYGZOP", "length": 10363, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "laboratories Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nथेऊर येथील बायोटेक कंपनीला भीषण आग\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइनपुण्यातील थेऊर येथील एका बायोटेक कंपनीला भीषण आग लागली असून ही आग संपूर्ण कंपनी परिसरात पसरली आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ह्या घटनेमुळे…\nअकोल्यातील प्रयोगशाळा, वैज्ञानिक अधिकारी संघटनेचा संपाला पाठिंबा\nअकोला : पोलीसनामा ऑनलाईनसातवा वेतन आयोग लागू होण्यासह अन्य मागण्यांकरिता आज पासून तीन दिवस म्हणजेच दिनांक ७, ८, ९ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात अकोला जिल्हा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nक्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता…\n‘WhatsApp’ नं बदललं नाव, लवकरच तुमच्या स्मार्ट फोनमध्ये…\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील…\n‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा\nहॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी\n‘PUBG’ साठी पुण्यात मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार\nअहमदनगर : मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://peshawai.blogspot.com/", "date_download": "2019-08-20T23:42:10Z", "digest": "sha1:F5TAC47OANK42A5XMF5HBOFCXVI7QE5C", "length": 2358, "nlines": 68, "source_domain": "peshawai.blogspot.com", "title": "पंखपार", "raw_content": "\nदूर नभापार आले निळे बोलावणे पायात नव्हत्या दिशा केवळ चमचम चमचम चांदणे\nथेंब अवचित आले पावसाचे दारी\nचिंब झाले शब्द माझी ओलावली गाणी\nआली गंधाळली माझ्या अंगणी भिंगोरी\nमन झाले वारा, मन झाले पाणी\nमन धावते वढाळ, मन कागदाची होडी\nथेंब अवचित आले आली पापण्यास स्मृती\nगळा भरल्या मेघात विज हुंदक्यास भेटी\nअसा नाचतो पाऊस चाल थेंबाळते माझी\nमन झाले रान, मन झाले शीळ\nमन अभ्रकाचे फुल, मन उन्हाची पाकोळी\nथेंब अवचित आले आली पाखरे सुखाची\nसावलीस फुटे त्यांच्या पालवी आशेची-भीतीची\nया पोस्टचे दुवे द्वारा पोस्ट केलेले peshawa No comments:\nसंगीतबद्ध केलेल्या काही रचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-2490", "date_download": "2019-08-20T23:51:47Z", "digest": "sha1:2T2C7N3VF7SVXLMIFHANLP7ISNPSZXNJ", "length": 24022, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\n‘तो अगदी पडवळासारखा आहे आणि त्याची बहीणही चवळीची शेंग आहे नुसती’, ‘ती टोमॅटोसारखी टमटमीत आहे नाही’, ‘तिला बघितलं की भोपळ्याची आठवण येते’, ‘तिचा स्वभाव एकदम फटाकडा आहे, लवंगी मिरचीच जणू’, ‘तिला बघितलं की भोपळ्याची आठवण येते’, ‘तिचा स्वभाव एकदम फटाकडा आहे, लवंगी मिरचीच जणू’, ‘काही लोकांच्या जिभेवरच जणू साखर असते, नाही’, ‘काही लोकांच्या जिभेवरच जणू साखर असते, नाही’, ‘त्यांचं बोलणं अगदी मधाळ असतं’...खाण्याच्या पदार्थांचा उल्लेख असा प्रत्येकच भाषेत अनेकदा सहज केला जातो. मानवी स्वभावाची वैशिष्ट्यं आपण किती सहजपणे अन्नघटकांना, फळाफुलांना, पक्ष्यांना, प्राण्यांना आणि आपल्या देवदेवतांनाही चिकटवत असतो’, ‘त्यांचं बोलणं अगदी मधाळ असतं’...खाण्याच्या पदार्थांचा उल्लेख असा प्रत्येकच भाषेत अनेकदा सहज केला जातो. मानवी स्वभावाची वैशिष्ट्यं आपण किती सहजपणे अन्नघटकांना, फळाफुलांना, पक्ष्यांना, प्राण्यांना आणि आपल्या देवदेवतांनाही चिकटवत असतो बघितलं तर निरनिराळ्या भाषांमध्येही हेच दिसून येतं.\nइंग्रजीतली काही भाज्यांची नावंच बघूया. भेंडीला म्हणतात, ‘लेडी फिंगर.’ कारण ती कधी स्त्रीच्या लांबसडक (किंवा कधी आखूडही,) बोटांसारखी असते. दुधीला इंग्रजीत ‘बॉटल गोर्ड’ असा शब्द आहे. दुधीच्या उभट बाटलीसारख्या आकारावरून तो पडला आहे. पडवळ सापासारखा दिसतो, म्हणून या भाषेत त्याला म्हणतात, ‘स्नेक गोर्ड’, तर गिलक्‍याला, म्हणजेच घोसाळ्याला ‘स्पाँज गोर्ड’ आणि शिराळ्याला किंवा दोडक्‍याला ‘रिड्‌ज गोर्ड’ म्हणतात. हेच दोडकं हिंदीत होत��, ‘तुरई.’ ‘गोर्ड’चा उच्चार ‘गुअड’ असाही काही ठिकाणी केला जातो. ‘ॲपल गोर्ड’ म्हणजे आपण ज्याला ढेमसं म्हणतो, ती भाजी. ढेमशाकडं पाहिल्यावरच, एखाद्यानं ढिम्मपणे ठिय्या मारण्याची आठवण येते अगदी या बसक्‍या आकारावरूनच बहुधा हे नाव या भाजीला पडलं असावं या बसक्‍या आकारावरूनच बहुधा हे नाव या भाजीला पडलं असावं हिंदीत त्याला ‘टिंडा’ म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या लाल भोपळा हाही याच प्रकारात मोडतो. आपल्याकडं लाल भोपळ्याला ‘गंगाफळ’, ‘काशीफळ’ अशीही नावं आहेत; गंगेच्या काठी ही भाजी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यावरून ही नावं पडली आहेत.\nजरा लांबट वा गोल आकाराचं, कठीण सालाचं आणि जे सालासकट खाल्लं जात नाही, ते फळ म्हणजे गोर्ड, अशी याची शब्दकोशातली व्याख्या आहे. गंमत वाटते, नाही पण खरंच आहे, की आपण ज्या गोष्टी भाज्या म्हणून सेवन करतो, त्यांना वनस्पतीशास्त्राच्या परिभाषेत ‘फळ’ अशी संज्ञा आहे. यात मग काकडी, टोमॅटो यासारख्या अनेक ‘भाज्यां’चा समावेश होतो. म्हणूनच असं गमतीनं म्हणतात, ‘टोमॅटो हे फळ आहे, याची माहिती एखाद्याला असणं, हे ज्ञान आहे; तर फ्रूट सॅलडमध्ये टोमॅटोचा वापर न करणं, हे शहाणपण आहे...’\nभाषेची एक गंमत असते. काही शब्द एका भाषेत ज्या अर्थी वापरले जातात, ते दुसऱ्या भाषेत वेगळ्याच अर्थी वापरले जातात. फळं अन्‌ भाज्यांबाबतही हे लागू पडतं. आपण ज्याला ‘कोहळा’ म्हणतो, त्याला उत्तरेकडं हिंदी भाषेत ‘सीताफल’ म्हणतात. तर तिथं ‘सीताफळा’ला ‘शरीफा’ म्हणतात. सीताफळ हे मूळ आतल्या गराच्या रंगावरून ‘सितफल’ किंवा अंगच्या गुणधर्मावरून ‘शीतफल’ असावं. पण ते बनलं सीताफळ आणि मग त्याच्यासारख्या बिया व गर असल्यानं इतर फळांना ‘रामफळ’, ‘लक्ष्मणफळ’ अशी नावं दिली गेली. पैकी रामफळ बाहेरून वेगळं दिसतं, पण लक्ष्मणफळ हे सीताफळासारखंच फिकट हिरवट रंगाचं असतं, पण त्याचे डोळे स्पष्ट व बाहेर आल्याप्रमाणं नसतात. त्याचीही चव रामफळाप्रमाणं सीताफळाच्या जवळ जाणारीच असते.\nरंगावरून आठवलं. नारिंग आणि संत्रं यांच्यात साम्य आहे. त्यामुळं त्यांची गल्लत केली जाते.\nही फळं एकाच कुळातली आणि सख्खी भावंडंच आहेत म्हणा पण ऑरेंज, म्हणजे संत्रं हे हाताला जरा पोकळ लागतं नि ते रंगानं पिवळ्यावर जाणारं असतं. तर किनो किंवा किनू हे बाहेरून अधिक गडद रंगाचं आणि गुळगुळीत व भरीव असतं. मॅंडारिन ऑर��ंज असंही त्याला नाव आहे. त्याला नारिंग म्हणतात आणि त्या रंगाला नारिंगी. फ़ारसी भाषेत ‘नारेंजी’ रंग म्हणतात, पण संत्र्याला मात्र ‘पोर्तुगाल’ म्हणतात, कारण ती तिकडून येतात वाटतं. इराणमध्येही संत्री व तत्सम रसदार फळं होतात. खरं तर मुळात ‘पोर्तुगाल फ्रूट’ म्हणजे आपला पपनस आणि हिंदीतलं चकोतरा. शिवाय पपनसाला पॉमेलो असंही एक नाव इंग्रजी भाषेत आहे. शॅडॉक नावाचं फळ आणि संत्रं यांच्या संकरातून त्याचा जन्म झाला. ते ‘ग्रेपफ्रूट’ म्हणूनही ओळखलं जातं. ग्रेपफ्रूट आतून पांढुरकं व लाल, तसंच गुलाबी, असं दोन्ही रंगांचं असतं. वजन कमी करण्यास याचं सेवन उपयोगी पडतं. पण हे फळ जपूनच खावं, ते अति प्रमाणात खाऊ नये. कारण त्यातील काही रसायनांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लिंबाच्या वंशातली ही सारी रसदार फळं परस्परांपासून तशी चवीला व स्वादाला वेगळी, तरीही एकाच तऱ्हेची आहेत. त्यांची ओळख यामुळंच अशी एकमेकांत मिसळलेली आहे. लिंबावरून आठवण झाली, ती पुन्हा संत्र्याचीच. कारण बंगालीत संत्र्याला ‘कमला लेबू’ असं फार सुंदर नाव आहे. बंगाली लोक तर नुसतं कोमला (कमला), असाच संत्र्याचा उल्लेख करतात. संत्रं जर अख्खं सोललं तर ते दिसतंच उमललेल्या कमळासारखं... बंगालमध्ये संत्र्याची बर्फी, खीर, पुडिंग, आंबटगोड चटणी असे बरेच पदार्थ केले जातात. तसं तर मोसंबं किंवा मुसुंबंही याच कुळातलं. फ़ारसीत त्याला म्हणतात ‘लिमू शिरीन’, म्हणजे गोड लिंबू. मोसमी फळ, म्हणून मोसंबं असं याचं नाव पडलं... भारतात होणारं ईडलिंबू हे आकारानं मोठं लिंबू, अतिशय औषधी समजलं जातं. महा निंबू, जंबिरा अशीही त्याची नावं आहेत. लोणच्यासाठी ईडलिंबू वापरतात.\nफळं आणि भाज्यांच्या जगात आपण जितके रमू तितकं त्यात हरवून जायला होतं. त्यांच्याशी मैत्री केली, तर त्यात आपलाच फायदा असतो. मग ते कडू कार्लं असो, की आंबटढोण लिंबू असो. जीवनातल्या सगळ्या रसांचा आणि सत्त्वांचा परिपोष आपल्या आहारातल्या भाज्या आणि फळं करत असतात. म्हणून शक्‍यतो आवडनिवड असली, तरी नावड न ठेवता, सगळ्याचा अधूनमधून तरी आस्वाद घ्यावा. ज्या गोष्टी विशिष्ट स्वरूपात खाल्ल्या जात नाहीत, त्या वापरून नेहमीपेक्षा जरा वेगळा पदार्थ करून बघावा. नाकं मुरडणाऱ्या बऱ्याचजणांना न आवडणारं आपण काही खातोय, याचा वासही लागत नाही. चवही कळत नाही. कल्पनाशक्तीला चालना दिली, की सुचतात असे पदार्थ. माझ्या मैत्रिणीची आई, आपली मुलगी पोळ्या फार खात नाहीत, म्हणून पोळी कुस्करून, चुरा जरा तव्यावर कुरकुरीत करायची आणि एखाद्या उसळीत खाली घालून वर कांदा-शेवेनं सजवून तिला द्यायची. लेक आनंदानं ही ‘मिसळ’ खायची. भाकरी कधी कधी मुलांना आवडत नाही, तर बाजरी-ज्वारीच्या पिठात मेथी-पालक इत्यादी घालून थापून वडे तळून करावेत. अशा तऱ्हेनं डोकं चालवलं, म्हणजे खाण्याबाबत कटकट असणाऱ्यांच्या पोटात सगळं काही जातं... नेहमी नेहमी त्याच त्या चवीचं खाऊन कंटाळाही येऊ शकतो. करणारीलाही त्यात नावीन्य वाटत नाहीच. म्हणून स्वयंपाकघराच्या प्रयोगशाळेत अधूनमधून नवीन पदार्थ करावेत. असे पदार्थ खाताना नि बघतानाही छान वाटतं. प्रत्येक घरातलं स्वयंपाकघर म्हणजे जणू किमयाघरच\nज्वारीच्या इडल्या आणि टोमॅटोचं रस्सम\nसाहित्य : इडलीसाठी - तीन वाट्या ज्वारी, १ वाटी उडीद डाळ, पाणी, किंचित मेथीपूड (हवी असल्यास वापरा), चवीसाठी मीठ.\nटोमॅटोच्या रस्समसाठी - चार लालबंद दळदार टोमॅटो, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरं, हिंग, मिरीची पूड, चवीसाठी आवडीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर.\nकृती : इडली - ज्वारी व डाळ सहा-सात तास पाण्यात भिजवावी. नंतर उपसून पाणी घालून वाटून घ्यावी. इडलीसाठी लागते तितपत रवाळ वाटावी. चिमूटभर मीठ मिसळून रात्रभर झाकून ठेवावी. सकाळी किंचित मेथीपूड आणि चवीनुसार मीठ घालून हलवून घ्यावी. इडलीपात्रात घालून इडल्या कराव्या.\nरस्सम : टोमॅटो उकडून घ्यावे आणि गार झाल्यावर मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे. पाणी घालून सार तयार करावे. त्यात मीठ, साखर घालावी आणि गरम करावी. फोडणी करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालावा आणि सुकी मिरची घालून फोडणी तयार करावी. ती टोमॅटोच्या रस्सममध्ये घालावी. चवीनुसार मीठ, साखर, मिरपूड घालावी आणि एक उकळी आणावी. आवडीनुसार कोथिंबीर चिरून यात घालावी. इडलीबरोबर सांबार तर नेहमीच केलं जातं. हे फक्त टोमॅटोचं साधं रस्समही छान लागतं. टोमॅटोचं रस्सम आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर ज्वारीच्या इडल्या खायला द्याव्या.\nपर्यायी सूचना : याचप्रकारे नाचणी वापरूनही इडली चांगली होते. ज्वारी व नाचणीबरोबर थोडे तांदूळ वा पोहे घातले तरी चालतं. तांदूळ न घालताही इडली उत्तम होते. सालीसकट उडीद डाळ घेतल्यास अधिक चांगलं व या इडलीला वेगळा रंगही येतो. इडलीच्या पिठात थोडं किसलेलं गाज���, फरसबी अशा भाज्याही थोड्या प्रमाणात घालू शकता. तर रस्सममध्ये सुकी मिरची न घालता अर्धा चमचा तिखटही घालता येईल. नुसत्या मीरपुडीचं रस्समही चवदार होतं. फोडणीत तीळही घालता येतील. रस्सम करताना बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीला घालून, मिश्रण जरा घोटून घेऊनही रस्सम करता येईल. मिक्‍सरमधून नाही काढलं तरी चालतं. पण बऱ्याचजणांना खाताना टोमॅटोची सालं आलेली आवडत नाहीत.\nसंक्रांत स्पेशल - तिळाची चटणी\nसाहित्य : वाटीभर तीळ, पाव वाटी शेंगदाणे, कढीपत्त्याची सावलीत सुकवलेली वाटीभर पानं, अर्धी वाटी चिवड्याचं डाळं, तिखटाची पूड, मीठ, हवी असल्यास चवीनुसार साखर, चमचाभर तेल.\nकृती : तीळ, डाळं व दाणे खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद केल्यावर कढीपत्त्याची वाळलेली पानं त्यात टाकावी. वेगवेगळं चमचाभर तेल, चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्‍सरमधून भरड वाटून घ्यावं किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावं. खमंग चटणी तयार.\nपर्यायी सूचना : या चटणीत थोडी चिंच वा आमसूलही चांगलं लागतं. आवडत असल्यास चटणीत लसूणही घालू शकता. इडलीबरोबर खायला ही चटणी बरी वाटते. डब्यात द्यायची असली, तर एका इडलीचे चार, याप्रमाणं इडल्यांचे तुकडे करून, तुकड्यांवर भरपूर चटणी भुरभुरून त्यावर तेल घालून खालीवर हलवून द्यावं.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/vijay-hooda-siraj-sunder-get-tickets-to-team-india/", "date_download": "2019-08-20T23:00:11Z", "digest": "sha1:EIZ5KD2V3RAV4WFL4KPJHSK6ZV2JTUEY", "length": 15600, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "विजय, हुडा, सिराज, सुंदर यांना ‘टीम इंडिया’चे तिकीट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nविजय, हुडा, सिराज, सुंदर यांना ‘टीम इंडिया’चे तिकीट\nआगामी क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक बघता हिंदुस्थानच्या निवड समितीने रविवारी श्रीलंकेतील तिरंगी ट्वेण्टी-२० मालिकेसाठी सीनियर्सना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना टीम इंडियाच्या संघात स्थान दिले आहे. याप्रसंगी कर्णधार विराट कोहली याच्यासह महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, कुलदीप यादव आणि हार्दिक पांडया यांना विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. याचस���बत विजय शंकर, दीपक हुडा, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर या नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.\nहिंदुस्थानच्या खेळाडूंना आगामी महिन्यांत आयपीएलसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या महत्त्वाच्या दौऱ्यांमध्ये खेळावयाचे आहे. त्यामुळे ६ ते १८ मार्च या कालावधीत श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत प्रमुख खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण पडणार नाही. तसेच दुखापतींपासून दूर राहता येईल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक व ऋषभ पंत हे यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारतील. श्रीलंकेत ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निदहास ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यामध्ये यजमान श्रीलंकेसह हिंदुस्थान व बांगलादेश या देशांचा समावेश आहे.\nरोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के. एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).\nतिरंगी ट्वेण्टी-२० मालिकेचे वेळापत्रक\n६ मार्च : श्रीलंका – हिंदुस्थान\n८ मार्च : बांगलादेश – हिंदुस्थान\n१० मार्च : श्रीलंका-बांगलादेश\n१२ मार्च : हिंदुस्थान-श्रीलंका\n१४ मार्च : हिंदुस्थान – बांगलादेश\n१६ मार्च : बांगलादेश – श्रीलंका\n१८ मार्च : अंतिम सामना\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी न���र परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/01/", "date_download": "2019-08-20T23:58:35Z", "digest": "sha1:KAHNJXQTV6XVIQ4CAL6MZUHE4TMPMVVD", "length": 6523, "nlines": 116, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "January | 2016 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nतिने डोळे उघडले तेव्हा तिचा चेहरा आत्मविश्वास आणि कसल्याशा निश्चयाने फुलून गेला होता. तिला आता एक क्षणही अधिक दवडायची ईच्छा नव्हती. तिने बाजूला पडलेला तिचा लॅपटॉप उचलला आणि ब्राउझर ओपन … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\n“एक मिनिट, तुला काहीतरी माहिती आहे का तू एवढी कशी शांत तू एवढी कशी शांत आणि ….आणि तू माझ्या मागे का आलीस, आणि ते सुद्धा माझ्या नकळत आणि ….आणि तू माझ्या मागे का आलीस, आणि ते सुद्धा माझ्या नकळत “ सायलीला आता हे सगळे प्रश्न असह्य … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\n“अगं मी पण त्याला तेच सांगतोय, एक तर त्याला यायला पण खूप लेट झाला. आपल्या अंगठी घालण्याच्या आधी २ मिनिट्स पोहोचला असेल आणि आता लगेच निघतोय. कोणाशी ओळखही नाही करून … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/store/top-paid/games/mobile?NumberOfPlayers=LocalMultiplayer", "date_download": "2019-08-20T23:53:49Z", "digest": "sha1:EFQZK4EDMRWGCUFP2U2FLG2KPFOUGOI3", "length": 4774, "nlines": 163, "source_domain": "www.microsoft.com", "title": "शीर्ष सशुल्क गेम्स - Microsoft Store", "raw_content": "शीर्ष सशुल्क गेम्स - Microsoft Store\nप्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 4\nप्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 3\nप्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 2\nप्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 1\n5 परिणामांपैकी 1 - 5 दाखवत आहे\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 2.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3 स्टार्स रेट केले\n5 परिणामांपैकी 1 - 5 दाखवत आहे\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\nआपल्याला कोणती श्रेणी वेबसाइट अभिप्राय देणे आवडेल\nएक श्रेणी निवडा साइट नेव्हिगेशन (आपल्याला हवे असलेले शोधण्यासाठी) साइट आशय भाषा गुणवत्ता साइट डिझाइन उत्पादन माहितीचा अभाव उत्पादन शोधत आहे इतर\nआपण या वेब पृष्ठास आज आपले समाधान स्तर रेट करा:\nसमाधानी काहीसे समाधानी काहीसे असमाधानी असमाधानी\nआपला फीडबॅक सबमिट करण्यासाठी धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/6-december-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:54:08Z", "digest": "sha1:4HQDEBY6SCBK7UTIAM7PJRBMAQXVLAB4", "length": 20165, "nlines": 230, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "6 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (6 डिसेंबर 2018)\nदेशातील सर्वात लांब जोडपूल लवकरच खुला होणार:\nब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांना जोडणाऱ्या देशातील सगळ्यात लांब अशा रेल्वे- रस्ते पुलाचे (रेल-रोड ब्रिज) पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबरला उद्घाटन करणार आहेत.\n4.94 किलोमीटर लांबीचा हा बोगिबील पूल आसाम व अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात आहे. सुशासन दिन म्हणून साजऱ्या होणाऱ्या 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुलाचे उद्घाटन करतील, अशी माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.\nमाजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 सालीच या पुलाचे काम सुरू झाले.\nगेल्या 16 वर्षांत या पुलाच्या बांधकामाची मुदत अनेकवेळा चुकल्यानंतर 3 डिसेंबरला या मार्गावर पहिली मालगाडी धावली. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत रसदपुरवठय़ात सुधारणा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या पायभूत प्रकल्पांपैकी बोगिबील हा एक आहे.\nचालू घडामोडी (5 डिसेंबर 2018)\nकरीमनगरचे नाव बदलून करीपुरम ठेवले जाणार:\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास भाजपा करीमनगरचे नामांतर करेल असे आश्वासन दिले आहे. करीमनगरचे नाव बदलून करीपुरम करु असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.\n‘तेलंगणात भाजपा सत्तेत आल्यास लोकांच्या भावनांचा आदर राखत करीमनगरचे नामांतर करीपुरम करण्याचा प्रयत्न करु’, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नामांतरं केल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे.\nट्विटरवर योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र तरीही नावं बदलण्याचा सपाटा अद्याप सुरु आहे. नुकतंच एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणात भाजपाला निवडून दिल्यास हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करु असं आश्वासन दिलं होतं.\n‘जर हैद्राबादचं भाग्यनगर करायचं असेल तर तुम्ही भाजपाला तेलंगणात सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. तेलंगणामधील माजी भाजपा नेता टी राजा सिंह लोध यांनीदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आपला पक्ष तेलंगणामधील शहरांची नावे बदलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.\nम.सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर:\nभारतीय साहित्यविश्वातील प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा झाली. विविध 24 भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृ���ींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.\nयंदा मराठी भाषेतील साहित्यासाठी प्रसिद्ध लेखक म.सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध‘ हा समीक्षा ग्रंथाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत तर ‘भाषा सन्मान‘ पुरस्कारासाठी पुण्याच्या लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे.\n29 जानेवारी 2019 रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एक लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nडॉ. शैलजा बापट या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. त्यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे.\nतसेच, शुद्ध अद्वैत आणि केवल अद्वैत वेदांतावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्‌स’ म्हणून निवड करण्यात आली होती.\nहिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. 203 – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली आहे. तर उर्दू साहित्यासाठी रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ या कांदबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.\nक्वालकॉमकडून नवा प्रोसेसर लाँच:\nसुपरफास्ट 5G इंटरनेटचे स्वप्न पाहणाऱ्या तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्वालकॉमने नुकताच स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला असून सर्वात आधी अमेरिकेमध्ये हे तंत्रज्ञान देण्यात येणार आहे.\nतसेच यानंतर आशिया आणि युरोपमध्ये 5G सेवा पुरवठादार तयार झाल्यानंतर या प्रोसेसरचे स्मार्टफोन आणले जाणार आहेत. 5G हे सध्याच्या 4 जी पेक्षा 50 ते 100 पटींनी जास्त वेगवान असणार आहे.\nक्वालकॉमने यंदाच्या मोबाईल कॉफ्रन्समध्ये 5G साठी प्रोसेसर आणण्याची घोषणा केली होती. तसेच हा प्रोसेसर पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये उपलब्ध करण्याचे सांगितले होते. यावेळी मोबाईल निर्मात्या कंपन्यांनीही यास संमती दिली होती.\n4 डिसेंबर रोजी हवाई येथील एका कार्यक्रमात क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर लाँच केला. या प्रोसेसरमध्ये X50 हे मोडेम असणार आहे.\nक्वालकॉमचा हा अद्ययावर प्रोसेसर व्हेरिझोन कम्युनुकेशनच्या मदतीने सॅमसंग 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन अमेरिकेत 2019 च्या मध्यापर्यंत उपलब्ध होतील.\nसॅमसंग ही कंपनी अॅपलला अमेरिकेमध्ये कडवी टक्कर देत असून 5G च्या स्पर्धेत बाजी मारल्यास अॅपलला चांगलेच जड जाणार आहे.\nअॅपलला 5G असणाऱ्या आयफोनसाठी 2020 पर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच सॅमसंगनंतर वनप्लस ही प्रिमिअम बजेट स्मार्टफोन बनविणारी कंपनीही 5G चे फोन आणण्याची शक्यता आहे.\n‘आरबीआय’कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम:\nरिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने 6.5 टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे.\nतसेच रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के आणि बँक रेट 6.75 टक्के कायम ठेवला आहे. 2019-20 मध्ये जीडीपी 7.4 टक्के राहिल असा अंदाज आहे.\n2018-19 च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर 2.7 ते 3.2 टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला. नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले.\nतर त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.1 टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी 8.2 टक्के होता.\nचालू वर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये काही अंकांची घसरण झाली. अर्थतज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.\n6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.\nभारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.\nसंस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.\nपद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.\nसन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.\nसन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (7 डिसेंबर 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-media-and-psychology-neelambari-joshi-marathi-article-2503", "date_download": "2019-08-20T23:46:17Z", "digest": "sha1:T4VDJGPPDLB2NARZAYW7ELLFU3QTX6IL", "length": 26500, "nlines": 109, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Media and Psychology Neelambari Joshi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nपालक, मुले, जोडीदार किंवा कोणत्याही नात्यातल्या देवाणघेवाणीमध्ये तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या उपकरणांच्या अतिवापराने जे मानसिक परिणाम होत जातात त्याला ‘टेक्‍नोफरन्स’ म्हटले जाते..\nतो तिरीमिरीत आपल्या मुलीला प्रॅममध्ये बसवतो आणि फिरायला घेऊन जातो. त्यांना रस्त्यावर नेहमीचा घोडेवाला दिसतो. त्याची चिमुरडी घोड्यावर बसायचा हट्ट धरते आणि घोडेवाला तिला चक्कर मारायला घेऊन जातो. हा समोरच्या कॉफी शॉपमध्ये जातो. तिथे टीव्हीवर फुटबॉलची मॅच चालू असते. तो तिथल्या सगळ्यांबरोबर मॅच पाहण्याची धमाल अनुभवायला लागतो. तेवढ्यात घोडेवाला एकदा, दोनदा, तीनदा येतो. दरवेळी तो ‘अजून एक चक्कर मार..’ असे सांगून मॅच पाहण्यात गुंग होतो. मॅच संपल्यावर घरी येतो. ‘मुलीला वाढवण्याच्या नादात बायको आपल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते’ या विषयावरून सकाळी झालेल्या भांडणाबद्दल बायकोची माफी मागतो. तेवढ्यात बायको किंचाळते ‘मुलगी कुठे आहे’ मुलगी घोडेवाल्याकडेच विसरलेली असते..’ मुलगी घोडेवाल्याकडेच विसरलेली असते.. ‘शादी के साइड इफेक्‍टस’ या चित्रपटात फरहान अख्तर आणि विद्या बालन यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखांमध्ये हा प्रसंग घडतो.\nहे झाले चित्रपटातले. पण प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही तुमच्या मुलांबरोबर खेळत असताना जर तुमचा फोन व्हायब्रेट झाला तर तुम्ही लगेच चेक करता. आलेला मेसेज महत्त्वाचा नसला, तरीही तुम्ही व्हॉटसॲपवर काही आलेय का फेसबुकवर काय दिसतेय इन्स्टाग्रामवर काय नवीन पोस्ट झालेय ते पाहता. मग १० मिनिटांनी मान वर करून पाहता तेव्हा मूल दुसरे काहीतरी खेळायला लागलेले असते. अर्थात ‘समोरचे माणूस जे काही करत असेल, बोलत असेल त्याला फार महत्त्व दिले नाही तर चालते’ हा संदेश मुलाच्या अंतर्मनाने नकळत टिपलेला असतो. अशा प्रकारे पालक, मुले, जोडीदार किंवा कोणत्याही नात्यातल्या देवाणघेवाणीमध्ये तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या उपकरणांच्या अतिवापराने जे मानसिक परिणाम होत जातात त्याला ‘टेक्‍नोफरन्स’ म्हटले जाते.. सारा कोयेन या ब्रिगहॅम यंग विद्यापीठातल्या प्राध्यापिकेने ‘टेक्‍नोफरन्स’ हा शब्द प्रथम वापरला होता.\nतंत्रज्ञानावर आधारित लॅपटॉप, टॅबलेटस, स्मार्टफोन्स अशा उपकरणांमुळे साऱ्या जगातली माणसे एकमेकांच्या जवळ आली. ती सहजगत्या एकमेकांशी संवाद साधायला लागली. त्यांच्यात व्हर्च्युअल कम्युनिटीज तयार झाल्या. ‘द व्हर्च्युअल कम्युनिटीज’ याच नावाच्या पुस्तकात होवार्ड ऱ्हाईनगोल्ड याने ‘या व्हर्च्युअल जगातली माणसे एकमेकांपाशी आनंद व्यक्त करतात, वाद घालतात, बौद्धिक चर्चा करतात, आर्थिक व्यवहार करतात, गेम्स खेळतात, माहितीची देवाणघेवाण करतात, एकमेकांना भावनिक मदत करतात, एखाद्या संकल्पनेवर ब्रेनस्टॉर्मिंग करतात, गॉसिपिंग करतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात, मित्र मिळवतात आणि गमावतात. थोडक्‍यात वास्तव जगात होणारी माणसांमधली देवाणघेवाण या जगातही घडते’ हे सविस्तरपणे मांडले होते. व्हर्च्युअल कम्युनिटीजमुळे काहीवेळा आपले शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आयुष्य जास्त अर्थपूर्ण आहे असे वाटते. पण त्यामुळे त्यावरचे आपले अवलंबित्वही वाढत जाते. त्याचे व्यसन लागायलाही वेळ लागत नाही. या ‘टेक्‍नोफरन्स’ जोडप्यांमधल्या आणि पालक-मुले यांच्यातल्या नात्यांवर सर्वांत जास्त परिणाम होतो.\nयापैकी जोडप्यांवर काय परिणाम होतात या प्रश्‍नाकडे अनेक मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि समाजशास्त्रज्ञ लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर जोडप्यांबाबत डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोगही होऊ शकतो. मुळात ऑनलाइन विवाहसंस्थांमुळे लग्ने जुळणे सोपे झाले आहे. जोडीदार दूरच्या शहरात किंवा देशात असताना इमेल, चॅट, मेसेजेस अशा अनेक प्रकारे जोडपी एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. जोडीदारापैकी एकाला ताण जाणवला तर तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांमुळे तो लगेच व्यक्त करता येतो.\nपण नेहमीच असे घडते का या प्रश्‍नाचा वेध घेताना ‘अमेरिकन सायकिॲट्रिक असोसिएशन’ने २०१६ मध्ये रोमॅंटिक नातेसंबंधांमध्ये आणि त्यामुळे स्त्रियांच्या भावविश्‍वावर ‘टेक्‍नोफरन्स’चा परिणाम आजमावण्यासाठी १४३ विवाहित स्त्रियांचे एक सर्वेक्षण केले. या स्त्रियांनी जी एक प्रश्‍नावली सोडवली होती त्यात कॉम्प्य��टर्स, सेलफोन्स/स्मार्टफोन्स, टीव्ही अशा उपकरणांमुळे जोडीदाराबरोबरच्या संवादांमध्ये अडथळा येतो हे मान्य केले होते.\nयाचे कारण म्हणजे अनेकजण कामाच्या इमेल्स घरी चेक करतात. तिथला ताण मग घरापर्यंत पोचतो. त्याचे नकारात्मक वातावरण घरात भरून राहते. अनेक घरांमध्ये उठल्याउठल्या काहीजण आधी फेसबुक/व्हॉटसॲप चेक करतात. तेव्हा एका जोडीदाराला आधीच्या दिवसभरातल्या गमतीजमती एकमेकांना सांगायच्या असतात, सुटीचा काहीतरी प्लॅन आखायचा असतो. तेव्हा दुसरा जोडीदार मात्र इमेल पाहात बसलेला असतो. आजकाल अनेक जोडपी एकमेकांशी दिवसभरात प्रत्यक्षात फक्त १२ मिनिटे बोलतात. जिथे या नात्यात एकमेकांच्या गरजा, आवडीनिवडी जाणून घेणे, एकमेकांचा सांभाळ करणे यासाठी एकमेकांना वेळ देण्याची गरज सर्वांत जास्त असते, तिथे या तुटपुंज्या बारा मिनिटांवर नात्याची ढकलगाडी कशीबशी तग धरते.\nसारा कोयेनने २०१४ मध्ये १४० महिलांना याच समस्येच्या अनुषंगाने प्रश्‍न विचारले होते. तेव्हा जोडीदाराबरोबर सूर पुरेसे जुळत नाहीत याचे सेलफोन हे कारण असल्याचे ७५ टक्के जणींनी मान्य केले होते. इतकेच नव्हे, तर स्मार्टफोन्सच्या अतिवापराने एकमेकांत भांडणे आणि वादविवाद वाढतात. त्यातून नैराश्‍याचे प्रमाण वाढत जाते, असे जवळपास सगळ्यांनी सांगितले होते. इतर काही मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांनुसारही जेवताना आणि रोमॅंटिक क्षणांमध्ये ‘टेक्‍नोफरन्स’ नात्यांवर विपरीत परिणाम होतो असे निष्कर्ष निघाले होते. ‘हॅरिस इंटरॲक्‍टिव्ह पोल’च्या एका सर्वेक्षणानुसार तर एकमेकांबरोबर शरीरसुखाचा अनुभव घेतानाही १८ ते ३४ वयोगटातले २० टक्के अमेरिकन्स स्मार्टफोन बाजूला ठेवत नाहीत. तसेच शरीरसुखाला दुय्यम महत्त्व देऊन आपापले स्मार्टफोन्स रात्री वापरत बसतात असे ४० टक्के जणांनी कबूल केले होते. शरीराने शेजारी असलो तरी एकजण फेसबुक आणि दुसरा ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे बिछान्यावरही वेगवेगळ्या जगात जगतो आहोत याची जाणीव नंतर त्रास देते, असे एका युवतीने सांगितले होते.\nहे अमेरिकेचे झालं. पण भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे. त्यापैकी ६५ कोटी लोकांकडे आज स्मार्टफोन्स आहेत. २१.५ कोटी लोक फेसबुकवर आहेत आणि १७ ते ३४ हा वयोगट फेसबुक जास्त प्रमाणात वापरतो. या वयोगटात नातेसंबंधांत ‘टेक्‍नोफ��न्स’ची ढवळाढवळ होत असणार हे उघड आहे.\nयासाठी स्मार्टफोन्स किंवा लॅपटॉपसारख्या उपकरणांना कटाक्षाने बाजूला सारून एकमेकांसाठी वेळ काढणे हा एक उपाय आहे. टेबलटेनिससारखे खेळ खेळताना, पिकनिक किंवा चित्रपट पाहायला जाताना मोबाईल घरी ठेवण्याची सवय करणे आणि वीकएंडला स्मार्टफोन्सचा वापर कमीत कमी कसा करायचा याच्या योजना आखणे असे उपाय यावर करायला हवे आहेत.\nज्या जोडप्यांमध्ये ‘टेक्‍नोफरन्स’ जाणवतो त्यांना मुले असतील, तर मुलांबरोबरच्या नात्यातही ‘टेक्‍नोफरन्स’ आपली भूमिका निभावतो. खरे तर आपण सर्वजणच चांगले पालक बनायच्या प्रयत्नात असतो. मुळात पालकत्व निभावणे ही दमछाक करणारी गोष्ट असू शकते. कधी कधी तर त्याचा कंटाळाही येतो. जेवताना शंभर वेळा मूल टेबलावर चढायचा प्रयत्न करत असताना त्याला थांबवणे, हाताचा पाळणा जरा थांबवल्यावर लगेच किरकिर सुरू करणारे मूल वाढवणे अशा हजारो गोष्टी अनेक वेळा करताना कंटाळा येतोच. त्यात जरा बदल म्हणून स्मार्टफोन्ससारखी उपकरणे वापरली जातात. उदाहरणार्थ, ‘आई, मला काहीतरी खाऊ दे..’ असे तुमचे मूल सतत दोन-तीन मिनिटे तुम्हाला म्हणत असते. दरवेळेला त्याचा स्वर चढा होत जातो. तुम्ही मात्र फेसबुकवर मग्न असता. अखेरीस तुमच्या हातातल्या फोनला ते मूल हात लावायचा प्रयत्न करते. मग तुम्ही मान वर करता.. आणि तक्रारवजा सुरात ‘काय रे’ असे विचारता. अशा प्रसंगांबाबत विचारणा केल्यावर ६५ टक्के आयांनी आपल्या आणि मुलांच्यामध्ये ‘टेक्‍नोफरन्स’ आहे हे मान्य केले होते. तसेच मुलांना जर कधी बागेत खेळायला नेले आणि आजूबाजूला नजर टाकली, तर सगळेच पालक आपापल्या स्मार्टफोन्समध्ये गुंग झालेले दिसतात. ३५ टक्के पालक प्रत्येक ५ मिनिटांतले एक मिनीट स्मार्टफोन्सवर घालवतात असे निरीक्षण सांगते.\nमुले खेळत असताना स्मार्टफोन पाहिला तर त्यात काय चूक आहे असा अनेक पालकांना प्रश्‍न पडतो. मुळात पालकांचे लक्ष दुसरीकडे जाईल अशा टीव्हीसारख्या गोष्टी कायमच होत्या. मग ‘टेक्‍नोफरन्स’लाच जास्त महत्त्व का आहे असा अनेक पालकांना प्रश्‍न पडतो. मुळात पालकांचे लक्ष दुसरीकडे जाईल अशा टीव्हीसारख्या गोष्टी कायमच होत्या. मग ‘टेक्‍नोफरन्स’लाच जास्त महत्त्व का आहे तर स्मार्टफोन्स आणि इतर उपकरणे तुमचे लक्ष सतत वेधून घेण्यासाठीच बनवलेली असतात. त्यामुळे इतर कोणत्याही तंत्रज्ञानाने विचलित झालेल्या पालकांच्या तुलनेत ‘टेक्‍नोफरन्स’मुळे मुलांकडे लक्ष न देणाऱ्या पालकांचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. यातून मुलाची देहबोली लक्षात न येणे, त्याला काय हवे आहे हे नीट न कळणे, स्मार्टफोन्समध्ये गुंगल्यानंतर मुलांना नेहमीपेक्षा जास्त कठोरपणे उत्तरे देणे आणि त्यांच्याकडे जेव्हा लक्ष द्यायला हवे असेल त्यापेक्षा खूप उशिरा लक्ष देणे असे प्रकार सर्रास घडतात.\nजे पालक आणि मुले यांच्यात ‘टेक्‍नोफरन्स’ असतो त्या मुलांमध्ये अस्वस्थता आणि नैराश्‍य झिरपत जाते. ती जास्त चुळबुळी आणि रागीट होतात असे मत ब्रॅंडन मायकेल या ‘कुटुंबातले नातेसंबंध आणि तंत्रज्ञान’ या विषयावर काम करणाऱ्या इलिनॉय विद्यापीठातल्या प्राध्यापकाने पालकांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या आधाराने मांडले आहे. अशा प्रकारे सतत मोबाईल किंवा तत्सम उपकरणे वापरणाऱ्या पालकांमध्येही ताण आणि नैराश्‍य जास्त असते, असे ब्रॅंडन मांडतो.\nयावर काही उपाय करता येतात. आपण ही उपकरणे किती प्रमाणात वापरतो हे मोजणे ही याची पहिली पायरी आहे. त्यानंतर मुलांबरोबर असताना तुम्ही खरोखर मनानेही तिथे असाल अशा योजना आखा. तुमचा फोन मुलांशी बोलताना त्या खोलीत न ठेवणे अशा सवयी लावून घ्या. तुमच्यासाठी त्या क्षणी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ‘तुमची मुले’ ही आहे हे जाणवणे मुलांसाठी खूप गरजेचे असते. मुलांसमोर असताना तुम्ही हातात फोन घेतलाच तर ते काम त्या क्षणी खरोखर इतके महत्त्वाचे आहे का याचा विचार करा. शेवटचे म्हणजे, तुमच्या स्मार्टफोन्सच्या स्क्रीनशी अतूट नाते जोडले गेलेले असताना वास्तवातली नाती मात्र तुटत चालली आहेत याचे भान तुम्हाला आहे का याचा विचार करा. शेवटचे म्हणजे, तुमच्या स्मार्टफोन्सच्या स्क्रीनशी अतूट नाते जोडले गेलेले असताना वास्तवातली नाती मात्र तुटत चालली आहेत याचे भान तुम्हाला आहे का हा प्रश्‍न स्वतःला विचारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.xida-electronics.com/mr/our-commitment", "date_download": "2019-08-20T22:23:33Z", "digest": "sha1:TYZVFZ2T6LN7ME5676Y4PZ2NKC2YXNHB", "length": 3636, "nlines": 131, "source_domain": "www.xida-electronics.com", "title": "", "raw_content": "आमची बांधिलकी - इलेव्हन दा इलेक्ट्रॉनिक्स (HK) कंपनी, लिमिटेड\nइलेक्ट्रॉनिक्स घटक कार्यक्षम वन-स्टॉप खरेदी\nआंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स स्टोरेज केंद्र\nयोग्य गुणवत्ता नियंत्रण प्रणाली\nXIDA इलेक्ट्रॉनिक्स परिपूर्ण गुणवत्ता नियंत्रण प्रणाली स्थापन आणि अंमलबजावणी कठोर दर्जा व्यवस्थापन प्रक्रिया आहे. प्रत्येक उत्पादन टप्प्यावर कठोर गुणवत्ता तपासणी, आंतरराष्ट्रीय अधिकृत संघटना (चे) तृतीय पक्ष तपासणी बाजूला राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय मानके अनुरुप याची खात्री करण्यासाठी केला जातो.\nआम्ही उत्पादन गुणवत्ता छान महत्त्व संलग्न आणि उत्पादने शून्य दोष याची खात्री करण्यासाठी दर्जा व्यवस्थापन पूर्ण कर्मचारी सहभाग (पुरवठादार आणि उत्पादने दोन्ही) आवश्यक आहे.\nगुणवत्ता आमची बांधिलकी: आम्ही पूर्ण आणि ग्राहक 'अपेक्षा जास्त स्वतः सुधारणा दिला गेला आहे.\nआपले पाठवा आम्हाला संदेश\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/passengers-swim-their-lives-after-plane-misses-runway-crash-lands-pacific-lagoon-146574", "date_download": "2019-08-20T23:47:08Z", "digest": "sha1:YCSCI35BFNMYJAR7JROFGSNKTSYEF34F", "length": 12536, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Passengers swim for their lives after plane misses runway crash lands in Pacific lagoon विमान समुद्रात कोसळले ; प्रवाशांनी पोहत वाचवला जीव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nविमान समुद्रात कोसळले ; प्रवाशांनी पोहत वाचवला जीव\nशुक्रवार, 28 सप्टेंबर 2018\nसुदूर : लँडिंगदरम्यान पॅसिफिक समुद्रात विमान कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांनी पोहत आपला जीव वाचवला. निऊगिनी बोईंग 737-800 या विमानात ही दुर्घटना घडली.\nन्यूझिलँडच्या सुदूर माइक्रोनेशियन द्वीपात हे विमान कोसळले. निऊगिनी बोईंग 737-800 हे विमान मायक्रोनेशियन वेनो विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यादरम्यान ते विमान कोसळले. ही घटना सकाळी घडली. हे विमान कोसळल्यानंतर स्थानिकांनी तातडीने विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी छोट्या बोटीची मदत घेतली.\nसुदूर : लँडिंगदरम्यान पॅसिफिक समुद्रात विमान कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांनी पोहत आपला जीव वाचवला. निऊगिनी बोईंग 737-800 या विमानात ही दुर्घटना घडली.\nन्यूझिलँडच्या सुदूर माइक्रोनेशियन द्वीपात हे विमान कोसळले. निऊगिनी बोईंग 737-800 हे विमान मायक्रोनेशियन वेनो व��मानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यादरम्यान ते विमान कोसळले. ही घटना सकाळी घडली. हे विमान कोसळल्यानंतर स्थानिकांनी तातडीने विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी छोट्या बोटीची मदत घेतली.\nयाबाबत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या वर्षी सुरवातीला आणखी एक विमान अपघात झाला होता. त्यानंतर हा अपघात झाला. या विमान अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. हा विमान अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपहाटपावलं : ऐक ना जरा...\n‘ये रे ये रे पावसा’ अशी प्रार्थना करणारे आपण अवघ्या पंधरवड्यात ‘नको नको रे पावसा’ अशी आळवणी करायला लागलो आहोत. चराचराला चैतन्याचं दान देणारा पाऊस...\nनांदूरमध्यमेश्‍वरला महिन्यात \"रामसर' दर्जा मिळण्याचे संकेत\nनाशिक ः पक्ष्यांचे माहेरघर अन्‌ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी नाशिकचे भरतपूर म्हणून गौरवलेल्या नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यास \"...\nमुंबई : तालुक्‍यातील रेवस- बोडणी येथील सुमारे 200 हून अधिक मच्छीमार नौकांनी वादळात भरकटल्यानंतर जयगड बंदराचा आधार घेतला होता; परंतु तेथील मच्छी...\nअलिबाग : पावसाळी बंदीनंतर सुरू झालेल्या मासेमारीच्या पहिल्याच फेरीत अलिबागमधील मच्छीमारांना तब्बल 4 हजार 500 किलो मांदेलीची बम्पर लॉटरी लागली आहे. या...\nतुषार पवारांची ‘माउंट एलब्रुस’वर चढाई\nसातारा - साताऱ्यातील तुषार पवारांसह महाराष्ट्रातील चार जणांनी युरोपमधील सर्वोच्च शिखर ‘माउंट एलब्रुस’वर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकविला. कोरेगाव...\nटायनी चिंगळांमुळे मच्छी हंगामाची सुरवात झकास\nरत्नागिरी - नारळीपौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होऊ लागल्यामुळे मच्छीमारांनी लाटांवर स्वार होत, मासेमारीला जाण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जम��्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/bank-loan-and-self-interest-editorial-167807", "date_download": "2019-08-20T22:51:42Z", "digest": "sha1:A7IIOZ7SXEGXCDRKCNI75UWRNDVDNFTH", "length": 20354, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "bank loan and self interest in editorial साटेलोट्यांचे अनर्थ (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशनिवार, 26 जानेवारी 2019\nवैयक्तिक स्वार्थासाठी काहींनी एकत्र येऊन नियमांना, संकेतांना बगल देण्याची वृत्ती फोफावली आहे. कर्ज देताना उच्चपदस्थ बॅंक अधिकारी, उद्योगपती यांचे झालेले साटेलोटे हे त्याचेच निदर्शक आहे.\nवैयक्तिक स्वार्थासाठी काहींनी एकत्र येऊन नियमांना, संकेतांना बगल देण्याची वृत्ती फोफावली आहे. कर्ज देताना उच्चपदस्थ बॅंक अधिकारी, उद्योगपती यांचे झालेले साटेलोटे हे त्याचेच निदर्शक आहे.\nआ पल्याकडील बॅंकिंग क्षेत्राचे दुखणे विकोपाला जाण्यास कसल्या प्रकारचे उपद्‌व्याप आणि ‘उद्योग’ कारणीभूत आहेत, याची कल्पना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बॅंकर चंदा कोचर यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यावरून येते. धडाडीच्या बॅंकर अशी प्रतिमा असलेल्या आणि अनेकांच्या ‘आयकॉन’ बनलेल्या चंदा कोचर यांचे नाव आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात यावे, हे अनेकांना धक्कादायक वाटले असणार. पण जे दिसते, त्यापेक्षा वास्तव बरेच वेगळे असते, याचा प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा येतो आहे. ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या ‘प्राथमिक माहिती अहवाला’त (एफआयआर) चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात संगनमत करून आयसीआयसीआय बॅंकेला फसविल्याचे म्हटले आहे. हा ठपका गंभीर स्वरूपाचा आहे आणि या प्रकरणातील कायदेशीर कारवाई तडीला नेऊन सत्य समाजासमोर आणायला हवे. याचे कारण आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्णत्वाला जाण्यामध्ये आपल्याकडे अनेक अडथळे असतात. कारणे काहीही असोत; पण प्रत्येक टप्प्यावर कालहरण होते.\nहे प्रकरण ‘सीबीआय’कडे आल्यानंतर ‘एफआयआर’ दाखल करण्यास दहा महिने लागले. २०१६ मध्ये एका जागरूक नागरिकाने व्हिडिओकॉन कंपनीला दिलेल्या कर्जाच्या व्यवहारात पाणी मुरत असल्याचा संशय पहिल्यांदा व्यक्त केल्यानंतरही आयसीआयसीआय बॅंकेच्या संचालक मंडळाने सारवासारवच केली. या कर्जवाटपात कोणतीही वशिलेबाजी, हितसंब��धांचा संघर्ष वा लाभासाठी केलेली नियमबाह्य देवाणघेवाण नाही, असा निर्वाळा मंडळाने दिला होता. आता हा दावा खरा मानला तर जे घडले ते अचाट असे योगायोग मानावे लागतील ‘एफआयआर’मधील माहितीनुसार, आयसीआयसीआय बॅंकेच्या कर्जमंजुरीविषयक समितीने सात सप्टेंबर २००९ रोजी व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले. या समितीत चंदा कोचर होत्या. कर्जमंजुरीच्या दुसऱ्याच दिवशी, आठ सप्टेंबरला दीपक कोचर यांच्या ‘न्यूपॉवर रिन्युएबल कंपनी’च्या खात्यात धूत यांच्याकडून ६४ कोटी रुपये वळविण्यात आले. आता या घटनांची संगती कशी लावायची ‘एफआयआर’मधील माहितीनुसार, आयसीआयसीआय बॅंकेच्या कर्जमंजुरीविषयक समितीने सात सप्टेंबर २००९ रोजी व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले. या समितीत चंदा कोचर होत्या. कर्जमंजुरीच्या दुसऱ्याच दिवशी, आठ सप्टेंबरला दीपक कोचर यांच्या ‘न्यूपॉवर रिन्युएबल कंपनी’च्या खात्यात धूत यांच्याकडून ६४ कोटी रुपये वळविण्यात आले. आता या घटनांची संगती कशी लावायची जून २००९ ते ऑक्‍टोबर २०११ या काळात व्हिडिओकॉन समूहातील पाच कंपन्यांना जी कर्जे देण्यात आली, त्यात आयसीआयसीआय बॅंकेच्या कर्जविषयक धोरणाला पूर्णपणे फाटा देण्यात आल्याचे निदर्शनास आले. २०१२ मध्ये ‘आयसीआयसीआय’ने न्यूपॉवर रिन्युएबल कंपनीला ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. ते मंजूर होण्यापूर्वी धूत यांनी आपला त्या कंपनीतील हिस्सा एका व्यक्तीला विकला. कर्ज मंजूर होताच त्या व्यक्तीने तो केवळ नऊ लाखांना दीपक कोचर यांना विकला. या एकूणच प्रकरणातील योगायोगांच्या या साखळ्या सर्वसामान्य माणसांची मती गुंग करणाऱ्या आहेत.\nभ्रष्टाचार म्हटला म्हणजे तो सरकार आणि राजकारणीच करतात, असा अनेकांचा भाबडा समज आहे. खासगी कंपन्यांमधील व्यवहार मात्र धुतल्या तांदळासारखा आणि कारभार कार्यक्षम असेही समीकरण अनेकांच्या डोक्‍यात असते. इथे बॅंकही खासगी आहे आणि तिला फसविल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे तेही खासगी क्षेत्रातीलच आहेत. त्यामुळे प्रश्‍न सरकारी की खासगी हा नसून, नैतिकतेच्या अभावाचा आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी काहींनी एकत्र येऊन खुशाल नियमांना, संकेतांना बगल द्यावी, ही वृत्ती फोफावली आहे. त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा आपल्याकडे नाहीत, असे नाही. नियंत्रण आणि संतुलनाची रचना आहे, नियामक यंत्रणा आहेत, कायदेकानू आहेत; पण या सगळ्यांच्या बरोबरच व्यावसायिक आणि नैतिक निष्ठा भक्कम असल्या, तरच संस्थाजीवन सुरळित चालते. त्याच तकलादू असल्या तर नियमांचा उरतो तो निव्वळ सांगाडा. त्यातून पळवाटा शोधणे आणि साटेलोटे करून वैयक्तिक स्वार्थ साधणे असे प्रकार घडतात. थकीत आणि बुडित कर्जांच्या गर्तेत आपल्याकडच्या अनेक सार्वजनिक आणि खासगी बॅंका अडकल्या, त्यामागे अर्थव्यवस्थेशी आणि जागतिक परिस्थितीशी संबंधित कारणे असतीलही. ते नाकारता येणार नाही. पण अनेक प्रकरणांमध्ये आढळली ती हीच स्वार्थी वृत्ती. उच्चपदस्थ बॅंक अधिकारी, उद्योगपती यांचे साटेलोटे ही गंभीर बाब असून, या साखळीत अनेकदा राजकारणीही असतात. साटेलोट्याची भांडवलशाही असे आपल्याकडच्या व्यवस्थेला म्हटले जाते, ते त्याचमुळे. जोवर ते चित्र बदलत नाही, तोपर्यंत देश म्हणून आर्थिक बाबतीत केलेल्या कोणत्याच वल्गनांना काही अर्थ नाही. गरज आहे ती मुळापासून स्वच्छता अभियान राबविण्याची.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nराज यांची चौकशी कशासाठी असे आहे 'कोहिनूर' प्रकरण\nसध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\nकर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या\nसाकोली (जि. भंडारा) : तालुक्यातील उकारा येथील युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामेश्वर नीलकंठ तवाडे (वय 28) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे....\nऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत\nपंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे...\nमंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत��त्वाचे निर्णय\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16592", "date_download": "2019-08-20T22:35:17Z", "digest": "sha1:SFQZELHZZBXCU7WTXBUQC3THYQ76UGD2", "length": 4219, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणोबा आमच्या गावात मायबोली गणेशोत्सव २०१४ उपक्रम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणोबा आमच्या गावात मायबोली गणेशोत्सव २०१४ उपक्रम\nगणोबा आमच्या गावात मायबोली गणेशोत्सव २०१४ उपक्रम\nगणोबा आमच्या गावात - गायत्री१३ - श्रिया\nटीपः 'स्वप्नील' हे आमच्या घराजवळचं स्टेशनरीचं दुकान आहे. (श्रिया ला नेहेमी तिथून काहीतरी घ्यायचं असतं.)\nगणोबा आमच्या गावात मायबोली गणेशोत्सव २०१४ उपक्रम\nRead more about गणोबा आमच्या गावात - गायत्री१३ - श्रिया\nगणोबा आमच्या गावात - आशिका -निमिष\nपाल्याचे नाव - निमिष देशमुख\nवय - १० वर्षे ३ महिने\nगणोबा आमच्या गावात मायबोली गणेशोत्सव २०१४ उपक्रम\nRead more about गणोबा आमच्या गावात - आशिका -निमिष\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-293/", "date_download": "2019-08-20T23:53:12Z", "digest": "sha1:7KJFOEB5E6B3S6U6QX2HNMM6BMGGOSC2", "length": 11408, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "११०० तुळशीच्या रोपांतून साकारला भारत - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ११०० तुळशीच्या रोपांतून साकारला भारत\n११०० तुळशीच्या रोपांतून साकारला भारत\nशांतता, शुद्ध हवा आणि सौहार्दाच्या वातावरणासाठी तुळशी लावण्याचा संदेश\nपुणे : देशात शांतता, सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच आपल्याला शुद्ध हवा आणि पवित्र वातावरण मिळावे, या भावनेतून तुळशीच्या रोपांतून भारताचा नकाशा साकारण्यात आला. बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या उपक्रमात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत तुळशीच्या रोपांपासून भारतीय नकाशा साकारला.\nआषाढी एकादशी आणि गुरुपपोर्णिमेचे औचित्य साधून तुळशीचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी पर्यावरण रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. ही रोपे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाटण्यात आली. संचालिका कँप्टन शालिनी नायर, प्रा. अंकित जैन, प्रा. अमोल गुप्ते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.\nप्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, भारतीय सीमांच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, आपल्यामध्ये वृक्षारोपण करण्याची भावना निर्माण व्हावी, तसेच मुलांना तुळशीचे महत्त्व समजावे व त्यांना वृक्षांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्य��त आला. तुळस ही एक गुणकारी औषधी वनस्पती आहे. गेल्या हजारो वर्षांपासून अनन्य साधारण महत्व असलेल्या तुळशीची पूजा आपण करतो. सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसात दोन वेळा तुळशीला पाणी घालणे आणि दिवे लावण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. कुटुंबातील सर्वांचे रक्षण तुळशी करत असते, अशी यामागे आपली भावना आहे. तुळस हे शांततेचे प्रतीक असून, भारताच्या चहुबाजूनी सीमेलगत ही तुळशीची रोपे लावलायला हवीत. त्यातून शांततेचा संदेश जाईल. आपल्या देशात आणि संपूर्ण विश्वात शांतता आणि सौहार्दाच्या स्थापनेसाठी देशाच्या सीमेजवळ राहणाऱ्या सर्व लोकांनी शासकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पवित्र तुळशीच्या रोपांचे वृक्षारोपण करावे”\nवर्षा उसगावकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “तुळस ही आपल्यासाठी अतिशय जवळची आहे. आपल्या अंगणात असलेल्या तुळशीमुळे घराचे वातावरण प्रसन्न व शुद्ध राहते. तुळशी औषधी वनस्पती असून, त्याचे अनेक फायदे आहेत. औषंधापासून ऑक्सिजनपर्यंत सर्व गोष्टी देणाऱ्या तुळशीचे रोपण आपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे.”\nचंद्रभागा किनारी उसळला वारकऱ्यांचा सागर, उभी पंढरी आज नादावली\nएकही पूरग्रस्त मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही -आमदार माधुरी मिसाळ\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/prof-ramnath-chavan/", "date_download": "2019-08-20T23:18:08Z", "digest": "sha1:YDLAEENZMK3U4QMRLXS2XQOCS6IEKBVP", "length": 19778, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रा. रामनाथ चव्हाण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nम��� में है विश्वास\nआपल्या चतुरस्र लेखणीने दलित साहित्य आणि मराठी साहित्य विश्वात प्रा. रामनाथ चव्हाण यांनी वेगळा ठसा निर्माण केला. नुकतेच त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख, महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. भटक्या विमुक्तांचे जग आपल्या लेखणीतून दाखवून देणारा साहित्यिक अचानक निघून गेल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दलित चळवळीतील आघाडीचे लेखक असलेल्या चव्हाण यांचा जन्म बारामती तालुक्यातील कोऱहाळे खुर्द येथे झाला. संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि क्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. ‘भटक्या-किमुक्तांची जातपंचायत’ हे पाच खंडांत प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्काचा दस्ताकेज आहे. ‘जाती क जमाती’ हेही त्यांचे एक महत्त्काचे पुस्तक असून त्याचा जपानी भाषेतही अनुकाद झाला आहे. याचबरोबर भटक्या किमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱयाची माणसं, गावगाडा: काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेकरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.\nभटक्या विमुक्तांचे जग व त्यांचे जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. तब्बल ३०वर्षांहून अधिक काळ त्यांनी या विषयासाठी अकिचल निष्ठेने स्वतःला वाहून घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांनी पदरमोड करून भरपूर भटकंती केली. भटक्या-विमुक्तांच्या पालावर, तांडय़ांवर आणि वस्त्यांकर प्रत्यक्ष भटकून त्यांच्याशी जकळीक निर्माण करून त्यांच्या मुलाखतींतून, भटकंतीतील निरीक्षणांतून या जमातींविषयी भरपूर माहितीचे संकलन केले. भटक्या जमातींचे पूर्वेतिहास, त्यांच्या लोककथा, पुराणकथा, रूढी-परंपरा, देव-देवता, उत्सव, सण, विकाह संस्कार, काडीमोड, इतर न्यायनिवाडे, अंत्यविधी, व्यवसाय, भाषा, त्यांची जातपंचायत, काळानुसार या सगळ्यात झालेले बदल, त्यांचे प्रश्न याविषयी त्यांनी शक्य तितक्या तपशिलात माहिती गोळा केली. त्याच माहितीतून त्यांचा ‘भटक्या-विमुक्तांची जातपंचायत’ हा दस्तावेज पाच खंडांत प्रसिद्ध झाला.\nभटक्या विमुक्तांचे वेगळे जग समजून घे���्यासाठी सर्वसामान्य वाचकांबरोबरच या विषयाच्या संशोधक-अभ्यासकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मराठीतील हा एक महत्त्काचा दस्ताकेज ठरला. पुण्याच्या ‘देशमुख आणि कंपनी’ या प्रकाशन संस्थेने हे खंड प्रकाशित केले आहेत. २००२ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या खंडात त्यांनी डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, वंजारा, पारधी अशा ११जमातींवर लिखाण केले आहे. २००४ साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱया खंडात मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसाकी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा नऊ जमातींवर तर २००६ साली प्रसिद्ध झालेल्या तिसऱया खंडात नंदीबैलकाले, गाढकगोती बेलदार, रायरंद, मरीआईकाला, बहुरूपी, नाथपंथी राकळ या सहा जमातींकर लिखाण केले आहे. २००८ साली प्रसिद्ध झालेल्या चौथ्या खंडात परदेशी भोई, मदारी, मसणजोगी, चित्रकथी, पाथरकट, घ्यारे कंजर, डक्कलकार अशा सात जमातींचा अभ्यास समाकिष्ट असून अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पाचक्या खंडात दरकेशी, लोहार, तिरमल, बागडी, केडूकाघरी, धनगर, गोंधळी, ओतारी आदी जमातींकर केलेला अभ्यास आहे.\nउत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. प्रा. चव्हाण यांनी विविध संस्थांचा कार्यभार सांभाळला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फाउंडेशन, दलित साहित्य संशोधन संस्था, दलित नाटय़ संकुल, नाशिक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठान, आकाशवाणी पुणे केंद्र सल्लागार समितीचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य, प्रौढ प्रशिक्षण तदर्थ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोली�� उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:23:40Z", "digest": "sha1:UBFPYF7KLYC2GJNXL44NYJ5FYG6KTNHU", "length": 5278, "nlines": 122, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\n(-) Remove मॅंचेस्टर filter मॅंचेस्टर\nगोलंदाजी (2) Apply गोलंदाजी filter\nआयसीसी (1) Apply आयसीसी filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nफलंदाजी (1) Apply फलंदाजी filter\nमँचेस्टर (1) Apply मँचेस्टर filter\nविश्‍वकरंडक (1) Apply विश्‍वकरंडक filter\nसचिन%20तेंडुलकर (1) Apply सचिन%20तेंडुलकर filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nकिवींना धूळ चारण्यास टीम इंडिया सज्ज\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : ताक घुसळून लोणी वर यावे तसे 10 संघांच्या मधून 2019 विश्वचषक उपांत्य सामन्याकरता 4 लायक आणि तगडे संघ...\nधोनीला शिकवायची गरज नाही : विराट कोहली\nमॅंचेस्टर : मधल्या फळीत काय करायचं हे धोनीला तुम्ही सांगू नका ते त्याला चांगलंच कळतं अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने...\nवेस्ट इंडीजविरुद्ध महंमद शमी की भूवी सचिन तेंडूलकरला काय वाटतंय..\nमॅंचेस्टर : सध्याच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर चांगलाच सक्रिय झाला आहे. त्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/healthy-beet-root/", "date_download": "2019-08-20T22:24:13Z", "digest": "sha1:MXEMPT7CW4ELI7UOW47HDWUXHFPM55I6", "length": 16824, "nlines": 105, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आरोग्यदायी बीट", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलिक एसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटिऑक्सिडेंटस (विशेषतः बीटागीन) शरीराला रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटॅमिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.\nप्राचीन काळापासून, बीटरूटचा वापर इतर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टी सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलिक एसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. बीटचे कोशिंबीर आणि सूप बनविण्याव्यतिरिक्त, हे सँडविच मधे इतर भाज्यांबरोबर वापरले जाऊ शकते.\nचला तर मग आपण जाणून घेऊया बीटचे फायदे आणि आरोग्यासाठी बीटचे घरगुती उपाय.\nब्लड शुगर लेवल कमी करते\nबीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी 500 ग्रॅम बीट खाल्ल्याने 6 तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते.\nबीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. बीटासायनिनमुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्स��डेंट आहे. हे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो.\nबीटमध्ये उच्च प्रमाणात फॉलिक एसिड असते. हे गर्भवती महीला आणि त्याच्या होणाऱ्या बाळासाठी महत्त्वाचे आहे. गर्भवती महीलांना यामुळे अतिरिक्त उर्जा मिळते.\nबीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या दुसऱ्या समस्या होणार नाही.\nज्या लोकांना डायबिटीज आहे ते बीट खाऊन त्यांची गोड खाण्याची इच्छा पुर्ण करु शकता. हे खाण्याचा फायदा होतो कारण यामुळे गोड खाण्याच इच्छा पुर्ण होते आणि ब्लड शुगर लेवलसुध्दा वाढत नाही, कारण यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि हे फॅट फ्री असते. डायबिटिजच्या रुग्णासाठी हे चांगले औषध आहे.\nहा एक समज आहे की, बीटाचा रंग लाल असल्यामुळे हे रक्त वाढवण्यास फायदेशीर असते, आणि यामुळे हे एनीमिया मध्ये जास्त खाल्ले पाहीजे. या समजमध्ये थोडी सत्यता आहे. बीट मध्ये मोठ्या प्रमाणात आयर्नमुळे हिमोग्लोबिन बनते, जे रक्ताचा असा भाग असतो की, जे ऑक्सिजन आणि अनेक पोषक तत्त्वांना शरीराच्या दुसऱ्या अंगापर्यंत पोहचवण्यास मदत करतो. बीट मधील हेच आयर्न तत्त्व एनीमिया पासुन लाढण्यास मदत करता.\nएका संशोधनात सिध्द झाले की, बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमिन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपुर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.\nसेक्शुअल हेल्थ आणि स्टॅमिना वाढवते\nबीटला नैसर्गिक वियाग्रा म्हटले जाते. जुन्या काळात याचा उपयोग यौन स्वास्थ वाढवण्यासाठी केला जात होता. बीटा नायट्रिक ऑक्साइड रिलीज करते ज्यामुळे रक्त वाहीन्यांचा विस्तार होतो आणि जेनेटल्समध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो. या व्यतिरिक्त बीटमध्ये मोठ्या प्रमाणात बोरॉन केमिकल असते, जे ह्युमन निर्मितीसाठी मदत करते. यामुळे पुढच्या वेळेस वियाग्रा घेण्याचा विचार करत असाल तर पहीले बीट ट्राय करा.\nबीटचे बीटासायनिन तत्त्व अजुन एक चांगले आणि महत्त्वाचे काम करते. एका संशाधनात सिध्द झाले की, ज्या लोकांना ब्रेस्ट किंवा प्रोस्टेट कँसर होतो, त्यांनी बीट खाल्ले तर त्यांचा ट्यूमर वाढण्याची गती 12.5 टक्के कमी होते.\nबीटमध्ये फायबर असते, यामुळे हे एक रोचक औषधीचे काम करते. यामध्ये नायट्रेट तत्व असतात. यामुळे स्टूल नरम होतात. सोबतच पोटाच्या सर्व टॉक्सिन्स निघुन जातात.\nबीटचा ज्यूस प्यायल्याने व्यक्तिचा स्टॅमिना 16 टक्क्यांनी वाढतो. असे याच्या नायट्रेट तत्त्वामुळे होते. शरीरातील ऑक्सिजन वाढल्यामुळे मस्तिष्क सुध्दा योग्या प्रकार काम करते.\nसाखरे के. एस, डॉ. अ. र. सावते व डॉ. रा. ब. क्षिरसागर\n(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी)\nbeet root बीट फॉलिक एसिड folic acid नायट्रिक ऑक्साइड Nitric oxide बीटागीन कॉलेस्ट्रॉल betagin Cholesterol डायबिटीज Diabetes एनीमिया anemia\nअतिवृष्टीमुळे साथीचे आजार उद्भवू नयेत म्हणून घ्यावयाची काळजी\nगहू गवताचा रस आरोग्याला फायदेशीर\nमानवी आरोग्यातील जवसाचे महत्व\nअवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे व नक्षलग्रस्त जिल्हे यामधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत\nप्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 साठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरीत करणेबाबत\nसेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्यपुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन राबविण्यासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देणेबाबत\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत\nराज्यातील विविध जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत\nसन 2016-2017 मध्ये खाजगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional) (पूरक मागणी रुपये 396.12 लाख)\nसन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (Unconditional ) (पूरक मागणी रुपये 387,30,31,000)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:01:10Z", "digest": "sha1:FMHYMLVZKELWJGD2K4ALFBYDITNUOMUA", "length": 3120, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मध्यपूर्वेतील संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मध्यपूर्वेतील खाद्यपदार्थ‎ (२ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०११ रोजी १८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC", "date_download": "2019-08-20T22:24:54Z", "digest": "sha1:IMBPESH3HCNNO3YAU6D7VDV5V6YSYYPW", "length": 3218, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मगरिबला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मगरिब या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनमाज ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:भूगोल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:भूगोल/लेख ‎ (← दुवे | संपादन)\nमाघरेब ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/524", "date_download": "2019-08-20T23:46:05Z", "digest": "sha1:RJ5AWB32HESZUZJ4WNTOZ7LBF32EE2AW", "length": 26724, "nlines": 120, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कविता | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगझल विधेची उपेक्षा मराठी वाङ्मयात का\nराम पंडित ‘पद्… 22/07/2019\nसुरेश भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील समग्र रचनाकारांनी भट या���च्या शैली व भाषा यांचे अनुकरण केले. त्यांतील काहींच्या गाजलेल्या गझला सुरेश भट यांच्याच वाटतात...\nगझल हा पद्यप्रकार मराठी वाङ्मयात दाखल होऊन अर्धशतक लोटले असले तरी अजून, समीक्षकांना ती विधा दखलपात्र वाटत नाही. गझल ही वाङ्मयाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत का केली जात नाही त्यास कारणीभूत कोण गझलेला तंत्रानुगामी ‘कृतकविधा’ संबोधणारे छंदोविहीन, अनाकलनीय, अमूर्त रचनाकर्ते कवी व समीक्षक यांचे अज्ञान की त्यांचा गझलेबद्दलचा आकस\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nबालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nगौतम चंद्रभान … 09/12/2018\nलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.\nवामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.\nहा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे\nप्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या नव्या कवितासंग्रहात एक कविता आहे, ‘कवीला पडलेले पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’. ती कविता वाङ्मयीन व्यवहाराचे अंत:स्तर खरवडून काढते. ती केवळ आजच्या काळातील कवीच्या दु:स्वप्नाचे वेध घेते असे नाही; सर्व काळात परिस्थिती तशीच असते. कविता ही कवीची मूल्यवान निर्मिती असते, तरीही ती लोकांपुढे सादर करताना कवीच्या मनाची स्थिती दु:स्वप्नासारखी का असते प्रश्न कायम असला, तरी ते वास्तव आहे. कवीला समजून घेणारे, त्याला मनापासून दाद देणारे भोवतालचे लोक, त्यांची कवितेकडे पाहण्याची बरीवाईट दृष्टी या बाह्य गोष्टींचे दडपण कवीवर असतेच; पण त्यापेक्षा कविता लिहिणारे कवीचे नितळ मन त्या सगळ्यात गढूळ होऊन जाईल की काय अशी धास्ती कवीला असते. खरी कविता भिडस्त असते. ती सावधपणे न्याहाळत असते प्रकाशन समारंभाच्या प्रसंगीचा भवताल. संग्रहातील कवीला पडलेले ‘पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’ या कवितेतील कवीसारखे.\nत्या पार्श्वभूमीवर ‘पायी चालणार’ या संग्रहातील कविता वाचकांना जणू व्रतस्थपणे आणि शब्दांच्या पलीकडे सांगतात, की ‘आम्ही पायी चालणार\nजंगलगाथा - हृदयस्थ कवीचा आर्त हुंकार\n‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती आहे. महत्त्वाचा आशयविषय असलेली नाविन्यपूर्ण अशी ती कलाकृती मराठी साहित्यात मोलाचा ठसा उमटवील असा विश्वास मला वाटतो.\nमी व कवी रमेश सावंत असे आम्ही दोघे अधुनमधून भेटत असतो. साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, सालस व मृदुभाषी असे ते व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱ्याचा आदर करणे हा त्यांचा स्वभावधर्म. त्यांनी माणसांबद्दलची आत��मीयता जणू काळीजगुंफेत कोरून ठेवली आहे साहजिकच, त्यांनी प्रेमळ नात्याने जोडलेली माणसे अनेक आहेत.\nकवी रमेश सावंत यांचा पहिला कवितासंग्रह ‘गहिवर’ 2012 साली प्रसिद्ध झाला. त्या संग्रहाला राज्यस्तरीय पाच पुरस्कार प्राप्त झाले. पुढे, 2014 ते 2016 या दोन वर्षांत, त्यांचे चार संग्रह प्रसिद्ध झाले : ‘ती चिनारची झाडे’ - जून 2014, (हिंदी कवितांचा मराठी अनुवाद), ‘ओस की बूंद’ - डिसेंबर 2014, (बाळ राणे यांच्या मराठी हायकूंचा हिंदी अनुवाद), ‘एकांतातील कविता’ - 2016, ‘सूर गजलेचे’ - 2016. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहांचा कालावधी लक्षात घेता, त्यांच्या काव्यलेखनाला त्या काळात उत्स्फूर्तपणे बहर आला असावा. तो त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे.\nविभांडिक यांची मागील पिढीची कविता\n‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित\nमनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता लिहीत आहेत. मनोहर यांची कविता ग्रामीण, दलित, नागर, महानगरी, स्त्रीवादी, सामाजिक अशा कोणत्याच चौकटीत आस्वादता येत नाही. कवी ती अंशतः आत्मचरित्रात्मक आहे, ती गाव सोडून शहरात स्थिरस्थावर होऊ पाहणाऱ्या आणि मध्यमवर्गात स्थिरावलेल्या कोणत्याही माणसाचे आत्मचरित्र ठरेल एवढी प्रातिनिधीक आहे. मनोहर यांचे अनलंकृत, सुबोध भाषा हे वैशिष्टय. ते प्रतिमांच्या राशीची आरास न मांडता थेट अनुभवाला भिडतात.\nबेचाळीस कवितांचा समावेश एकशेअठ्ठावीस पानांच्या कवितासंग्रहात आहे. त्या दीर्घ आहेत. काही कवितांची शीर्षके कुंकू, उत्खनन, गल्ला, पगार, देखावा, दप्तर, निरोप अशी एकाक्षरी असली तरी बहुतेक शीर्षके विधानात्मक आणि अन्वयार्थक आहेत. ‘वडिलांच्या खांद्याइतकी उंच जागा’, ‘वडील आठवतात एखाद्या प्राचीन संस्कृतीसारखे’, ‘देव आमच्या घरी वर्षभर राबायचे’, ‘आईच्या डोळयांभोवतीची काळी वर्तुळे’, ‘हिशेब दुकानदारांचा आणि वडिलांचा’, ‘हा जरीचा कपडा टोचेल तुला’, ‘मुलगा माझा शिकत आहे’, ‘मी शोधत आहे, साधू मागे वळून पाहणारा’, ‘झोपेविषयी जागेपणी केलेले चिंतन’अशी शीर्षके हे कवितासंग्रहाचे वजन आहे. एका कवितेचे शीर्षक ‘चुलीवरची मिसळ’ असेही आहे. ते प्रादेशिक आविष्कार समजावून घ्यायला उपयोगी ठरावे.\nमुलांनी मला घडवले आहे\nमी शिक���षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी मुलांना ‘कावळ्याने खाल्ल्या शेवया’ ही तालकथा सांगितली. तालकथेची गंमत असते. त्यात कथा-काव्याचा सुंदर मिलाप असतो. गोष्ट ऐकल्यावर वर्गात जणू चमत्कार घडला मुले मोकळी झाली. मुले त्यांच्या वर्गातील, शाळेतील गोष्टी सांगू लागली. मी आस्थेने ऐकत आहे असे कळल्यावर काही मुले तर त्यांच्या घरांतील गोष्टीही हातचे राखून न ठेवता निरागसपणे माझ्याशी बोलू लागली. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शिकवण्यापेक्षा गप्पाच अधिक झाल्या, ओळख परेड झाली. मुलांच्या गालांवर कळ्या खुलल्या\nशाळा सुटण्यास शेवटची दहा मिनिटे बाकी होती. तेवढ्यात एक जण म्हणाला, “सर, आणखी एक गोष्ट सांगा ना, तुम्ही मघाशी सांगितलेली गोष्ट खूप भारी होती. जाम आवडली मला.” इतर मुलांनीही त्याची री ओढली. “सर, गोष्ट... गोष्ट...” मुलांनी एकच कल्ला केला. मग मी म्हटले, “मघाशी कावळ्याची गोष्ट सांगितली, आता चिमणीची सांगतो... चालेल” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी” मुले उत्साहाने म्हणाली, “सांगा सांगा... चिमणीची सांगा.” “बरं सांगतो... सांगतो, शांत बसा आधी\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nशंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा आढळत नाही असा तो गुण आहे. शंकर पंडित स्वत: वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीही घरातील अनेक कामे करतात. ते राहत असलेल्या घरी, तिसऱ्या मजल्यावरही लिफ्ट बंद असली तर पायी जिने चढून जातात. त्यांनी वाचन, लेखन, कविता करणे, चित्रे काढणे, विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणे असे छंद आवडीने जोपासले आहेत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे त्यांना पाहणारा-ऐकणारा थक्क होतो.\nशंकर पंडित हे मूळचे नागपूरचे. त्यांना चार भाऊ व दोन बहिणी आहेत. पंडित यांचे शिक्षणदेखील नागपूर येथे झाले. ते साराभाई केमिकल्समध्ये ब्रँच मॅनेजर या पदी सेवेस कोलकाता येथे रुजू झाले व अॅडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बदल्या नोकरीच्या कालावधीत मुंबई, आफ्रिका, अमेर���का या ठिकाणी झाल्या. परंतु त्यांनी नोकरी सेवानिवृत्तीपर्यंत ‘साराभाई केमिकल्स’मध्ये केली. ते सेवानिवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झाले.\nजातिवंत रसिक कविमनाचे आनंद सांडू\nआनंद सांडू मूळ मुंबई-चेंबूरचे व्यक्तिमत्त्व विविध गुणी आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याखेरीज, त्यांनी बांधकाम व्यवसायातही मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे पूर्वज, प्रसिद्ध आयुर्वेद औषधांचे जनक शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ठाकूरद्वार सोडून चेंबूरला येऊन स्थिरावले. आनंद सीए झाले. त्यांचा औषधी कंपनीशी संबंध राहिला नाही. ते हिशोबांत आणि वेगवेगळ्या व्यवसायांत रमले. त्यांचा उद्योग त्यांचे दोन मुलगे ‘त्रिधातू कन्स्ट्रक्शन’ या नावाने पुढे विस्तारत आहेत. आनंद सांडू हे तेथे मार्गदर्शकाच्या भूमिकेत नजर ठेवून असतात.\nआनंद सांडू यांचा खरा जीव मात्र साहित्यात, विशेषत: कवितेत रमतो. ते जातिवंत रसिक माणूस आहेत. त्यांचा मोजक्या कविसंमेलनांत सहभाग असतो. त्यांची स्वत:ची तीन-चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची जीवनशैली तशीच टापटिपीची, शिस्तशीर आहे. ते मुंबईत होणाऱ्या विविध संगीतादी सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असलेले दिसतात. ते चेंबूरच्या साहित्यव्यवहारात संयोजकाच्या भूमिकेत वावरत असतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0george-fernandes-story-marathi-article-2499", "date_download": "2019-08-20T23:45:20Z", "digest": "sha1:KYF4OSGONIHPKVQZIYSLUOREQX6VRLCW", "length": 14620, "nlines": 106, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik George Fernandes Story Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसौजन्य ः सकाळ पेपर्स\nगुरुवार, 31 जानेवारी 2019\nलढवय्या कामगार नेता, लोहियावादाचा खंदा पुरस्कर्ता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक आणि संरक्षणमंत्री, कोकण रेल्वेचे मुहूर्तमेढकर्ते अशी अनेक बिरुदे मिरविणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांची कारकिर्दही तितकीच रोमांचक ठरली...\nजॉन जोसेफ फर्नांडिस आणि अलिस मार्था फर्नांडिस यांच्या पोटी ३ जून १९३० रोजी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. मंगळूरमधील कॅथॉलिक कुटुंब��तील जॉर्ज हे सहावे अपत्य. त्यांच्या आई किंग जॉर्ज पाचवे यांच्या चाहत्या, जॉर्ज यांचा जन्मही ३ जूनचा असल्याने नाव त्यांचे ठेवण्यात आले. त्यांचे वडील पिअरलेस फायनान्सचे दक्षिण भारतातील काम पाहायचे. जॉर्ज यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण मंगळूरच्या सेंट अलायसीस महाविद्यालयात झाले. अत्यंत धार्मिक अशा फर्नांडिस (पिंटो) कुटुंबातील जॉर्जला धार्मिक शिक्षणासाठी बंगळूरच्या सेंट पीटर्स सेमिनरीत धाडण्यात आले. दोन वर्षांच्या प्रशिक्षणात, उक्ती आणि कृतीत फरक आहे, अशी जाणीव झाल्याने त्यांनी चर्चचे शिक्षण सोडून दिले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी मंगळूरमधील वाहतूक आणि हॉटेल कामगार यांचे संघटन सुरू केले.\nफर्नांडिस यांनी १९४९ मध्ये नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. त्यांना वृत्तपत्रात मुद्रितशोधकाची नोकरी मिळाली. ज्येष्ठ कामगार नेते प्लासीड डिमोले, समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले. पन्नासच्या दशकात ते मुंबईच्या कामगार विश्‍वातील प्रभावी नेते झाले. फर्नांडिस यांनी १९६७ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांना एकदम प्रकाशझोतात आणणारा ठरला. काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेले, दोन दशके राजकारण गाजवणारे सदाशिव कानोजी ऊर्फ स. का. पाटील यांच्या विरोधात त्यांनी दक्षिण मुंबईतून संयुक्त सोशालिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यांनी ४८.५ टक्के मते मिळवत पाटील यांचा दारूण पराभव केला. त्या वेळी ‘जॉर्ज द जायंट किलर’, अशी घोषणाच झाली. या निवडणुकीने स. का. पाटील यांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात आली.\nफर्नांडिस यांच्या संघटन कौशल्याचा आणि प्रभावीपणाचा अाविष्कार म्हणून १९७४ मधील रेल्वेमनच्या संपाकडे पाहिले जाते. त्यांनी फेब्रुवारी १९७४ मध्ये नॅशनल कोऑर्डिनेटिंग कमिटी फॉर रेल्वेमेन्स स्ट्रगल (एनसीसीआरएस) स्थापन केली. त्याच्या झेंड्याखाली कामगारांच्या संघटना, विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. त्याला मुंबई बेस्ट बस आणि टॅक्‍सी चालकांनी, मद्रासच्या कोच कारखान्यातील दहा हजारांवर कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, गोदीतील संपकरी कामगार अशा सर्वांचा पाठिंबा लाभला होता. सरकारने कामगार नेत्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. अखेरीस २७ मे १९७४ रोजी एकतर्फी संप मागे घेण्यात आला. या संपाने तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी बेचैन झाल्या. त्यांनी जून १९७५ मध्ये आणीबाणीची घोषणा केली. फर्नांडिस यांना अटक करून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांचे त्या अवतारातील छायाचित्र हे आणीबाणीच्या काळातील दहशतीचे\nआणीबाणीच्या काळातील त्यांच्यावरील बडोदा डायनामाईट खटला खूप गाजला होता. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. आणीबाणी मागे घेतल्यावर सार्वत्रिक निवडणूक होऊन जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले. त्या वेळी बडोदा डायनामाईट खटल्यात तुरुंगात असलेल्या फर्नांडिस यांनी बिहारातील मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. मतदारसंघातही न जाता त्यांना तीन लाखांचे मताधिक्‍य लाभले. देसाई मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री झाले. ‘फेरा’ कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी ‘आयबीएम’ आणि ‘कोका कोला’ यांच्याशी कायद्याची लढाई लढली, या कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला.\nफर्नांडिस यांनी १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी (आधीचा जनसंघ) आघाडी केली, १९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या केंद्रातील १३ दिवसांच्या सरकारात सामील झाले. २४ पक्षांची मोट असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) १९९९ ते २००४ या काळात केंद्रात कारभार केला. फर्नांडिस आघाडीचे समन्वयक झाले. २००३ मध्ये फर्नांडिस यांच्या पुढाकाराने संयुक्त जनता दलाची स्थापना झाली. संरक्षणमंत्री म्हणून फर्नांडिस यांनी एनडीएच्या काळात दोनदा काम पाहिले. १९९९ मध्ये ते संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. काहीशे सैनिकांच्या बलिदानानंतर आपण पाकिस्तानच्या कारवाया संपवण्यात यशस्वी झालो.\nएलटीटीईचे समर्थनकर्ते असल्याचा, सीआयएकडून निधीसाठी प्रयत्न केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. कारगिल युद्धावेळी हुतात्मा सैनिकांच्या शववाहिकांच्या खरेदीत फर्नांडिस यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप झाला. मात्र, सीबीआयने त्यांना क्‍लीन चिट दिली होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि���ान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/5961", "date_download": "2019-08-20T23:48:47Z", "digest": "sha1:AH2GMPCHFA2LFPRMTZU3DFXRHK2LGACI", "length": 2715, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शैलेश पाटील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशैलेश केदारनाथ पाटील हे जूचंद्र, वसईचे रहिवासी आहेत. ते चित्रकार व रांगोळीकार आहेत. पाटील चित्रकला व रांगोळी प्रशिक्षणाचे क्लास घेतात. त्यांची मराठी लोकसंगीतात काही गाणी प्रसिध्द झाली आहेत. त्यांनी दुबई येथे साकारलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व दुबईचा राजा यांच्या रांगोळीने प्रशंसा मिळवली होती.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-circulation-through-tankers-status-pune-maharashtra-19350", "date_download": "2019-08-20T23:38:01Z", "digest": "sha1:XHLX3ZTTEHY7JWGT2LZOB3TFSRRG2JQO", "length": 16559, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water circulation through tankers status, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात ८८१ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा\nपुणे विभागात ८८१ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा\nबुधवार, 15 मे 2019\nपुणे ः वाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. परंतु, पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या पुणे विभागातील ७३९ गावे आणि ४३७७ वाड्यावस्त्यांवर सुमारे ८८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.\nपुणे ः वाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. परंतु, पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या पुणे विभागातील ७३९ गावे आणि ४३७७ वाड्यावस्त्यांवर सुमारे ८८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.\nगेल्या वर्षी विभागातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलाप��र, कोल्हापूर जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, उपसा अधिक असल्याने भूजलपातळी झपाट्याने खालावली आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विभागात नोव्हेंबर, डिसेंबरपासून पाणीटंचाई भासू लागली. जानेवारीपासूनच अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिकच वाढली. गेल्या महिन्यापासून या भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे टॅंकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. विभागातील अनेक भागांत विहिरी कोरड्या पडू लागल्याने नागरिकांची सर्व भिस्त धरणांतील पाण्यावर आहे.\nसध्या विभागात खासगी ८३७ तर शासकीय ४४ टॅंकरद्वारे तब्बल १५ लाख ४१ हजार ९४४ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच दोन लाख २० हजार ६५३ जनावरांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विभागात सर्वाधिक पाणीटंचाई सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूरमध्ये सुमारे २६० टॅंकरद्वारे २३४ गावे व १४५७ वाड्यांवरील सुमारे पाच लाख ८ हजार ६०२ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई सुरू असून येथे ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.\nत्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहेत. जिल्ह्यात सुमारे २२७ टॅंकरने १९९ गावे व ८२७ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक १०७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.\nपुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हा या तालुक्यांत पाणीटंचाई आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ, तासगाव, मिरज, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, शिराळा या तालुक्यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहेत.\nजिल्हानिहाय टॅंकरची संख्या व गावे, वाड्या\nजिल्हा टॅंकर गावे वाड्या\nपुणे २०७ १२८ १००५\nसातारा २२७ १९९ ८२७\nसांगली १८७ १७८ १०८८\nसोलापूर २६० २३४ १४५७\nएकूण ८८१ ७३९ ४३७७\nपुणे पाणीटंचाई नगर सोलापूर कोल्हापूर ऊस पाऊस धरण इंदापूर खेड शिरूर सांगली तासगाव\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-trafficking-and-illegal-trade-challenge/", "date_download": "2019-08-20T22:52:23Z", "digest": "sha1:FI4AJFWZPWVO5ZXN6VYZBHMTSOOZU4Y4", "length": 25110, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराचे आव्हान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या ��्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nतस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराचे आव्हान\n>> ब्रिगेडियर हेमंत महाजन\nतस्करी आणि बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. सीमा शुल्क, महसूल या खात्यांना अधिक अचूकतेने काम करावे लागेल. त्याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांचे सामान, कंटेनर यांची तपासणी म्हणजेच स्कॅनिग करावे लागेल. बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी व्यापारी वर्गाशी संवाद साधून त्यांच्यातील देशहिताची भावना जागृत करावी लागेल. अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताने घडवून आणलेली अवनती, त्यांचे सहाय्यकर्ते याबाबतचे आपले गुप्तवार्तांकन निकृष्ट आहे. कृतीयोग्य गुप्तवार्तांकन ही काळाची गरज आहे.\nगेल्या वर्षात हिंदुस्थानात सर्वच बाजूने होणाऱ्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अधिकृत व्यापारापेक्षा तस्करी कितीतरी अधिक आहे. हिंदुस्थानचा ९५ टक्के व्यापार समुद्र मार्गाने होतो आणि ५ टक्के व्यापार भू सीमा मार्गाने तर कमी व्यापार हवाईमार्गे होतो. समुद्र किंवा रस्ता मार्गे येणारे हे सोने वाढत्या विमान वाहतुकीचा फायदा घेऊन पद्धतशीरपणे हिंदुस्थानात येत आहे. चोरटे सोने हे हवाई मार्गानेच अधिक प्रमाणात येताना दिसते. त्याच वेळी उत्तर पूर्वेकडील सिक्कीम वगरे राज्यांमध्ये म्यानमारहून थेट रस्तामार्गे येणाऱ्या सोन्याचे प्रमाणदेखील खूप मोठे आहे. शिलाँग सीमा शुल्क आयुक्तालयात सोने तस्करीचे गुन्हे मुंबईखालोखाल आहेत. सोने तस्करीचा व आयातीवरील निर्बंधांचा त्यात आढावा घेण्यात आला होता. २० टक्के निर्यातीबद्दलच्या सकारात्मक निर्णयामुळे अनेक तज्ञांनी यापुढे सोन्याच्या तस्करीला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला होता, पण आळा बसणे तर दूरच तस्करीत जवळपास दुपटीने वाढच झाली. याचाच अर्थ आपल्या धोरणांमध्ये कुठेतरी चुका आहेत आणि समांतर अशा चोरटय़ा बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्यात आपण कमी पडत आहोत.\nप्रवाशांच्या माध्यमातून ही तस्करी होत असली तरी अनेक वेळा विमाने, बोट कर्मचारीदेखील या तस्करीसाठ�� खूप महत्त्वाचा घटक असतो. तस्करी करणाऱ्या समूहातील एखादा माणूस त्याने आणलेले सोने विमानातच सोडून देतो. मग विमान कंपनीचा कर्मचारी ते सोने तेथून बाहेर काढतो. विमानतळाची सुरक्षा कशी आहे यावर हे अवलंबून असते. मुंबई विमानतळाला बाहेर जाण्यासाठी अनेक वाटा असल्याने त्याचा वापर काही कर्मचाऱ्यांकडून केला जातो. नोटाबंदी करण्यात आली तेव्हा तस्करीला थोडाफार आळा बसला होता; मात्र आता पुन्हा सोन्याची तस्करी करणारे बाजारात सक्रिय झाले आहेत. कारण त्यातून होणारा नफा खूप अधिक आहे. त्यामुळे सोन्याची तस्करी मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. दुबईत एक किलो सोन्याची तस्करी करणाऱया गुन्हेगाराला १० ग्रॅमला ३ हजार रुपये किंवा एक किलोसाठी तीन लाख रुपये एवढा पैसा दिला जातो. २०१६ मध्ये १२० टन सोन्याची हिंदुस्थानात तस्करी केली गेली असावी असा एक अंदाज आहे.\nबेकायदेशीर व्यापार हा मोठय़ा प्रमाणात कंटेनरमधून केला जातो. काही व्यापारी कायदेशीर पद्धतीने दुसऱ्या देशातून एखादी वस्तू आयात करतो तेव्हा त्या कंटेनरमध्ये एक कोटी रुपये किमतीचा माल येत असल्याचे सांगतो. त्या मालावर आयात शुल्क भरले जाते. प्रत्यक्षात तो माल दहा कोटी रुपये किमतीचा असू शकतो. उर्वरित ९ कोटींच्या मालावरील आयात शुल्क दिले जात नाही. या मालाची किंमत अदायगी ही बेकायदेशीर मार्गाने हवालामार्गे, सोने किंवा इतर व्यापारी वस्तूंमध्ये ही किंमत चुकवली जाते. आज हिंदुस्थानमध्ये १३ मोठी बंदरे आणि छोट्या बंदरांपैकी ९० बंदरांमधून आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. या बंदरांमध्ये सीमा शुल्क आणि महसूल या दोन्ही विभागाचे अधिकारी तैनात आहेत. तरीही आपल्याला बेकायदेशीर व्यापार थांबवता आलेला नाही. अनेकदा बेकायदेशीर व्यापारात कंटेनरमध्ये अमूक एक वस्तू आयात केली जात आहे, पण प्रत्यक्षात दुसरीच वस्तू आयात केली जाते असेही घडते. कायदेशीर मालाबरोबर बेकायदेशीर माल म्हणजे खोट्या नोटा, सोने, अंमली पदार्थही आयात केले जातात म्हणून हा बेकायदेशीर व्यापार थांबवणे गरजेचे आहे.\n१९६०-७०च्या दशकात हिंदुस्थानी किनारपट्टीवरून होणाऱ्या तस्करीचे प्रमाण इतके अधिक होते की त्यामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. हिंदुस्थानी नौदलाला ही तस्करी थांबवण्यात अपयश आले. त्यानंतर पाकिस्तानकडून होणारी क���ंवा आखाती देशांकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलीस, सीमा शुल्क यांच्या मदतीने किनारपट्टीवर गस्त घालण्यास सुरुवात केली. आज हिंदुस्थानी तटरक्षक दलाची संख्या लक्षणीय आहे. तरीही ही तस्करी थांबलेली नाही. सोने, खोट्या नोटा, अमली पदार्थ यांची तस्करी आजही सुरूच आहे. ती कशी रोखायची हाच मोठा प्रश्न आहे.\nकिनारपट्टीवर अनेक बेनामी मालमत्ता तयार केल्या जात आहेत. बेनामी म्हणजे ऐपत नसलेल्या माणसाच्या नावावर जमीन असते; पण खरा मालक वेगळाच असतो. शिवाय खासगी समुद्रकिनारे, धक्के तयार करण्यात आले आहेत. तिथे सुरक्षा दलांचे कर्मचारी जाऊ शकत नाहीत. हे थांबवणे आवश्यक आहे. सर्व बेनामी मालमत्तेवर लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा दलांना खासगी किनाऱ्यावर जाण्याची परवानगी असली पाहिजे. बेनामी संपत्तीची माहिती गुप्त पद्धतीने दिल्यास त्यांना एक कोटीपर्यंत रोख बक्षीस देणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. काळे धन आणि बेहिशेबी मालमत्ता याबाबत माहिती देणाऱयांना एक ते पाच कोटींचे बक्षीस प्राप्तीकर विभागाने ठेवले आहे. अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताने घडवून आणलेली अवनती, त्यांचे सहाय्यकर्ते याबाबतचे आपले गुप्तवार्तांकन निकृष्ट आहे. कृतीयोग्य गुप्तवार्तांकन ही काळाची गरज आहे. कारण सुरक्षा सामग्री नेहमीच अपुरी असणार आहे. शेजारी देशांतून गुप्तवार्ता मिळवण्याबाबत आंतरराष्ट्रीय सहकार विकसित करण्यात देशाने पुढाकार घेतला पाहिजे. नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि सीमा शुल्क विभागांच्या साहय्याने त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. तस्करांची आणि गुन्हेगारी टोळ्यांची अभद्र युती आणि तिची वाहतूक कार्यपद्धती ओळखण्याची गरज आहे. सुरक्षा यंत्रणांनी किनारी भाग व अंतर्भागातील तस्कर, हवालाचालक आणि गुन्हेगारी टोळ्या ओळखल्या पाहिजे. सुरक्षा दलांचे परस्पर समन्वय वाढवून पेट्रोलिंगचा दर्जा वाढवणे यासारख्या उपाययोजना करून आपण स्मगलिंग, बेकायदा व्यापार थांबवण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्या��ालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/sadguru-aniruddha-bapu-pravachan/page/3/", "date_download": "2019-08-20T23:29:08Z", "digest": "sha1:WMIYFAN5NFD7IDVCCQFP5QWYOV5ZS6FD", "length": 21735, "nlines": 160, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Pravachans of Bapu - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nहरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌. कितनी बार हम लोग इन शब्दों का प्रयोग करते हैं ‘बहुत देर हुई’….राईट कहाँ जाना है, कहाँ से निकलना है, कहाँ जा पहुँचना है, कुछ हासील करना है, कुछ पाना है हमें सब चीज़ों में ऐसा लगता है, सब बातों में ऐसा लगता है, कि जो टाईम है, उसके पहले सब कुछ हो जाये, तो बहुत अच्छा\nहरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ. नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌ आज 10th और 12th के बहुत स्टुडंट्स आये हुए हैं….मस्त Exam मे कोई फिक्र नहीं करना, Exams तो आती रहती हैं, जाती रहती हैं Exam मे कोई फिक्र नहीं करना, Exams तो आती रहती हैं, जाती रहती हैं कितने लोग क्रिकेट खेले हुए हैं यहाँ कितने लोग क्रिकेट खेले हुए हैं यहाँ कितने लोगों ने क्रिकेट देखा हुआ है कितने लोगों ने क्रिकेट देखा हुआ है व्हेरी गुड….एक्सलन्ट यह हमारी ज़िंदगी भी एक क्रिकेट का खेल है क्रिकेट जैसी ही चलती है क्रिकेट जैसी ही चलती है लेकिन यहाँ प्रॉब्लेम क्या है ना….Routine cricket\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ४ (Consciousness-Part 4)’ या बाबत सांगितले. समाजात वावरायला काही ठिकाणी खोटं बोलावंच लागतं. पण ज्या खोटं बोलण्याने दुसर्‍याला दु:ख होतं, दुसर्‍यावर अन्याय होतो, ज्या खोटं बोलण्याने दुसर्‍यावर अन्याय होतो आणि ज्यामुळे तुम्ही अपवित्र बनता, ते असत्य. पटलं ज्या तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे, आलं लक्षामध्ये, दुसर्‍याला दु:ख होतं कारण त्याच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही अपवित्र बनता, त्यामुळे हे असत्य\nहरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌. कष्ट के बिना फल नहीं, ओ.के और बाकी सारी चीज़ों के लिए तो हमलोग कष्ट करते रहते हैं और बाकी सारी चीज़ों के लिए तो हमलोग कष्ट करते रहते हैं We go on putting our all efforts in everything….whatever we desire for. जो हमे चाहिए, उसके लिए हम लोग बहुत प्रयास करते रहते हैं…. मन से, तन से, धन से; लेकिन ये सब चीज़ें जो देता है, उसके लिए हम कितने श्रम करते हैं We go on putting our all efforts in everything….whatever we desire for. जो हमे चाहिए, उसके लिए हम लोग बहुत प्रयास करते रहते हैं…. मन से, तन से, धन से; लेकिन ये सब चीज़ें जो देता है, उसके लिए हम कितने श्रम करते हैं\n॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ॥ नाथसंविध्‌ नाथसंविध्‌ नाथसंविध्‌ जीवन में किसी को यह चाहिए, किसी को वह चाहिए, एक ही इन्सान के जीवन में, सुबह में यह चाहिए, तो दोपहर में दूसरा कुछ चाहिए, शाम को तीसरी चीज़ चाहिए, रात को चौथी चाहिए, सपने में पाँचवी चीज़ Right चलते ही रहता है उसमें कोई बुराई नहीं हैं, it happens. होता है उसमें कोई बुराई नहीं हैं, it happens. होता है लेकिन अभी समझो, हम लोग कोई\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सत्य आणि वास्तव’ याबाबत सांगितले. मी तुम्हाला मागेच अनेक वेळा सत्य आणि वास्तव ह्यांच्यामधला फरक समजावून सांगितलेला आहे, बरोबर. की उद्या जर तुम्ही शपथ घेतली की उद्यापासून मी सत्य बोलणार आणि तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या बसलात, तेच उदाहरण देतो प्रत्येक वेळी, मी दुसरं देणार पण नाही कारण एकच उदाहरण डोक्यात फिट बसू दे. समोर एक तरूण मुलगी धावत आली की\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबत सांगितले. प्राणी बघा, त्यांचे जे खायचे पदार्थ आहेत तेच खातात ना, ��ुसरे खाल्ले जातात का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का कारण मनुष्य आपली बुद्धी वापरतो. बुद्धी ही चांगली गोष्ट\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले. बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती\nअमीबामध्ये असणारी जाणीव (Awareness of an amoeba)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘अमीबामध्ये असणारी जाणीव’ याबाबत सांगितले. प्रत्येक मनुष्यामध्ये ही जाणीव आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यामध्येपण ही जाणीव आहे. बरोबर. कुठलाही प्राणी घ्या साधा अमिबा घेतला आपण. बरोबर. अमिबा प्राणी. आपण पुस्तकामध्ये बघितलेला आहे. बरोबर. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे ओ.के ओनली वन सेल, एकच पेशीय. बरोबर. हा त्याचं केंद्र किंवा आपण न्युकलिअस म्हणतो, न्युकलिअस आहे, हे त्याचे भाग आहेत, हा त्याचा\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘मानवीय जाणीव’ याबाबत सांगितले. साधी साधी गोष्ट बघा, लहान मुल असतं, नुकतच जन्माला आलेलं सुद्धा, त्याच्यामध्येसुद्धा ही जाणीव तेवढ्याच प्रमाणात आहे, म्हणजे नुकतच जन्माला आलेलं बाळ असूनसुद्धा त्याला जोपर्यंत त्याची आई छातीशी धरत नाही, तोवर ते बाळ comfortable होत ��ाही. Science काय सांगतं आपल्याला की त्या लहान बाळाला आईच्या पोटात राहिल्यामुळे नऊ महिने, आईचे हार्ट साऊंड्स जे असतात, म्हणजे हृदयाची स्पंदनं,\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव (Consciousness)’ याबाबत सांगितले. हा जो देव म्हणजे काय परमेश्वर म्हणजे नक्की काय परमेश्वर म्हणजे नक्की काय तर साधी गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माणसाला समजला कसा तर साधी गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वर माणसाला समजला कसा हे बघायचं झालं, तर आपले वेद अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात, की देव माणसामध्ये कसा पसरला हे बघायचं झालं, तर आपले वेद अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगतात, की देव माणसामध्ये कसा पसरला म्हणजे काय तर परमेश्वराची जाणीव, परमेश्वराची जाणीव माणसाला, कशी झाली काय वाक्य लक्षात घ्या, परमेश्वराची जाणीव किंबहुना परमेश्वराच्या आहेपणची जाणीव, म्हणजे\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘देव आमची काळजी घेतो ’ याबाबत सांगितले. आम्ही देवाला मानतो. आमच्याकडे शब्द काय असतो बघा, आम्ही देवाला मानतो. आम्ही गुरु केला आहे. देवाला मानणारे तुम्ही कोण जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो जर देव खरा असेल, तर तुम्ही माना किं वा न माना, फरक काय पडतो तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे तुमच्या मानण्यामुळे तो देव नाही आहे. तो देव आहे हे तुम्हाला काय असायला पाहिजे तुमच्या मानण्याचा प्रश्न नाही आहे.\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘प्रश्न विचारणे थांबवू नका’ याबाबत सांगितले. आम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की बापू परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून परमेश्वर लोकांना समजला कसा, कळला कसा की परमेश्वर आहे म्हणून जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर जर आम्ही उत्क्रांतिवाद मांडला की माकडापासून माणूस बनला, बरोबर हळूहळू करत माकडं उड्या मारता मारता, सरळ चालायला लागलं, आणि मग एक लाख वर्षामध्ये त्याचा माणूस झाला, किंवा दोन लाख वर्षामध्ये झाला असेल. पण त्याला exactly\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या ०१ मे २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘वेळ महत्वाचा आहे, तो वाया घालवू नका’ याबाबत सांगितले. आपण किती वेळा शब्द म्हणतो हे, कंटाळा आला, थोडा टाईम पास करुया. वापरतो कि नाही आपण हा शब्द तर टाईम पास हा शब्द आपण खूप वेळा वापरतो आणि टाईमपास न शब्द वापरता टाईमपास करत असतो. अर्धा तास आहे ना, जरा आराम करतो. रात्री दहा तास झोपलेला आहे, तरी अर्धा तास\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले. म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही.\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/police-action-against-illegal-sand-transport-in-palam-tehasil/", "date_download": "2019-08-20T22:25:27Z", "digest": "sha1:PWQZMOGPKDY5QP5K5SFRRAMKNWGEYAHS", "length": 14454, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाळुची तस्करी करणाऱ्या २१ वाहनांवर कारवाई | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळण��� हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nवाळुची तस्करी करणाऱ्या २१ वाहनांवर कारवाई\nपालम तालुक्यात रहाटी ते भारस्वडा रस्त्यावर रहाटी फाट्यानजीक अवैध रेतीची वाहतूक करणारी २१ वाहने जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी १० मे रोजी रात्री ११ वाजता धाड टाकून पकडली. यातील ४ हायवा पालम पोलीस ठाण्यामध्ये तर १७ वाहने नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलीत आहेत. असे एकूण २१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.\nरहाटी परिसरात अवैधरित्या अजूनही अनेक वाळू तस्करांनी मोठ मोठे साठे करून ठेवले आहेत. पी. शिवाशंकर यांच्या अनधिकृत वाळू प्रतिबंधक पथकाची गस्त सुरू असताना रात्री ११च्या सुमारास वाळू वाहतुक करतांना ही वाहने दिसली.\nपालम पोलीसांनी प्रत्येकी ५ ब्रास रेतीसह वाहने जप्त केली आहेत. या वाहनाचे चालक बालाजी माधव सूर्यवंशी, सूर्यकांत रमाकांत मोरे दोघेही (रा. बर्दापूर ता. अंबाजोगाई), चंद्रकांत बोधराज गोडबोले (रा. वाजेगाव ता.जि. नांदेड), वसंत त्र्यंबक कराळे (रा. पारवा ता. पालम) यांच्य���वर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. तर याच नजीक भारस्वाडा ते अंतेश्वर (ता. लोहा) या शिवेवरून रहाटीकडे जाणाऱ्या वाहनाला पकडून ९ हायवा, १ पिकअप, ६ दुचाकी व टाटा कंपनीची एक जेसीबी जप्त करून सोनखेड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या कारवाईत पालमचे तहसीलदार श्रीरंग कदम, मंडळाधिकारी विजय बोधले यांचा समावेश आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने ही कारवाई केली आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/we-are-not-doing-karnatak-government-unstable-say-yediyurappa/", "date_download": "2019-08-20T22:39:37Z", "digest": "sha1:QLN2KPRDIGN4S3QQ2MMM6XGQIKLKPY5Z", "length": 13637, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न नाही, येडियुरप्पांचा शब्द | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुण��ंची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकर्नाटक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न नाही, येडियुरप्पांचा शब्द\nकर्नाटकमधील सत्तारूढ गठबंधन भाजप अस्थिर करणार नाही असा शब्द कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी दिला आह��. आदल्या दिवशी भाजपने आपले सर्व आमदार एका रिसॉर्टवर पाठवले होते, त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे.\nमाजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की गुरुग्राममधून भाजपचे सर्व आमदार परतले असून त्यांना राज्यातील दुष्काळ दौर्‍याचे आदेश दिले आहे. येडियुरप्पा म्हणाले की, “रिसॉर्टमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना परत येण्याचे आदेश दिले होते. तिथून ते निघालेही आहेत. आता आम्हाला राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावयाचा असून लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत.’’\nआम्ही सरकार अस्थिर करण्यासाठी कुठलेच प्रयत्न करत नसल्याचे येडियुरप्पांनी म्हटले. तसेच आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चांगली पार पाडू असेही ते यावेळी म्हणाले.\nमाजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या म्हणाले की, “आमदारांना परत बोलवणे हा चांगला निर्णय आहे. फक्त येडियुरप्पा यांनी आपला शब्द पाळावा हीच आमची अपेक्षा आहे.”\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/editorial/environmental-policy-chhatrapati-shivaji-maharaj/", "date_download": "2019-08-21T00:30:04Z", "digest": "sha1:VKZTFTFN2MSVWWILCIUVTPJOJPUIBKFC", "length": 35264, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Environmental Policy Of Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\n��ुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nछत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती\nछत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती\nछत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले,\nछत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण नीती\nछत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, जलव्यवस्थापन, वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.\nशिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांवर तसेच कोकण किनारपट्टीवर अभेद्य असे दुर्ग निर्माण केले व जलदुर्ग बांधताना पर्यावरणाचा सखोल अभ्यास केलेला दिसतो. सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे बांधकाम पाहिल्यावर शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञ होते हे सिद्ध होते. १६६४ मध्ये कुरटे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. तेथील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक असल्याने बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील असे. पर्यावरणाच्या ज्ञानामुळे शिवरायांनी येथेच गड बांधला. या गडावर चोहोबाजूंनी खारे पाणी असताना तेथील दही बाव, साखर बाव व दूध बाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पर्यावरणपूरक शौचालय बांधण्याचा आग्रह आज सरकार करते आहे, तसे ४० शौचकूप या जलदुर्गावर बांधलेले आहेत.\nकोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची तटबंदी मरीन आर्किआॅलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे कशास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे.\n‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.\nमराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.\nआदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, तसेच २ फेब्रु. १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलब खान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे म्हणून सांगता येतात. शिवकाळात दगडधोंड्याचा वापर करूनही शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असे.\nआजच्या स��रखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात.\nशिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळÞून येते.\nआजच्या काळात शिवकालीन पर्यावरण नीतीचे अनुकरण केले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना खऱ्या अर्थाने ते अभिवादन ठरेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनोंदणीकृत मंडळांनाच वर्गणीचा अधिकार\nदिखाई दिये यूँ... हमें आप से भी जुदा कर चलें\nखरेच माणूस पराधीन आहे\nकाश्मिरींची प्रतिष्ठा आणि स्वत्व पणाला\nग्रीनलँडची खरेदी, अमेरिकेच्या राजकारणात चर्चेच्या पातळीवर\nअविवेकाविरुद्धची लढाई चिरंतन, विवेकाचा आवाज बुलंदच\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी ���े'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/national/why-are-there-different-colors-stones-show-distance-place/", "date_download": "2019-08-21T00:28:06Z", "digest": "sha1:XJRMD2NWPS6VMFWLOBKTPSTGLYQXJ2W2", "length": 25083, "nlines": 332, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआ���ा सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या प��काने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nएखाद्या ठिकाणांचं अंतर दाखवणाऱ्या दगडांवर का असतात वेगवेगळे रंग\n | एखाद्या ठिकाणांचं अंतर दाखवणाऱ्या दगडांवर का असतात वेगवेगळे रंग\nएखाद्या ठिकाणांचं अंतर दाखवणाऱ्या दगडांवर का असतात वेगवेगळे रंग\nरस्त्याच्या कडेला असलेले 'माइल स्टोन' म्हणजेच मैलाचे दगड तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दगडांवर एखाद्या ठिकाणाचं अंतर आणि त्या ठिकाणाचं नाव दिलेलं असतं. या दगडांच्या वरच्या भागाला पिवळा, हिरवा, काळा, निळा आणि केशरी रंग दिलेला असतो. तर दगडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग दिलेला असतो.\nरस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणाचं अंतर पिवळ्या रंगाच्या दगडावर दाखवण्यात येते. ज्या दगडाच्या वरच्या भागाला पिवळा रंग दिलेला असतो.\nरस्त्यावरून प्रवास करत असताना अशा प्रकारच्या पिवळ्या रंगाचा दगड दिसल्यास नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असल्याचं समजून जावं.\nरस्त्यावरून प्रवासादरम्यान तुम्हाला हिरव्या रंगाचा माइलस्टोन दिसल्यास तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर नाही तर राज्य महामार्गावर प्रवास करत आहात.\nतसेच तुम्हाला जर रस्त्याच्या कडेला केशरी रंगाची पट्टी असलेला माइल स्टोन दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या गावात आलात किंवा गावाच्या रस्त्याने प्रवास करत आहात.\nअनेकदा तुम्ही माइल स्टोनच्या वरच्या भागाला काळा किंवा निळा रंग दिलेला पाहिला असेल. हा रंग दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आला आहात.\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-gram-cultivation-technology-agrowon-maharashtra-1972?tid=202", "date_download": "2019-08-20T23:43:49Z", "digest": "sha1:3D3FVXTIYFICJQSK3INHKB2KC3NDAFU6", "length": 20420, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, gram cultivation technology , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्���ांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आनंद गोरे, डॉ. भगवान आसेवार\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nजिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती क्षेत्रात थंडीच्या कालावधीचा विचार करून पेरणी करावी. जिरायती पेरणी २० ऑक्‍टोबरदरम्यान करावी. बागायती पेरणी २५ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.\nजिरायती जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी मशागत करावी. यासाठी रोटाव्हेटर व त्यामागे पेरणी यंत्र चालवावे. जमीन स्वच्छ असल्यास शून्य मशागत तंत्रानुसार थेट पेरणी करता येते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून त्याचा पिकाला फायदा होतो.\nजिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती क्षेत्रात थंडीच्या कालावधीचा विचार करून पेरणी करावी. जिरायती पेरणी २० ऑक्‍टोबरदरम्यान करावी. बागायती पेरणी २५ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.\nजिरायती जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी मशागत करावी. यासाठी रोटाव्हेटर व त्यामागे पेरणी यंत्र चालवावे. जमीन स्वच्छ असल्यास शून्य मशागत तंत्रानुसार थेट पेरणी करता येते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून त्याचा पिकाला फायदा होतो.\nजिरायती पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना २० ऑक्‍टोबरदरम्यान करावी. जास्तीत जास्त २५ ऑक्‍टोबरपर्यंत करावी. बागायती पेरणी २५ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत करावी.\nपेरणीला उशीर झाल्यास फेब्रुवारी महिन्यानंतर वाढत्या तापमानामुळे दाणे योग्य प्रकारे भरत नाहीत आणि पक्वतेचा कालावधी कमी होतो.\nजिरायती क्षेत्रात पेरणीची वेळ ठरवताना जमिनीतील ओलाव्याच्या, तर बागायती क्षेत्रात लागवड करतेवेळी थंडीचा कालावधी यांचा विचार करावा लागतो.\nजिरायती पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. (एक फूट) तर दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे.\nबागायती पिकासाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. ठेवावे. पेरणी ५ ते ७ सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करता येते.\nलहान आकाराचे बियाणे असणाऱ्या जातींसाठी ६० किलो, मध्यम आकाराचे बियाणे असणाऱ्या जातीसाठी ७० किलो व टपोरे दाणे ,काबुली जातीसाठी १०० किलो प्रतिहेक्‍टरी बियाणे वापरावे.\nप्रतिकिलो बियाण्यास १.५ ग्रॅ��� थायरम किंवा १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. यानंतर १५ मिनिटांनी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम आणि २५० ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया सावलीत करावी.\nबीडीएन ९-३, चाफा ५० किलो\nविजय, आकाश ६० किलो\nदिग्विजय, फुले जी-५ ७५ किलो\nबीडीएनजीके ७९८, पीकेव्ही काबुली ४, पीकेव्ही काबुली २ / काक-२ १०० ते १२५ किलो\nटीप : जाड टपोरे असणाऱ्या जातीसाठी मोठ्या छिद्राचे चाडे आणि नळ्या असणे आवश्‍यक असून, काबुली हरभऱ्याची पेरणी अधिक खोलीवर करू नये.\nकरडई, ज्वारी, जवस, मोहरी इत्यादी पिके आंतरपिक म्हणून घ्यावीत. हरभरा+ करडई (२ः१, ६ः३, ४ः२ ओळी), ज्वारी+ हरभरा (२ः१, ६ः३, ४ः२ ओळी) बागायती हरभरा+ जवस (४ः२ ओळी) लागवड करावी.\nपेरणीपुर्वी चांगले कुजलेले शेणखत वापरावे.\nपेरणीवेळी जिरायती हरभऱ्यास २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश तर बागायती हरभऱ्यास २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, २५ किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. काबुली जातीसाठी २५ किलो नत्र व ६० किलो स्फुरद, २५ किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. मातीपरीक्षण केले नसल्यास दोन ते तीन वर्षांतून एक वेळा हेक्‍टरी २० किलो गंधक, २० किलो झिंक सल्फेट, २० किलो फेरस सल्फेट व ५ किलो बोरॅक्‍स जमिनीतून द्यावे.\nजात कालावधी (दिवस) उत्पादन क्विंटल / हे. वैशिष्ट्ये\nबीडीएन-९-३ १०० ते १२५ १० ते १२ १८ ते २० दाणे मध्यम पिवळसर, कोरडवाहूसाठी उत्तम\nबीडीएन-७९७ १०५ ते ११० १५ ते २० १८ ते २४ बीडीएन-९-३ पेक्षा जास्त उत्पादन\nविश्र्वास (फुलेजी-५) १२० ते १२५ १३ ते १४ २० ते २२ दाणे गोल, ओला म्हणून विकण्यास चांगला\nफुले-जी-१२ ११० ते ११५ १२ ते १३ १८ ते २४ दाणे सुरकुतलेले, जिरायत व बागायतीसाठी योग्य\nविजय ११० ते ११५ १० ते १२ २२ ते २५ उशिरा पेरणीस योग्य, विविध वातावरणासाठी योग्य.\nविशाल १०० ते ११० १५ ते २० २५ ते ३० टपोरे दाणे, बागायतीसाठी योग्य\nदिग्विजय १०५ ते १०० १८ ते २० २८ ते ३० टपोरे दाणे बागायतीस योग्य\nकाबुली जात _ _ _ _\nबीडीएनजीके - ७९८ १०० ते ११५ _ १८ ते २० मररोग व घाटेअळीस प्रतिकारक\nश्र्वेता ९० ते १०० _ २० ते २२ लवकर तयार होणारी जात.\nपीकेव्ही-२ १०० ते १०५ _ २० ते २५ टपोरे दाणे\nविराट ११० ते ११५ _ २० ते २५ टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक\nगुलक-१ ११५ ते १२० _ २० ते २२ फुटाण्यासाठी योग्य\nसंपर्क : डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२\n(अखिल भारतीय स���न्वयित शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nयोग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद : मध्यम ते...\nतयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...\nतंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...\nतुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...\nतुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...\nकर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nअनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....\nतंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nशिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...\nकामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...\nतूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...\nलोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत��रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....\nनियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/home-minister-amit-shah-clarification-about-article-370-206678", "date_download": "2019-08-20T22:48:33Z", "digest": "sha1:UREJ5DTQQ4AIX67AABK2TFNQBLVTLPPZ", "length": 12692, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Home Minister Amit Shah Clarification about Article 370 ...म्हणून लोकसभेऐवजी राज्यसभेत मांडले कलम 370 | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n...म्हणून लोकसभेऐवजी राज्यसभेत मांडले कलम 370\nरविवार, 11 ऑगस्ट 2019\nजम्मू-काश्मीरातील स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत न मांडता पहिल्यांदा राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) स्पष्टीकरण दिले.\nचेन्नई : जम्मू-काश्मीरातील स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत न मांडता पहिल्यांदा राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, लोकसभेत आधी विधेयक मांडले असते तर राज्यसभेत त्यावर मोठा गोंधळ होण्याची भीती होती. त्यामुळे ते आधी राज्यसभेतच मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.\nचेन्नई येथे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कलम 370 वर भाष्य केले. ते म्हणाले, गृहमंत्री म्हणून घटनेतील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेताना त्याचा काश्मीरवर काय परिणाम होईल, यापेक्षा हे विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर तिथे काय परिस्थिती उद्भवेल याची मला मोठी भीती होती. राज्यसभेत आमचे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की पहिल्यांदा ते राज्यसभेत मांडू. त्यानंतर ते लोकसभेत मंजूर करुन घेऊ.\nदरम्यान, वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेत विधेयक मांडल्यानंतर या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा घसरू दिली नाही. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : 'इनकमिंग' नेत्यांचे 'नीट' मूल्यांकन करा\nनवी दिल्ली - निवडणुकीच्या हंगामात भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला, तरी या नेत्यांना...\n'भाजपमध्ये येणाऱ्या परपक्षीय नेत्यांचे मूल्यांकन करा'\nनवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची...\nतब्बेतीविषयींच्या अफवामुळे खासदार संजयकाका पाटील भडकले\nसांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र...\nनाना-अमित शहांच्या भेटीचं गुपित काय\nनवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता. 20) दिल्लीतील गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि अमित शहा...\n भारतात आयएसआय एजंटसह 4 दहशतवादी शिरले\nजयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे....\nभाजप-शिवसेना एकत्रच लढणार; अमित शहांचा आदेश\nनवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रच लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktpeeth-article-abhijit-babar-154483", "date_download": "2019-08-20T23:42:35Z", "digest": "sha1:7IHTHDACDSQHGIAPLOBZ36MAWHSCNJ4Q", "length": 14460, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Muktpeeth Article Abhijit babar वळचण (मुक्तपीठ) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोब��ंच्या कृतीने मनात ठसले कायमचे.\nआजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून चहा घेऊन रानात जायचो. त्या दिवशी मी आणि आजोबा सपरात वैरण तोडत बसलेलो. बाहेर पावसाने चकांदळ केली होती. जोरजोरात वारे वाहत होते. सपरावरचे झाड झुंकूळ घेत होते. विजा चमकत होत्या. अचानक मोठा आवाज झाला. आजोबा बोलले, मुऱ्याकडें वीज पडली कुठेंतरी. आणि त्या आवाजासरशी...\nकित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे.\nआजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून चहा घेऊन रानात जायचो. त्या दिवशी मी आणि आजोबा सपरात वैरण तोडत बसलेलो. बाहेर पावसाने चकांदळ केली होती. जोरजोरात वारे वाहत होते. सपरावरचे झाड झुंकूळ घेत होते. विजा चमकत होत्या. अचानक मोठा आवाज झाला. आजोबा बोलले, मुऱ्याकडें वीज पडली कुठेंतरी. आणि त्या आवाजासरशी...\nआमच्या कानावर लहान मूल रडल्याचा आवाज आला. बाहेर काहीतरी खसपस ऐकायला येत होती. बाहेर भयंकर पाऊस होता आणि आम्ही आत. आजोबांनी झाप उघडून बाहेर बघितले. बाहेर वळचणीला कातकरी जोडपे लहान मुलाला उराशी कवटाळून एकमेकांना सावरत उभे होते. आजोबांनी त्यांना आत सपरात बोलावले. त्या लहान बाळाचे अंग पुसायला डोक्‍यावरचा पटका दिला. खाटल्यावर झोपवायला सांगितले. त्याच्या अंगावर वाकळ टाकली. बाळ शांत झोपले. थर्मासमधला चहा त्या दोघांना थोडा थोडा दिला आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला लागले. मी सगळे छोट्या डोळ्यांनी पाहात होतो. त्या लोकांच्या अंगाला एक वेगळाच वास येत होता. सारखे पाण्यात असतात, कधी खेकडे तर कधी मासे पकडण्यासाठी. त्यामुळे तो वास येत असावा.\nपाऊस थांबल्यावर ते गेले. मी आजोबांना विचारले, ‘‘आपण त्यांना सपरात का घेतले आणि वर चहासुद्धा दिला, का आणि वर चहासुद्धा दिला, का’’ आजोबांनी सांगितले, ‘‘आपल्या वळचणीला आलेल्या जिवाला कधी हकलायचं नाही, त्याला आसरा द्येयाचा, त्याच्या डोक्‍यावर जर छप्पर आसतं तर ते आपल्या वळचणीला आलं आसते का’’ आजोबांनी सांगितले, ‘‘आपल्या वळचणीला आलेल्या जिवाला कधी हकलायचं नाही, त्याला आसरा द्येयाचा, त्याच्या डोक्‍यावर जर छप्पर आसतं तर ते आपल्या वळचणीला आलं आसते का नाही ना आणि हो, त्यांना चहाची जास्त गरज होती. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचा अधिकार असतोच, ज्याचा त्याला श��र मिळाला. आपण निमित्तमात्र आहोत. आपण त्याला काही देऊन उपकार नाही केले. त्यांनी आपल्यावर उपकार केले, कारण त्यांना काहीतरी मदत करू शकलो. मदत करणे ही गोष्ट सर्वांच्या नशिबात नसते.’’\nअजूनही ती वळचण मनात घर करून बसली आहे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपशुधनाच्या किमती 25 टक्‍क्‍यांनी घटल्या\nनेकनूर (जि. बीड) - पावसाळ्याचा तीन महिन्यांचा कालावधी संपत आला तरी अद्यापही बीड जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची भीषण टंचाई निर्माण...\nबहाद्दर पद्माळेकरांनी महापुरात राखलं गाव\nपद्माळे, जि. सांगली : पद्माळे. सांगलीपासून जवळ असलेलं मिरज तालुक्यातील छोटं गाव. सर्वात कमी शिकलेले पण, शहाणे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे...\n#KonkanRains चिपळूणला पुराचा विळखा\nचिपळूण - चिपळूणवर सलग तिसऱ्या दिवशीही जलसंकट घोंगावत आहे. सलग पाणी भरल्याने शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून, जनता भीतीच्या छायेखालीच आहे....\nपहिला पाऊस...गावाकडचा (मुकुंद वेताळ)\nअंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : \"घरला चला, खैदान...\nगाभण जनावरांकडे द्या लक्ष\nपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात. याचबरोबरीने जनावरांच्या प्रजननात बदल घडून येतो. गाई, म्हशीतील ताण कमी करणे, प्रजनन प्रक्रियेवर लक्ष द्यावे....\nदुधातील फॅट उत्पादकांसाठी डोकेदुखी\nवर्धा ः सरकारकडून शेतीसाठी जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिंडोरा पिटण्यात येतो. मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/record-double-century/", "date_download": "2019-08-20T22:33:02Z", "digest": "sha1:57AURBUKV7ELSVBZQRQVUSFP5EPGZ32E", "length": 16520, "nlines": 236, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "श्रीलंका ३ बाद १३१, कोहलीचे विक्रमी द्विशतक. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Sports/Cricket/श्रीलंका ३ बाद १३१, कोहलीचे विक्रमी द्विशतक.\nश्रीलंका ३ बाद १३१, कोहलीचे विक्रमी द्विशतक.\nविराट कोहलीच्या विक्रमी द्विशतकानंतर भारताने तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी दुस-या दिवशी पहिला डाव ७ बाद ५३६ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेची ३ बाद १३१ अशी अवस्था करीत वर्चस्व कायम राखले\n0 490 1 मिनिट वाचा\nनवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीने (२४३) एकापाठाेपाठ एका विक्रमाला गवसणी घालण्याची अापली माेहीम कायम ठेवली. यातून त्याने रविवारी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात शानदार द्विशतक ठाेकले. त्याचे हे विक्रमी द्विशतक ठरले. काेहलीने १७ महिन्यांनंतर सहावे द्विशतक ठाेकले. यासह त्याने कर्णधाराच्या भूमिकेत सर्वाधिक पाच द्विशतके ठाेकणाऱ्या विंडीजच्या ब्रायन लाराचा विक्रम माेडीत काढला.\nकाेहलीच्या या झंझावाताच्या बळावर यजमान भारताने दुसऱ्या िदवसअखेर ७ बाद ५३६ धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला. यादरम्यान युवा फलंदाज राेहित शर्माने (६५) शानदार अर्धशतकी खेळी केली. अाता प्रत्युत्तरात श्रीलंकेची पहिल्या डावातील सुरुवात निराशाजनक ठरली. या टीमने दिवसअखेर ३ बाद १३१ धावा काढल्या. ४०५ धावांनी पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेकडून माजी कर्णधार मॅथ्यूज (५७) अाणि कर्णधार चांदिमल (२५) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. भारताकडून पहिल्या डावात माे. शमीसह रवींद्र जडेजा अाणि ईशांत शर्माने गाेलंदाजी करताना प्रत्येकी त���न विकेट घेतल्या.\nअसा गाजला दुसरा दिवस\nतिसऱ्या कसाेटीचा दुसरा दिवस काहीशा घटनांनी चांगलाच गाजला. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा अाता चांगलाच एेरणीवर अाला अाहे. याचाच अाधार घेत श्रीलंकेच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास असल्याचे कारण देत तीन ते चार वेळा सामना राेखण्यास भाग पाडले. दरम्यान, श्रीलंकन खेळाडूंनी मास्क घालून खेळी केली. त्यामुळेच काेहलीने वैतागून अापला पहिला डाव घाेषित केला. याच नरम-गरमच्या वातावरणामध्ये काेहलीने शानदार द्विशतक ठाेकले अाणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.\nप्रदूषणाचा बागुलबुवा करताना पाहुण्या श्रीलंकन टीमच्या खेळाडूंनी हाराकिरीची खेळी केली. याचाच माेठा फटका काेहलीला बसला. सातत्याच्या तक्रार अाणि सामन्यातील प्रत्ययामुळे काेहलीची एकाग्रता भंग पावली अाणि ताे पायचीत हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, त्याचा त्रिशतकाचा मानस हाेता. मात्र, त्याला द्विशतकावर समाधान मानावे लागले. त्याने २८७ चेंडूंचा सामना करताना २५ चाैकारांच्या अाधारे २४३ धावांची खेळी केली.\nतब्बल १४ वेळा ताेडला अापलाच विक्रम\nकाेहलीने २४३ धावांची कसाेटी करिअरधील सर्वाेत्तम खेळी करताना १४ वेळाच विक्रमाला माेडीत काढले. अशा कामगिरीमध्ये त्याने वेंगसरकरांना (११ वेळा) मागे टाकले.\nमालिकेत दाेन द्विशतके ठाेकणारा दुसरा भारतीय\nकाेहलीने एकाच मालिकेत दाेन द्विशतके ठाेकणारा दुसरा भारतीय फलंदाज हाेण्याची नाेंद केली. असा पराक्रम विनू मंकड यांनी केला हाेता.\nदिल्लीत प्रदूषणाचा मुद्दा गाजत अाहे. अशा परिस्थितीमध्ये तिसरी कसाेटी या ठिकाणी काेणत्या कारणास्तव अायाेजित करण्यात अाली,असा प्रश्न श्रीलंकन क्रिकेट मंडळाने उपस्थित केला. या मंडळाने यावर प्रश्नावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून उत्तरही मागितले अाहे.\nराहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी.\nमुंबईच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरण.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:54:34Z", "digest": "sha1:32S24O24S72XTMVTCROBXUD45WSQZLJU", "length": 15434, "nlines": 175, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (24) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (24) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (24) Apply बातम्या filter\nसरकारनामा (22) Apply सरकारनामा filter\nएक्स्क्लुझिव्ह (1) Apply एक्स्क्लुझिव्ह filter\n(-) Remove पार्थ%20पवार filter पार्थ%20पवार\nराष्ट्रवाद (18) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा%20मतदारसंघ (15) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nनिवडणूक (12) Apply निवडणूक filter\nबारामती (9) Apply बारामती filter\nश्रीरंग%20बारणे (9) Apply श्रीरंग%20बारणे filter\nसुप्रिया%20सुळे (9) Apply सुप्रिया%20सुळे filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nकाँग्रेस (5) Apply काँग्रेस filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (4) Apply राष्ट���रवादी%20काँग्रेस filter\nलक्ष्मण%20जगताप (4) Apply लक्ष्मण%20जगताप filter\nशेतकरी%20कामगार%20पक्ष (4) Apply शेतकरी%20कामगार%20पक्ष filter\nअमोल%20कोल्हे (3) Apply अमोल%20कोल्हे filter\nउदयनराजे (3) Apply उदयनराजे filter\nउदयनराजे%20भोसले (3) Apply उदयनराजे%20भोसले filter\nउद्धव%20ठाकरे (3) Apply उद्धव%20ठाकरे filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nसुप्रिया लाखानं जिंकल्या, पार्थ लाखानं हरले\nराज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पुरता धुव्वा उडालाय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. देशात...\nपार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव- श्रीरंग बारणे\nलोकसभा निकाल 2019 : पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव झाला आहे. मावळातील मावळ्यांनी...\nपार्थच्या रूपाने पवार कुटुंबाचा पहिला राजकीय पराभव\nपुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या पवार कुटुंबियाने पहिला राजकिय पराभव आज मावळ लोकसभा मतदारसंघात पाहिला....\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत\nपुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...\nअमोल कोल्हे, सुजय विखे, मंडलिक आघाडीवर; पार्थ पिछाडीवर\nपुणे : नव्या चेहऱ्यांतील सुजय विखे पाटील (नगर), शिरूरमध्ये अमोल कोल्हे, कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक हे नवे चेहरे आघाडीवर...\n9.30 ला येणार पहिल्या फेरीचा निकाल\nपुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा...\nपिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे...\nमी विधानसभा लढणार; मतदारसंघ पक्ष ठरवेल : रोहित पवार\nपुणे : व्यवसायिक कामातून समाजात माझा जनसंपर्क निर्माण झाला आहे. सामान्य जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे मी विधानसभेची निवडणूक...\nमावळमध्ये मतदानाची अंतिम टक्केवारी 65 पर्यंत जाण्याची शक्‍यता\nपिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता...\nLoksabha 2019 :पिंपरी चिंचवड मध्ये उन्हाचा पारा घसरला; मतदानाचा टक्का वाढणार\nपिंपरी - गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी शक्‍यता निर्माण...\nराज्यात आज अखेरच्या टप्प्यातील लढाई तसंच एकूण 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान\nलोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (ता. 29) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. या टप्प्यात 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान...\nहवा आपल्या बाजूने; महाराष्ट्रात महाआघाडीला 35 जागा मिळतील - पार्थ पवार\nखारघर: खारघरमध्ये मंगळवारी एका प्रचारसभेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार...\nParth Pawar यांच्यासाठी साठी आत्या Supriya Sule यांचा पुढाकार; हात धरून दिले धडे\nपुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचे...\nLoksabha 2019 : बारामती, शिरूर, मावळसाठी पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांची नियुक्ती\nपुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह शिरूर आणि मावळ लोकसभा...\nLOKSABHA 2019 : पार्थ पवार यांचा आज होणार प्रचाराचा प्रारंभ\nवडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट...\n`याद रखना, पार्थ पवार लंबे रेस का घोडा है....' -नितेश राणे\nपुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडवणाऱ्यांना आमदार नितेश राणे...\n#Loksabha2019 : NCP ची दुसरी यादी जाहीर; माढ्याचा तिढा मात्र कायम\nपंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसने आज राज्यातील पाच लाेकसभा मतदार संघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, दुसऱ्या यादीतही...\nLoksabha 2019: राष्ट्रवादीची यादी जाहीर; पार्थ पवार, अमोल कोल्हे आणि समीर भुजबळांना तिकीट\nराष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पाच लोकसभा मतदार संघाचा...\nपार्थ पवार किंवा सुजय विखे, केवळ नेत्यांची मुलं म्हणून उमेदवारी द्यायची का\nपुणे : \"पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी...\nLoksabha 2019: नातवासाठी शरद पवारांची माघार; मावळमधून लढणार पार्थ पवार\nपुणे- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षाची उमेदवार जाहीर करण्यासाठी गडबड सुरु झाली. अनेक दिवसांपासून मावळ लोकसभा मतदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirmungantiwar.com/Default.aspx", "date_download": "2019-08-20T23:18:05Z", "digest": "sha1:IUYR7ZN7MC44ZSCU57ZPE6ME5JWSZ7Z6", "length": 7154, "nlines": 78, "source_domain": "sudhirmungantiwar.com", "title": "Sudhir Mungantiwar | Minister of Finance & Planning and Forests departments in the Government of Maharashtra", "raw_content": "\nमंत्री वित्त आणि नियोजन , वने महाराष्ष्ट्र राज्य\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nबल्‍लारपूर शहर येथे मिशन सक्षम महिला अंतर्गत अल्‍पसंख्‍यांक महिला बचतगटांचा महामेळावा, १९ ऑगस्ट २०१९\nअ‍ॅपच्या माध्यमातून योजनांची माहिती द्या\nएकत्रीकरणातून अल्पसंख्याक महिलांचे सक्षमीकरण\nहक्काच्या श्वासासाठी झाड लावणे गरजेचे : घोटेकर\nबल्लारपूर येथे किल्ल्याच्या स्वरूपातील पोलीस स्टेशनच्या देखण्या इमारतीचा लोकार्पण सोहळा\nभारत भाग्य विधाता या नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : बिर्ला मातोश्री सभागृह, गिरगांव चौपाटी, मुंबई, ६ ऑगस्ट २०१९\nमहिलांच्या रोजगारासाठी पोंभूर्णा येथे उभारण्यात आलेला अगरबत्ती प्रकल्प..\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपक्षभेद न बाळगता संवेदनशिलरित्‍या महिलांचे प्रश्‍न सोडविणारे सुधीर मुनगंटीवार यांनी उचललेले महिला सक्षमीकरणाचे पाऊल निश्‍चीतपणे यशस्‍वी होईल – चित्रा वाघ\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nआठ दिवसात चंद्रपूर जिल्हा राज्यातील पहिला गॅस युक्त जिल्हा\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nराज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १५ जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहेत. पाण्याची भीषण टंचाई या जिल्ह्यांमध्ये आहे. जनावरांना पुरेसा चाराही मिळत नाही...\n502, मंत्रालय, मादाम कामा रोड, हूतात्मा राजगुरु चौक, नरीमन पॉईंट, मुंबई 400032\nटेलि.नं. - ०२२-२२८४३���५७, २२८४३६४७\n“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२\nटेलि.नं. - ०७१७२-२५२५८२, २५६०६९\nराज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.\nसुधीर मुनगंटीवार यांच्‍यासारखा भक्‍कम आधार देणारा भाऊ असताना बहिणींची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही – विजया रहाटकर\nपाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अंत्‍योदय लाभार्थ्‍यांना वाढीव अन्नसाठा मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/resolution-youth-plant-512-trees-mountain-194008", "date_download": "2019-08-20T22:52:05Z", "digest": "sha1:4X5Y5GF4HJ6COLMHDI5JQHP3SXJXM6JE", "length": 15264, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "The resolution of the youth to plant 512 trees on the Mountain उजाड डोंगरावर तब्बल 512 झाडे लावण्याचा तरुणाचा संकल्प | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nउजाड डोंगरावर तब्बल 512 झाडे लावण्याचा तरुणाचा संकल्प\nरविवार, 16 जून 2019\nपाली : फार वर्षांपूर्वी वृक्षांनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट वावे गावातील तरुणांना बैचेन करत होती. मग सर्व तरुणांनी संकल्प केला की, गावासमोरील उजाडलेलं जंगल पुन्हा एकदा बहरून टाकूयात\nपाली : फार वर्षांपूर्वी वृक्षांनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट वावे गावातील तरुणांना बैचेन करत होती. मग सर्व तरुणांनी संकल्प केला की, गावासमोरील उजाडलेलं जंगल पुन्हा एकदा बहरून टाकूयात\nतरुणांसह गावातील ग्रामस्थांनी त्या डोंगरावर शास्त्रशुद्ध पद्धतीने 512 झाडे लावण्याचे योजले आहे.या मोहिमेतील पहिला टप्पा रविवारी (ता.9) पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात 238 खड्डे खणून ठेवले आहेत. अजून 326 खड्डे खणणे बाकी होते. ते काम सुद्धा रविवारी (ता.16) पूर्ण झाले. एकूण 512 खड्डे खोडण्याचे काम पूर्णत्वास आले असून पाऊस पडल्यानंतर यामध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल.\nखड्डे किती रुंद व खोल असावेत, त्यांच्यातील अंतर किती असावे. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यानंतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत यासाठी वनविभागाकडून सर्व शास्त्रशुद्ध माहिती घेतली जात आहे. या अभियानास वनविभागाचे मार्गदर्शन व सहकार्य आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 512 खड्यांत रोपे लागवड करण्यात येतील. नुसते रोपे लावून न थांबता ती जगविण्यावर अधिक भर देऊन त्यांचे योग्य संगोपन करण्यात येणार आहे. या मेहनतीचे संपूर्ण श्रेय वावे गावातील तरुणांचं आहे आहे असे गावातील तरुण व भैरवनाथ क्रिडामंडळाने सकाळला संगितले.\nगावातील तरुणांसोबतच लहानगे देखील हातात फावडे व कुदळ घेऊन या मोहिमेत श्रमदान करत आहेत. पर्यावरण संवर्धन व त्यासाठी सुरू केलेल्या वृक्षलागवड मोहिमेसाठी सारेच जण भारावून गेले आहेत.\nसोशलमिडीयाच्या माध्यमातून हे तरुण मोहिमेचे व्हिडीओ व फोटो अपलोड करत आहेत. तसेच सगळ्यांना आपल्या या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या कामाने प्रेरित होऊन इतर ठिकाणी देखील अशा स्वरूपाच्या मोहीमा सुरू करण्याचे ठरविले जात आहेत. अशा स्वरूपाची मोहीम संपूर्ण तालुकाभर राबविण्याचे आवाहन शिवऋण प्रतिष्ठानने केले आहे. त्याच प्रमाणे वावे गावातील सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन तालुक्यात सर्वप्रथम वृक्ष लागवडी करिता सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून शासनाच्या वृक्ष लागवड अभियानास देखील मोठे सहकार्य मिळणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्र माझा : पश्‍चिम महाराष्ट्र वातावरणातील बदल, नद्यांच्या खोऱ्यातील अतिक्रमणे, जैवविविधतेवर घाला आणि जागेच्या हव्यासापोटी भराव टाकून...\nसकाळ वर्धापन दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनास उदंड प्रतिसाद\nकोल्हापर - झाडाआड डोकावणारा पट्टेरी वाघ, खडकाच्या खोबणीतून टवकारलेला बिबट्या, हवेत झेपावलेला काळवीट, विलोभनीय सौंदर्याचा व चाणाक्ष डोळ्यांचा स्वर्गीय...\nगोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबरमध्ये\nनागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्‌घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली....\nमुंबईकरांना साद घालणारे मॉन्सुन ट्रेक\nठाणे, रायगड जिल्ह्यांतील किल्ले, पर्यटन स्थळे मुंबईकरांना सदोदित साद घालत असतात. तेथील जैवविविधता विलक्षण आहे... जिल्हा नगर : हरिश्‍चंद्र गड...\nखटकेवस्तीत उभे राहतेय मानवनिर्मित जंगल \nबारामती (पुणे) : दोन वर्षांपूर्वी ज्या जमिनीवर काळ्याकभिन्न दगडांखेरीज काहीच नव्हते, तिथे आता वनराई फुललीच आहे. फुलपाखरांपासून ते...\nकोट्यवधी खर्चुनही सिंधुदुर्गातील वनपर्यटन अडगळीत\nकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/turning-road-becoming-dangarous-202203", "date_download": "2019-08-20T22:52:32Z", "digest": "sha1:WDAU2UUBDWFU634YQJB7RFNCHFMWHNG6", "length": 13129, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Turning road is becoming dangarous मुळा रस्ता वळण बनतेय धोकादायक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमुळा रस्ता वळण बनतेय धोकादायक\nगुरुवार, 25 जुलै 2019\nपुणे : मुळा रस्ता येथील बोट क्‍लबसमोरच्या सर्कलकडील वळणावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असल्याने हे वळण धोकादायक बनून वाहनचालकांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा ठरत आहे. भविष्यकाळात एखादी भीषण घटना घडण्याअगोदर महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत.\nपुणे : मुळा रस्ता येथील बोट क्‍लबसमोरच्या सर्कलकडील वळणावर दररोज छोटे-मोठे अपघात होत असल्याने हे वळण धोकादायक बनून वाहनचालकांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा ठरत आहे. भविष्यकाळात एखादी भीषण घटना घडण्याअगोदर महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत.\nअंडी उबवणी केंद्राकडील चौकातून सिग्नल सुटला की मुळा रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे सर्कलकडील वळणावर अनेक भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत. सर्कलच्या याच वळणावर मंगळवारी (ता. 23) मोठा अपघात होता होता वाचला. मुळा रस्त्याकडे वळणाऱ्या ट्रक आणि मोटारीची जोरदार धडक झाली. मात्र ट्रकचालकाने प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये कारच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या सर्कलवरून शिवाजीनगरच्या दिशेने जाताना व येताना तसेच अंडी उबवणी चौकात जाताना व येताना एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. दरम्यान सकाळ व सायंकाळी शाळा, कॉलेज व कार्यालयीन वेळेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सर्कलच्या पुढे नागरीवस्ती असल्याने त्यांचा वावरही भरपूर असतो. वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांना हा रस्ता ओलांडतानादेखील कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nअँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती\nपुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nखत कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल\nफुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw%3D%3D&subdistrictid=jz3NUG9BB%2FH1E%2BO4BoQAfA%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:19:45Z", "digest": "sha1:JV5NROSX5ZPKTNTJFBROKNUWPB7VCEXG", "length": 19914, "nlines": 415, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Georai District Beed ( तालुका गेवराई जिल्हा बीड ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - बीड\nतालुका / तहसील - गेवराई\nआगर नांदूर गाव माहिती\nआहेर वाहेगाव गाव माहिती\nअंतरवाली बु. गाव माहिती\nऔरंगपूर जवळका गाव माहिती\nऔरंगपूर कुकडा गाव माहिती\nभाट अंतरवाली गाव माहिती\nभेंड बु. गाव माहिती\nभेंड खु गाव माहिती\nभेंड टाकळी गाव माहिती\nबोरगाव बु. गाव माहिती\nबोरगाव थडी गाव माहिती\nबोरी पिंपळगाव गाव माहिती\nदामूनाईक तांडा (एन.वी.) गाव माहिती\nगाडेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nगायकवड जळगाव गाव माहिती\nगंगावाडी (559120) गाव माहिती\nगंगावाडी (559155) गाव माहिती\nगावखोर तांडा (एन.वी.) गाव माहिती\nगेवराई (एम. सीएल) गाव माहिती\nगेवराई (ग्रामीण) गाव माहिती\nगोळेगाव तांडा (एन.वी.) गाव माहिती\nगोंदी खु. गाव माहिती\nगोपत पिंपळगाव गाव माहिती\nगोविंदवाडी (559147) गाव माहिती\nगोविंदवाडी (559163) गाव माहिती\nहरिलालनाईक तांडा गाव माहिती\nजळगाव (मजरा) गाव माहिती\nजयरामनाईक तांडा (एन.वी.) गाव माहिती\nकाजळ्याची वाडी गाव माहिती\nकांबी मजरा गाव माहिती\nकाठोडा तांडा गाव माहिती\nकेकत पांगरी गाव माहिती\nखेर्डा बु. गाव माहिती\nकुंभे जळगाव गाव माहिती\nलोणाळा तांडा (एन.वी.) गाव माहिती\nमहार टाकळी गाव माहिती\nमालेगाव बु. गाव माहिती\nमालेगाव खु गाव माहिती\nमालेगाव मांजरा गाव माहिती\nमनुबाई जवळा गाव माहिती\nम्‍हाळस पिंपळगाव गाव माहिती\nनिपाणी जवळका गाव माहिती\nपाथरवाला बु. गाव माहिती\nपाथरवाला खु. गाव माहिती\nपिंपळगाव कानडा गाव माहिती\nबंगाली पिंपळा गाव माहिती\nपोईतांडा (एन.वी.) गाव माहिती\nरामनगर (एन.वी.) गाव माहिती\nरामूनाईकतांडा (एन.वी.) गाव माहिती\nसंगम जळगाव गाव माहिती\nसावरगाव जहांगीर गाव माहिती\nसावरगाव पोखरी गाव माहिती\nसेलु तांडा (एन.वी.) गाव माहिती\nशहाजनपूर चकला गाव माहिती\nश्रीपत अंतरवाला गाव माहिती\nसिंदफणा चिंचोली गाव माहिती\nसुर्डी बु. गाव माहिती\nसुशी वडगाव गाव माहिती\nटाकळगव्हाण तर्फ गेवराई गाव माहिती\nटाकळगव्हाण तर्फ तालखेड गाव माहिती\nतळवट बोरगाव गाव माहिती\nतपे निमगाव गाव माहिती\nठाकर आडगाव गाव माहिती\nवडगाव ढोक गाव माहिती\nवाहेगाव आम्‍ला गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/fakeera-song-from-pm-modi-biopic-release-2/", "date_download": "2019-08-20T23:59:50Z", "digest": "sha1:YYTNTB75WDXJ7QFXGHOC5A3E2WOSOVMG", "length": 7938, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Filmy Mania पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी\nमुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘फकिरा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यातून नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील चढउतार पाहायला म��ळतात.\nराजा हसन आणि शशी सुमन यांनी हे गाणे गायले आहे. तर, सदारा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच हे गाणे ट्विटरवर शेअर केले आहे.\n‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक हा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अनेक वादविवादातही हा बायोपिक अडकला. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ५ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय.\nआम्ही कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही – शरद पवार\nकेंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2019-08-20T23:26:04Z", "digest": "sha1:CU2OYOSV64GDQ5CDDB2QDVJGVXTJUQPM", "length": 44801, "nlines": 522, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\n(मराठवाडा विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील विद्यापीठ आहे. मराठवाडा विभागातील हे सर्वात प्रमुख ���िद्यापीठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने मराठवाडा विद्यापीठ याचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला गेला.\n११ लक्षवेधी माजी विद्यार्थी\n१२ हे ही पहा\n१४ संदर्भ आणि नोंदी\nआंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद येथे उस्मानिया युनिव्हर्सिटी संबंधित सर्व सूचीबद्ध मराठवाड्यामध्ये नऊ महाविद्यालये आहेत. मराठवाडा विभागात जनतेच्या मागणीसाठी विद्यापीठात २७ एप्रिल १९५७ रोजी एक विद्यापीठाची नियुक्ती करण्यात आली आणि अशा विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतच्या शिफारशी प्रदान करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. महाराष्ट्राच्या राज्यपालाने ५ मे १९५८ रोजी मराठवाडा विद्यापीठ कायदा करारावर स्वाक्षरी केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, २३ ऑगस्ट इ.स. १९५८ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे उद्घाटन औरंगाबाद येथे विद्यापीठ अस्थायी मुख्य इमारतीचे परिसरात केले. एस.आर. डोंगरेकरी हे पहिले कुलगुरू झाले. उस्मानिया विद्यापीठातून नव्याने स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठात खालील ९ महाविद्यालयांचे संलग्नीकरण करण्यात आले:\nशासकीय कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (इ.स. १९२३ साली स्थापन).\nमिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद (इ.स. १९५० मध्ये स्थापन)\nपीपल्स कॉलेज, नांदेड (इ.स. १९५० मध्ये स्थापन)\nसरकारी कॉलेज ऑफ एज्युकेशन, औरंगाबाद (इ.स. १९५४ मध्ये स्थापन).\nमराठवाडा कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, परभणी (इ.स. १९५६ साली स्थापन)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, औरंगाबाद (इ.स. १९५६ मध्ये स्थापन)\nसरकारी मेडिकल कॉलेज, औरंगाबाद (इ.स. १९५६ मध्ये स्थापन)\nयोगेश्वरी विज्ञान महाविद्यालय, मोम्याबाद (इ.स. १९५६ मध्ये स्थापन)\nकला आणि एस.बी.एल. वाणिज्य महाविद्यालय, जालना (इ.स. १९५८ साली स्थापन)\nमुख्य लेख: नामांतर आंदोलन\nविद्यापीठ परिसर साचा:रूपांतरित पसरलेला आहे. हिल्स एक सुंदर पार्श्वभूमी प्रदान करतात. औरंगाबाद लेण्या विद्यापीठ परीसरातच आहेत. टेकडीच्या पायर्यावरील प्राचीन स्मारक सोनोरी महल (गोल्डन पॅलेस) हे कॅम्पसच्या मध्यभागी आहे, तर बीबी का मकबरा उत्तरेकडे आहे.\nज्ञान संसाधन केंद्र हे विद्यापीठाचे मुख्य वाचनालय आहे. विद्यापीठ लायब्ररी इ.स. १९५८ साली विद्यापीठ ग्रंथालय म्हणून स्थापन झाली. विद्यापीठ ग्रंथालयामध्ये काही जुन्या पुस्तके आहेत ज्यांचे वर्ष १६०० पर्यंत सर्व मार्ग आहेत. अलीकडे नॉलेज रिसर्च सेंटर ने नोएडास्थित कंपनीद्वारे वर्ल्ड ई-बुक लायब्ररीची सदस्यता घेतली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना ३,००,००० पेक्षा अधिक ई-पुस्तके जर्नलंसह इतर दस्तऐवज मिळू शकतील.[२][३]\nविद्यापीठाच्या खालील प्रतीकांना विशेष महत्व आहे:\nअजिंठा आर्क विद्यापीठाच्या मोटोसह त्याच्या पायावर लिहिलेले आहे. कमान हा पेंटिंग आणि शिल्पकला यांच्या कलेचा एक प्रतीक आहे जो अजिंठा गुंफेत त्यांच्या चरबीवर पोहोचला.\nपुस्तकाचे विश्रांती घेण्यासारखे एक मुक्त पुस्तक, शिकण्याची प्रतिकृती.\n[ज्वारी] च्या शेफाची शेती, मराठवाड्यातील लोकांची उपजीविका करण्याचे प्रमुख साधन.\nमराठवाडयातील लोकांच्या प्रयत्नांचे सामर्थ्य दर्शविणारे दोन हत्ती.\nप्रगती दर्शविणारे एक चक्र.\nशस्त्रांचा डबा विद्यापीठाच्या उद्दीष्टे आणि आदर्शांच्या उचित प्रतिनिधित्वानुसार समजला जाऊ शकतो, ज्यामध्ये प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करण्यावर भरवलेले लोक, समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ज्ञान आणि शिकण्यावर लक्ष ठेवण्यासाठी दृढ निश्चय आणि आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साध्य करण्यासाठी त्याच वेळी बोधवाक्य ज्ञानाच्या अवाचनीयतेची पुष्टी करते; अबाधित राहणारी गुणवत्ता म्हणजे स्वतः ज्ञान.\nमाजी कुलगुरू विद्यापीठाच्या स्थापनेनंतर व्हाईस-चॅन्सेलर द्वारा दिल्या जाणा-या सेवांचा कालावधी दर्शविणारी यादी.\n१ एस. आर. डोंगरेकरी १९ जून १९५८ १८ जून १९६४\n२ डॉ. एन. आर. तावडे १९ जून १९६४ १५ अॉक्टोबर १९७१\n३ आर. पी. नाथ १६ अॉक्टोबर १९७१ १५ जानेवारी १९७५\n४ डॉ व्ही. जी. गणला २६ -जुलै-१९७३ ३०-सप्टेंबर-१९७३ (आर पी नाथच्या सुट्ट्यांच्या कालावधी दरम्यान)\n५ एस आर. ��रात १६-जानेवारी-१९७५ १३-डिसेंबर-१९७६\n६ बी ए कुलकर्णी २४-१२-१९७५ २४-०३-१९७६ (एस.आर. खरातच्या सुट्ट्यांच्या कालावधी दरम्यान)\n७ डी. एन. कपूर १४ डिसेंबर १९७६ ०६ जून १९७७\n८ डॉ. बी. आर. भोसले ०७ जून १९७७ ०३ मे १९८२\n९ डॉ बी. एच. राजुरकर १३ मे १९७८ ०६ जून १९७८ (बी आर भोसले यांच्या सुट्ट्यांच्या कालावधी दरम्यान).\n१० डॉ ए.एम. वेरे २७ फेब्रुवारी १९८१ 13-03-1 9 81 (बी आर भोसले यांच्या सुट्ट्यांच्या कालावधी दरम्यान)\n१३ एस जी गोखले 21-03-1983 01-05-1 9 83 (जी.आर.माहेसेकर यांच्या सुट्ट्यांच्या कालावधी दरम्यान)\n१४ वाई. एल. राजवाडे 21-08-1983 04-10-1 9 83 (शिवाजीराव भोसले यांच्या सुटकेच्या काळात)07-09-1991 ते 15-09-1991\n१५ न्यायमूर्ती एम. पी. कानडे 05-10-1983 15-06-19 85\n२० गोविंद स्वरुप 22-08-1988 05-सप्टेंबर-1988\n२१ प्राचार्य शिवाजीराव भोसले 06-सप्टेंबर-1988 06-सप्टेंबर-1991\n२३ डॉ व्ही. बी. घुगे 16-सप्टेंबर-1 99 1 15-सप्टेंबर-199 4\n२४ व्ही एन एन करंदीकर 16-सप्टेंबर-1994 03-11-1994\n२८ डॉ. नागनाथ कोत्तापल्ले 05-06-2005 04-06-2010\n२९ डॉ. ए.जी. खान 11-02-2009 28-02-2009 डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या सुट्टीच्या काळात\n३० भास्कर मुंढे (आयएएस) 05-06-2010 22-सप्टेंबर-2010\n३१ डॉ के. बी. पाटील 23-सप्टेंबर-2010 04-01-2011\n३२ डॉ व्हीएम पंढरीपडे 05-01-2011 27 मार्च 2014\n३३ डॉ.बाळू आनंद चोपडे ४ जून इ.स. २०१४ फेब्रुवारी २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ४३ विभाग आहेत[५]:\nमहात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर विचारधारा\nमराठी भाषा आणि साहित्य\nइतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती\nपाली आणि बौद्ध धर्म\nसंगणक शास्त्र आणि आयटी\nपर्यटन प्रशासन आणि व्यवस्थापन\n५ ऑगस्ट २००४ रोजी, विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे स्थापित झाले. उस्मानाबादमधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे तात्पुरती सुरुवात केली गेली आहे.\nउपसिंटरमध्ये खालील पदव्युत्तर पदवी विभाग आहेत:\nपाणी आणि जमीन व्यवस्थापन\nव्यवस्थापन विज्ञान विभाग (एमबीए आणि एम.सी.)\nविद्यापीठात नामांकित असलेल्या मुला-मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र निवासस्थाने आहेत.[६]\nछत्रपती शिवाजी महाराज मुलांचे वसतिगृहे संख्या १\nसिध्दार्थ संधोदान चतरा मुलं हॉस्टेल क्रमांक २\nकर्मवीर भाऊराव पाटील मुले वसतिगृह क्रमांक ३ (कमवा आणि शिका)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे मुलगे वसतिगृह क्रमांक ४\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह १\nमातोश्री जिजाऊ मुलींचे वसतिगृहे २\nप्रियदर्शिनी महिला वस���ीगृह १\nराष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत व त्यांच्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली आहे. अस्तित्वात असलेल्या अध्यासनांमध्ये अण्णाभाऊ साठे अध्यासन, मौलाना अबुल कलम आझाद अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन, गौतम बुद्ध अभ्यास केंद्र, ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, महात्मा गांधी अध्यासन, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, महात्मा फुले अध्यासन, शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन अशा १३ अध्यासनांचा समावेश आहे.\nमहात्मा फुले अध्यासन हे २५ वर्षांपूर्वीहून अधिक वर्षे कार्यरत आहे. या केंद्राचे तेवढे भरीव योगदान राहिलेले आहे. पा.बा. सावंत हे या अध्यासन केंद्राचे संस्थापक संचालक होते. त्यानंतर प्रा. बा.ह. कल्याणकर यांनी या अध्यासन केंद्राची धुरा सांभाळली.\nबा.ह. कल्याणकर व पा बा. सावंत यांनी या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात प्रबोधनाचे कार्य केले आहे.\nविद्यमान (इ.स. २०१६) कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे यांच्यासमोर अध्यासनांच्या संचालकांची फेररचना करण्याचे मोठे आव्हान होते.\nविद्यार्थी संघटना किंवा अन्य काही मार्गाने विद्यापीठाकडे मागणी आल्यामुळे नवीन अध्यासनांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये गोपीनाथ मुंडे सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट सेंटर, विलासराव देशमुख अध्यासन केंद्र, यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र, उस्मानाबाद येथे विद्यापीठ उपकेंद्राच्या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील अध्यासन केंद्र, गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रांचा समावेश आहे. यापैकी गोपीनाथ मुंडे यांच्या नावे सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात ५ लाख रुपयांची तरतूदही करून ठेवली आहे. त्याच प्रमाणे जैन अध्यासन केंद्र सुरु करण्याचा मानस आहे इ.स. २०१६ मध्ये लिबरल आर्ट मध्ये पुरातत्व विद्या हे नविन विभाग सुरु झाला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ.नेट\n^ रसायनशास्त्र विद्यापीठ विभाग (यूडीसीटी)\n^ Facilities, Hall of Residence. \"Hostels\". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 14 October 2012 रोजी मिळविली).\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र अॅझ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (महू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nकविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nअजिंक्य डी.वाय. पाटिल विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nबाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके\nइंग्रजी आकडे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०१९ रोजी १४:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%2520%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T23:29:01Z", "digest": "sha1:XKH4TKIIHN4NVRBFGGVCGIHAY6H54E4I", "length": 9463, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (10) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nआहार आणि आरोग्य (2) Apply आहार आणि आरोग्य filter\nऍग्रो वन (2) Apply ऍग्रो वन filter\n(-) Remove कमाल%20तापमान filter कमाल%20तापमान\nहवामान (9) Apply हवामान filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nविदर्भ (5) Apply विदर्भ filter\nनांदेड (4) Apply नांदेड filter\nकिमान%20तापमान (3) Apply किमान%20तापमान filter\nचंद्रपूर (3) Apply चंद्रपूर filter\nनागपूर (3) Apply नागपूर filter\nयवतमाळ (3) Apply यवतमाळ filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nअमरावती (2) Apply अमरावती filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nमालेगाव (2) Apply मालेगाव filter\nसमुद्र (2) Apply समुद्र filter\nअंश%20सेल्सियस (1) Apply अंश%20सेल्सियस filter\nपूर्वमोसमीच्या पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार\nपुणे : सूर्य तापल्याने तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेच्या लाटेत विदर्भ, मराठवाडा भाजून निघत आहे. यातच ढगाळ हवामान आणि...\n19 मेपासुन राज्यात तापमान वाढणार 46 अंशांपर्यंत जाणार तापमानाचा पारा\nमुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ,...\nपुण्यात ४८ तासांमध्ये पारा सहा अंशांनी घसरला\nपुणे- तुम्हाला मळमळ होतेय, मानसिक अस्वस्थता जाणवतेय किंवा बद्धकोष्ठता, जुलाब असे काही झाले; तर हा सगळा कमाल तापमानात अचानक...\nमहाराष्ट्रातील 13 शहरांचा पारा चाळिशीवर\nपुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27)...\nमुंबईमध्ये थंडीनंतर तापमानाचा पारा उंचावला\nमुंबई - रविवारी कमाल तापमानात वाढ होवून थेट 36.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले. थंडीनंतर पहिल्यांदाच कमाल तापमान 36.7 अंशापर्यंत...\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर...\nरविवारी मुंबईचा पारा ३८ अंशांवर दशकातील ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर��वाधिक तापमान\nमुंबई - ऑक्‍टोबर संपायला तीन दिवस शिल्लक असतानाही कमाल तापमानातील वाढ कायम अाहे. रविवारी मुंबईचा कमाल पारा ३८ अंशावर होता....\nराज्यात प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली\nपुणे - राज्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढली असून, प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली आहे. सर्वाधिक...\nराज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज\nविदर्भ, मराठवाड्यात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज र्वतविण्यात आला आहे. तर...\nमुंबईकरांनो तब्बेत संभाळा.. पुढचे २४ तास मुंबईत राहणार उष्णतेची लाट\nमुंबई आणि ठाणेकरांना आज विदर्भातल्या उन्हाळ्याचा आणि उकाड्याची अनुभूती येतेय. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झालीय....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:51:11Z", "digest": "sha1:GR3RKJCSJRMXRWVWYXEZVGUVGO7OGBV2", "length": 5752, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंडोज लाइव्ह खातेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविंडोज लाइव्ह खातेला जोडलेली पाने\n← विंडोज लाइव्ह खाते\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विंडोज लाइव्ह खाते या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहॉटमेल ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विंडोज लाइव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह व्यवस्थापन केंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह ओळखी ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह उपकरणे ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह गॅलरी ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह गट ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह सदन ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह ओळख ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह ऑफिस ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह वनकेअर सेफ्टी स्कॅनर ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह छायाचित्रे ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह प्रोफाइल ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह एसेन्शल्स ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह मेल ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह मेश ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह मेसेंजर ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह चलचित्र निर्माता ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह फॅमिली सेफ्टी ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह रायटर ‎ (← दुवे | संपादन)\nमाय विंडोज फोन ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह संदेशवाहक मोबाइल ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह अ‍ॅलर्ट्स ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह कॉल ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज लाइव्ह वनकेअर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:04:39Z", "digest": "sha1:YWCITW3QWSQ6RATA3YHBZGETFUVOOZN7", "length": 3578, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वेदगंगा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वेदगंगा हा विंदा करंदीकर यांचा मराठी कवितासंग्रह आहे. हा संग्रह पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केला.[१]\nBookName=Swedaganga |दुवा= शीर्षक हरवले (सहाय्य). २०१९-०६-०३ रोजी पाहिले.\nविंदा करंदीकर यांचे साहित्य\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जून २०१९ रोजी २३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22531", "date_download": "2019-08-20T22:35:59Z", "digest": "sha1:CPZKY5G7XVRQF2XKACYDF2FUTT23HTYQ", "length": 3415, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माहिती हवी आहे . : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती हवी आहे .\nमाहिती हवी आहे .\nजर्मन भाषा शिकण्यासाठी माहिती हवी आहे .\nमाझ्या मुलीला A २ जर्मन भाषेतली परीक्षा द्यायची आहे.त्यासाठी तिला मुंबईमध्ये tuition / मागदर्शन हवे आहे.कोणी मदत करू शकेल का \nतिने मुंबई विश्वविद्यालयाच्या दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे.परिक्षा जूनमध्ये आहे.\nमाहिती हवी आहे .\nRead more about जर्मन भाषा शिकण्यासाठी माहिती हवी आहे .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/alu-vadi-recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:33:56Z", "digest": "sha1:D7RNYQSYILDWJQ7ET3UKNLNF624Z25TY", "length": 12237, "nlines": 147, "source_domain": "dipsdiner.com", "title": "alu vadi recipe in Marathi | Patra Recipe | DipsDiner", "raw_content": "\nश्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.\nअळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी भाजीवाले करतात.\nअळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात. तुमचे जर युरिक एसिड(Uric Acid) वाढलेले असेल, गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची तक्रार असेल तर अळू खाणे टाळावे.\n५-६ मोठी अळूची पाने\n१ वाटी (१५० ग्राम) चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन)\n१ मोठा चमचा चिंचेचा कोळ\n१ मोठा चमचा किसलेला गुळ\n११/२ छोटा चमचा लाल तिखट\n१/२ छोटा चमचा गरम मसाला पावडर\n१/२ छोटा चमचा हळद\n१ छोटा चमचा मीठ\n१ मोठा चमचा गोडा मसाला (ऐच्छिक)\n‘बेसन मिश्रण बनवण्यासाठी’ लागणारे सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घ्यावे.\nथोडे थोडे पाणी घालून सर्व एकत्र करून, घट्ट पेस्ट बनवून घ्यावी.\nआता अळूची सगळी पाने देठ कापून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत.\nपाने उलटी करून जर काही जाड्या शिरा अस्तील तर कापून घ्याव्यात.\nसगळी पाने उलटी करून त्यावर लाटणे फिरवून घ्यावे.\nसगळ्यात मोठे पान उलटे ठेवून त्यावर बेसन पेस्ट पसरवून घ्यावी.\nआता दुसरे पान त्यावर उलटे ठेवून त्यावरही पेस्ट लावून घ्यावी.\nअशा तऱ्हेने सगळी पाने एकावर एक ला���ून सगळ्यांना पेस्ट लावावी.\nह्या सगळ्या पानांची घट्ट गुंडाळी करावी.\nआता ही गुंडाळी मोदकपात्रात १२-१३ मिनटे उकडून घ्यावी.\nउकडल्यावर हा उंडा थंड करून घ्यावा.\nथंड झाल्यावर ह्याच्या एकसमान आकाराच्या वड्या कापाव्यात.\nह्या वड्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात.\nतयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनटे\nवाढणी: ३ ते ४ जणांसाठी\nएकूण उष्मांक: २३१.५ Kcal\nतंतूमय पदार्थ: ३.६८ ग्रॅम\n५-६ मोठी अळूची पाने\n१ वाटी (१५० ग्राम) चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन)\n१ मोठा चमचा चिंचेचा कोळ\n१ मोठा चमचा किसलेला गुळ\n११/२ छोटा चमचा लाल तिखट\n१/२ छोटा चमचा गरम मसाला पावडर\n१/२ छोटा चमचा हळद\n१ छोटा चमचा मीठ\n१ मोठा चमचा गोडा मसाला (ऐच्छिक)\n‘बेसन मिश्रण बनवण्यासाठी’ लागणारे सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घ्यावे.\nथोडे थोडे पाणी घालून सर्व एकत्र करून, घट्ट पेस्ट बनवून घ्यावी.\nआता अळूची सगळी पाने देठ कापून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत.\nपाने उलटी करून जर काही जाड्या शिरा अस्तील तर कापून घ्याव्यात.\nसगळी पाने उलटी करून त्यावर लाटणे फिरवून घ्यावे.\nसगळ्यात मोठे पान उलटे ठेवून त्यावर बेसन पेस्ट पसरवून घ्यावी.\nआता दुसरे पान त्यावर उलटे ठेवून त्यावरही पेस्ट लावून घ्यावी.\nअशा तऱ्हेने सगळी पाने एकावर एक लावून सगळ्यांना पेस्ट लावावी.\nह्या सगळ्या पानांची घट्ट गुंडाळी करावी.\nआता ही गुंडाळी मोदकपात्रात १२-१३ मिनटे उकडून घ्यावी.\nउकडल्यावर हा उंडा थंड करून घ्यावा.\nथंड झाल्यावर ह्याच्या एकसमान आकाराच्या वड्या कापाव्यात.\nह्या वड्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=movie&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amovie", "date_download": "2019-08-20T22:24:50Z", "digest": "sha1:2P5CYJW7EMCUDFFJTPMJ2XYDEKZRTRUR", "length": 9438, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (10) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nचित्रपट (10) Apply चित्रपट filter\nदिग्दर्शक (3) Apply दिग्दर्शक filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nअभिनेता (2) Apply अभिनेता filter\nदेवेंद्र%20फडणवीस (2) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nबाळासाहेब%20ठाकरे (2) Apply बाळासाहेब%20ठाकरे filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nशिवसेना (2) Apply शिवसेना filter\nअभिनेत्री (1) Apply अभिनेत्री filter\nअमिताभ%20बच्चन (1) Apply अमिताभ%20बच्चन filter\nअयोध्या (1) Apply अयोध्या filter\nआनंदकुमार (1) Apply आनंदकुमार filter\nलंडनमध्येही 'सुपर 30'ची क्रेझ\nपाटणा : सध्या सोशल मीडियामध्ये बिहारमधील 'सुपर-30' चे संस्थापक आनंदकुमार यांच्या बायोपिकचा ट्रेलर धुमाकूळ घालत असताना या...\nमाझ्या आयुष्यातील 'हे' सर्वोत्तम मराठी गाणं : सोनू निगम\nसिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या ‘मिस यू मिस्टर’ या आगामी चित्रपटाची आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच...\nअभिनेत्री मौनी रॉय \"बोले चुडियॉं'मधून बाहेर\nअभिनेत्री मौनी रॉयच्या रागाचे किस्से वारंवार कानावर येत आहेत. तिचे रागावर नियंत्रण राहत नाही आणि मग काय व्हायचे ते होते. मध्यंतरी...\nसलमानच्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी, 'भारत'चे तिकीट स्वस्तच असणार\nमुंबई : सलमान खानचा कोणत्याही नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड 'क्रेझ' असते. त्याचे बहुतांश चित्रपट सुटीच्या...\n'पीएम नरेंद्र मोदी' अखेर रिलीज\nपीएम नरेंद्र मोदी चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी...\nतमीळ सुपरस्टार धनुश याचा 'हा' हॉलीवूडचा चित्रपट भारतातदेखील होणार प्रदर्शित\nतमीळ सुपरस्टार धनुश त्याच्या \"मारी', \"मारी 2' सारख्या अनेक तमीळ चित्रपटात दिसला. बॉलीवूडमध्ये तो \"रांझना', \"शमीताभ'सारख्या...\n'बीग बी' झळकणार मराठी चित्रपटात; 20 मेपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला होणार सुरुवात\nमुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन \"एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20...\n''ठाकरे' सिनेमा आज प्रदर्शित, संपूर्ण महाराष्ट्रात याच सिनेमाची चर्चा\nपुणे : बहुचर्चित ''ठाकरे' सिनेमा आज प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात याच सिनेमाची चर्चा आहे. बाळासाहेबांची जन्मभूमी असलेले...\n\"ठाकरे चित्रपट प्रचाराचा झळाळता रजतमार्ग\nमुंबई : निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेने���्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या...\n‘मोदींवरील चित्रपट युवकांसाठी प्रेरणादायी’\nमुंबई - ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्तित्व असलेल्या वैश्विक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/home-remedies-for-weight-loss/", "date_download": "2019-08-20T23:56:10Z", "digest": "sha1:LDDZW3I6PPR6NC3SOTSTVFNYGH72TI2R", "length": 7966, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "कष्टाची कामे न करणाऱ्यांनी 'लठ्ठपणा' असा कमी करावा - Arogyanama", "raw_content": "\nकष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – जगभरात लठ्ठपणा ही एक समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लठ्ठपणा हा एक आजार असल्याचे तज्ज्ञ मानतात. सध्या प्रत्येक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीज, हायब्लडप्रेशर सारखे आजार वाढत आहेत. यासमस्येवर हर्बल उपाय जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येत आहे. हे उपाय करुन शरिराची चरबी कमी करता येते. यासाठी जीवनशैलीतही काही बदल करणे गरजेचे आहे.\nशाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा\nकेळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या\nफळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या\n* सुंठ, दालचिनी, आणि काळी मिरी प्रत्येकी ३ग्रॅम एकत्र करुन त्याची बारीक पूड करावी. त्याचे दोन भाग करून पाण्यासोबत सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा घ्यावी.\n* ताजी पत्ताकोबी बारिक करुन तिचा रस काढून रोज सकाळी घ्यावा. यामुळे चरबी कमी होते. पत्ता कोबी साखर आणि इतर कार्बोहाइड्रेटसची चरबी होऊ देत नाही. यामुळे वजन वाढत नाही.\n* अर्धा चमचा सोप एक कप उकळत्या पाण्यात टाकून १० मिनिटे उकळून हे पाणी थंड करून प्यावे. सलग तिन महीने हे पाणी प्यायल्यास वजन कमी होते.\n* पुदीन्याची हिरवी चटणी पोळीसोबत खाणे लाभदायक आहे. पुदिना चहात टाकून घेतल्यानेही फायदा होतो. हिरडा किंवा बेहडा फळाचे चुर्ण एक-एक चमचा ५० ग्रॅम पडवळाच्या रसासोबत १ ग्लास पाण्यातून घेतल्याने वजन जलद कमी होते. थकवाही दूर होतो.\n* कारल्याची अर्धवट कच्ची भाजी खाल्ल्याने वजन कमी होते. शेवग्याची भाजी वजन कमी कराण्यासाठी प्रभावी आहे.\n* गुगुळ डिंक पाण्यातून दिवसातून दोनदा घेतल्याने वजन कमी होते.\n* गाजराचे भरपूर सेवन वजन कमी होते, असे तज्ज्ञ सांगतात.\n* सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घ्यावे. याच मिश्रणात एक चमच लिंबू रस टाकून घेता येते. तसेच लिंबू पाणी आणि मध पिऊन दिवसभर उपवास करणे हा प्रभावी देशी उपाय आहे.\nअकाली केस 'पांढरे' का होतात \n'ही' माहिती असेल तर महिला बनवू शकतात 'पौष्टिक जेवण'\n'ही' माहिती असेल तर महिला बनवू शकतात 'पौष्टिक जेवण'\nइतक्या सुंदर का असतात कोरियाच्या मुली जाणून घ्या रहस्य त्यांच्या सौंदर्याचे\nगर्भवती महिला व्रत करायच्या अगोदर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा\nगर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या\nजाणून घ्या – जीवनसत्वांच्या अभावी होणारे रोग व त्यावरील उपाय\nजाणून घ्या “योगा” कधी करावा\nएकटं राहिल्याने वाढतो मानसिक विकाराचा धोका\nकिडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ 3 घरगुती ड्रिंक्स\nगूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1808", "date_download": "2019-08-20T23:47:23Z", "digest": "sha1:BT5UFZBOMHSV5GDBC6GDCW4JROTH3KLZ", "length": 25911, "nlines": 127, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गावगाथा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाधवडे – उमाळ्याचे गाव (Nadhawade village)\nविनोद पुंडलिक महाजन 14/08/2019\nऋषीचे कूळ व नदीचे मूळ शोधू नये ही म्हण खोटी ठरते. नाधवडे हे गाव मुंबई - गोवा महामार्गावर असलेल्या तळेरे या गावावरून वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. त्या गावाच्या परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत; त्यांपैकी उमाळा ह्या ठिकाणी जमिनीतून बुडबुडे सतत येत असतात. तेथे नैसर्गिक झरे आहेत. शुद्ध पाणी जमिनीच्या पोटातून येते. पाणी वर्षाचे बाराही महिने वाहते. पोटरीइतकेच खोल आणि अत्यंत नितळ असे पाणी आहे. पाच-सहा ठिकाणांवरून पाण्यातून बुडबुडे येतात. बुडबुडे म्हणजेच उमाळे. तेथूनच गोठणा नदी सपाट पठारावर उगम पावते. उमाळे जेथे प्रकटले आहेत, त्या परिसरात महादेवाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा भरते. मंदिरात पोचायचे झाल्यास गोठणा नदी पार करावी लागते. त्यासाठी साकव बांधलेला आहे.\nसुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)\nमुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला...\nमुरुड-जंजिरा हे माझे गाव. रेवदंडा-साळाव पूल ओलांडून मुरुडकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी बदलती दृश्ये नजर खिळवून ठेवतात. अधुनमधून समुद्राच्या लाटांचा खेळ, तर कधी नजरेला सुखावणारी मुलायम हिरवळ, मध्येच लागणारी लहानशी गावे.\nशिल्पकलेचा देखणा आविष्कार मुरुडच्या वेशीवर दृष्टीस पडतो, तो म्हणजे जंजिऱ्याच्या भूतपूर्व नवाबांचा राजवाडा. नवाबांनी तो राजवाडा 1885 च्या सुमारास प्रशासनाच्या सोयीसाठी बांधला. राजवाड्याचे शिल्प मुघल व गोथिक पद्धतीचे आणि मनोहारी आहे. राजवाड्याच्या ठिकाणापासून सभोवारचा समुद्र व मुरुड शहराच्या परिसराचे दृश्य विहंगम दिसते. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी.\nआकाशाशी नाते जोडणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागांतून घुमणारा मस्त मोकळा वारा... मखमली वाळूचे रम्य सागरतीर, अथांग पसरलेला आणि पांढरेशुभ्र मोती ओंजळी भरभरून किनाऱ्यावर रिते करणारा संपन्न रत्नाकर मुरुडच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस राजापूरची खाडी, दक्षिणेस फणसाड अभयारण्याच्या डोंगर रांगा व पूर्वेला गारंबीच्या डोंगर रांगा अशा मुरुडच्या भौगोलिक सीमा आहेत.\nगाव असे आणि कसे\nगावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा (दरवाजा) असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावातील घरांची रचना अशी असायची, की घराच्या पुढील दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागील दारातून गावाबाहेर मळ्यात-खळ्यात वा प्रातर्विधीसाठी जाता येत असे. त्या व्यतिरिक्तह गावात कोठे कोठे‍ खिंडी असत. त्या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्याा व्यक्ती ला गावात प्रवेश करण्यासाठी आणि गावाबाहेर जाण्यासाठी गावाच्या मुख्य दरवाज्याचाच उपयोग करावा लागे.\nगावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा. गावाची शीव गावातून बाहेर पडूनही काही अंतरावर संपते. दरजा मात्र गावाला लागून-खेटून असे. गावाचा दरजा रात्री बंद करून दुसर्या दिवशी सकाळी उघडला जायचा. गावाच्या बाहेर असे म्हणायचे झाले तर लोक ‘दरजाबाहेर’ असे म्हणायचे. उदाहरणार्थ, ‘दरजाबाहेर गारूडीना खेळ इयेल शे’ असा उल्लेख होई. गावाच्या त्या दरवाजाला ‘देवडी’ असेही म्हटले जायचे.\nनिसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh)\nदेवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे.\nराजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख \nराजुरी हे कोरडवाहू गाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पूर्वेला आहे. तेथे वार्षिक चारशेपन्नास ते पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. शेती हा तेथील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. तेथे खरीप आणि थोडासा रब्बी अशी शेतीपद्धत आहे. राजुरीचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे एकसष्ट हेक्टर आणि तेथील लोकसंख्या नऊ हजार चारशेअकरा आहे. कुटुंबाचा गुजारा शेतीतील अपुर्याट उत्पन्नावर होणे शक्यच नाही. गावातील प्रत्येक कुटुंबात मुंबई-पुणे शहरांकडे रोजगार कमावणारे सदस्य आहेत.\nगंमत अशी, की गावात राजकीय प्रमुख पक्षांचे अस्तित्व आहे, तरी लोक मोठ्या प्रमाणावर कोणतीही राजकीय निष्ठा कठोर न ठेवता फक्त विकासाला मतदान करतात सर्व पक्ष गावाच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊन एक भूमिका घेतात. गावाची वैचारिक पार्श्वभूमी अशी, की ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा झाला तरी गावातील सर्व कुळांनी त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर मूळ जमीनमालकाला न्याय्य रक्कम देऊन केल्या; ही फार मोठी गोष्ट आहे\nकुंकूप्रसिद्ध गाव - केम (Kem)\nकरमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर, स्टार्च पावडर आदी वापरले जाते. केमची कुंकू कारखानदारी सर्वदूर पोचली आहे. कुंकू दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, जयपूर, उज्जैन, पटना, वैष्णोदेवी, केरळ आदी ठिकाणी जात असते. गावाने कुंकू निर्मितीच्या उद्योगधंद्यामुळे चांगली प्रगती केलेली आहे; बेरोजगारीमुळे गाव ओस पडलेले नाही. कुंकवाचे दर वीस रुपये किलोपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत आहेत. त्याच्या प्रतवारीनुसार ते भाव ठरवले गेले आहेत. एका कारखान्यात दोन मजुरांपासून दहा मजुरांपर्यंत माणसे कामाला असतात.\n - माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)\nअकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश जनरल वेलजोली याने त्याच्या सैन्यासह पाडाव अकोला येथे 27 नोव्हेंबर 1803 मध्ये टाकल्याची नोंद आहे. जनरल वेलजोली हा भारतातील गव्हर्नर जनरलचा भाऊ होता. त्याचे नाव त्या वेळच्या श्रेष्ठ सेनापतींमध्ये घेतले जाई. त्याने ‘वाटर्लू’च्या लढाईत नेपोलियनचा पराभव केला होता. पुढे त्याला ‘ड्युक ऑफ वेलिंग्टन’चा किताब इंग्लंडमध्ये देण्यात आला होता. त्याच्या वऱ्हाडात येण्याला निमित्त झाले निझाम-भोसले (नागपूरकर) यांच्यामधील बेबनाव.\nभद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. तेथील लोकसंख्या आहे साठ हजार पाचशे पासष्ट. व्यवस्थापन नगरपरिषदेकडे आहे. ठिकाणाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे.\nभद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे.\nकनकाडी हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शेवटी वसलेले गाव. त्या गावाच्या पुढे लांजा तालुका सुरू होतो. गावाला कनकाडी हे नाव कसे पडले याच्या दोन आख्यायिका आहेत. कनकाडी हे गाव कोणाचेही मूळ गाव नाही. त्या गावात राहणाऱ्या प्रत्येक समाजाचा कोणीतरी पूर्वज बाहेरून तेथे येऊन राहिला आणि गाव वसले. पहिल्या आलेल्यांपैकी काहींना तेथ कातळाच्या भेगेत सोन्याच्या काड्या मिळाल्या. सोने म्हणजे कनक; कनक काडीचा अपभ्रंश होऊन तयार झाले ते कनकाडी दुसर्‍या आख्याय���केप्रमाणे एरंडे नामक एका माणसाला स्वप्नात देवाची मूर्ती दिसली. त्या मूर्तींने ‘मी जमिनीखाली आहे, मला बाहेर काढ’ असे सांगितल्यामुळे एरंडे स्वप्नात दिसलेल्या जागी आला. त्याने पहारीने खणण्यास सुरुवात केली. त्याला मूर्ती काही वेळातच दिसली. तो ती बाहेर काढण्यासाठी म्हणून अजून खणू लागला. त्या प्रयत्नात, त्याच्या पहारीचा घाव मूर्तीवर पडला आणि मूर्तीचा कान तुटला. त्यावरून गावाचे नाव कान काढणारी म्हणून कानकाढी असे पडले. पुढे त्याचे कनकाडी झाले.\nकनकाडी गावाचे मूळ दैवत म्हणजे गांगेश्वर. गांगेश्वराचे मूळ देवस्थान ब्राह्मणवाडी येथे आहे. ते देवस्थान अनेक पिढ्या उघड्या स्वरूपात, ना कोठले देऊळ, ना छप्पर अशा अवस्थेत आहे. तेथे जर देऊळ बांधायचे तर ते एका रात्रीत, सूर्योदयापूर्वी बांधकाम पूर्ण नाही झाले तर ते बांधकाम टिकत नाही अशी श्रद्धा आहे. गांगेश्वर देवस्थानचे देऊळ कालांतराने गुरववाडी येथे बांधण्यात आले. त्या देवळात गुरव समाज पिढ्यान-पिढ्या धार्मिक कार्य करत आला आहे.\nडोळस गाव - कोळगाव (Kolgav)\n“पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर\nझाडाझुडपात आहे लपलेले माझे घर....”\nशाळेत असताना खेड्यातील घराची ही कविता वाचताना, खेड्याबद्दल कुतूहल वाटायचे. एसटीने कधी प्रवास करताना मध्ये मध्ये खेडीगावे दिसायचीदेखील. मोजकी घरे, घरांशिवाय दुसर्‍या कोणत्या सुविधा नसलेले खेडे पाहून वाटायचे, त्या गावातील लोक तेथे कसे राहत असतील त्यांना तेथे करमत कसे असेल त्यांना तेथे करमत कसे असेल कर्मधर्मसंयोगाने, माझे पुढील आयुष्य हेच त्या बालपणीच्या प्रश्नांचे उत्तर झाले\nमाझ्यासाठी ‘माझे माहेर पंढरी’ या फक्त गाण्यातील ओळी नाहीत; तर त्या माझ्या खर्‍या आयुष्याचा भाग आहेत. पंढरपूर हे माझे माहेर. ते तेव्हा काही मोठे शहर नव्हते, पण तालुक्याचे ठिकाण होते व मोठे तीर्थक्षेत्र परंतु मला सासर मिळाले ते माळावरील एकदम दुर्लक्षित गाव. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील कोळगाव. महाराष्ट्राच्याच काय पण सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही नकाशात ठिपक्याएवढीसुद्धा त्या कोळगावला जागा नसायची. अगदी इनमीन शंभर उंबर्‍यांचे गाव. गावची लोकसंख्या साधारण आठशेच्या आसपास. गावात पाण्याची एकच विहीर आणि एकच आड. विहिरीच्या पायर्‍या उतरून किंवा आडावरील रहाटाने पाणी शेंदून पाण्याच्या घागरी आणाव्या लागत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sundar-370/", "date_download": "2019-08-21T00:01:24Z", "digest": "sha1:IHVUO2PESPJN4AWBZO3QJDXA6AW7QUPP", "length": 14882, "nlines": 87, "source_domain": "mymarathi.net", "title": "एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चॊत्रानी, सुनीता पटेल यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चॊत्रानी, सुनीता पटेल यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला\nएमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चॊत्रानी, सुनीता पटेल यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला\nपुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिने तर, पुरुष गटात वीर चॊत्रानी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.\nअमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुरुष गटा�� महाराष्ट्राच्या वीर चॊत्रानी याने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित ऐश्वर्य सिंगचा 9-11, 11-5, 10-12, 11-3,11-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.\nमहिला गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सुनीता पटेल हिने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या राधिका राठोरचा 11-5,12-10, 9-11, 11-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सानिका चौधरी हिने आपलीच राज्य सहकारी दिया मुलाणीचा 13-11,11-6, 11-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाने महाराष्ट्राच्या योश्ना सिंगला 11-9, 11-3, 12-10 असे पराभूत करून आगेकूच केली.\nपुरुष 45वर्षावरील गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या विनय रौथन,आशुतोष पेडणेकर, कर्नाटकाच्या अनुप कबडवाल, नवीन शेनॉय यांनी तर, प्रो कोच गटात महाराष्ट्राच्या महेश कदम, जयनेंद्र भंडारी, सर्व्हिसेसच्या जय सिंग थोरी, उत्तरप्रदेशच्या शादाब आलम,राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.\nस्पर्धेचे उदघाटन संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, कैलाश कोद्रे, जहांगीर हॉस्पिटलचे सर कावसजी जहांगीर आणि लेडी जास्मिन जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसआरएचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीडीएसएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी, पवन राऊत, गणेश तांबे, आनंद सुरोडकर, ज्ञानेश भावसार, डॉ. संदीप जगताप, डॉ. आकाश शहा, मरीशा जिल्का आणि आसिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: पहिली फेरी(मुख्य ड्रॉ):\nगौरव नंदराजोग(दिल्ली)[5] वि.वि.यश भार्गवा(दिल्ली)[10]11-7, 5-11, 11-8, 11-1;\nवीर चॊत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्वर्य सिंग(महाराष्ट्र)[11]9-11, 11-5, 10-12, 11-3, 11-3\nसंदीप जांगरा(सर्व्हिसेस)[15] वि.वि.विजय कुमार(सर्व्हिसेस)[4]11-3, 4-0सामना सोडून दिला;\nअभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)[3]वि.वि.रवी दिक्षित(सर्व्हिसेस)[41] 12-10, 11-7, 4-11, 11-9\nरणजित सिंग(सर्व्हिसेस)[6] वि.वि.राहुल बैठा(महाराष्ट्र)[13] 11-8, 11-3, 11-6\nजमाल साकिब(सर्व्हिसेस)[7]वि.वि. अवदेश यादव(सर्व्हिसेस)[25] 11-5,13-11,11-5\nमहिला गट:पहिली फेरी(मुख्य ड्रॉ):\nसानिका चौधरी(महाराष्ट्र)[6]वि.वि.दिया मुलाणी(महाराष्ट्र)13-11,11-6, 11-2;\nसुनीता पटेल(महाराष्ट्र)वि.वि.राधिका राठोर(मध्यप्रदेश)[5]11-5,12-10, 9-11, 11-4;\nतन्वी खन्ना(दिल्ली)[4]वि.वि.योश्ना सिंग(महाराष्ट्र)11-9, 11-3, 12-10;\nअपरजिथा बालमुरुकन(तामिळनाडू)[7] वि.वि.अन्वेषा रेड्डी(तामिळनाडू)\nसान्या वत्स(दिल्ली)[8]वि.वि.ऐश्वर्या खुबचंदानी(महाराष्ट्र)[16]11-4, 11-1, 4-11, 11-9;\nपुरुष 45वर्षावरील गट: पहिली फेरी:\nअनुप कबडवाल(कर्नाटक)वि.वि.विराज मडकवी(महाराष्ट्र)11-8, 12-14, 11-2, 11-3;\nविनय रौथन(महाराष्ट्र)वि.वि.विजय सोनावणे(महाराष्ट्र)11-9, 11-6, 11-6;\nआशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र)वि.वि.शिशिर गुप्ता(महाराष्ट्र)11-7, 11-2, 11-4;\nनवीन शेनॉय(कर्नाटक)वि.वि.आशिष मेहता(महाराष्ट्र)11-9, 8-11, 5-11, 16-14, 11-9;\nप्रो कोच: पहिली फेरी:\nमहेश कदम(महाराष्ट्र)वि.वि.अभिषेक गमरे(महाराष्ट्र)8-11, 11-3, 10-12, 11-7, 11-7;\nशादाब आलम(उत्तरप्रदेश)वि.वि.नरेश बानोधा(मध्यप्रदेश)12-10, 11-2, 12-10;\nविकास जांगरा(राजस्थान)वि.वि.आकाश बानोधा(मध्यप्रदेश)11-3, 11-5, 9-11, 11-7;\nजय सिंग थोरी(सर्व्हिसेस)वि.वि.साईराज मरावर(महाराष्ट्र)11-7, 11-6, 5-11, 10-12, 11-3;\nजयनेंद्र भंडारी(महाराष्ट्र)वि.वि.तथागत मल्हारे(महाराष्ट्र)11-7, 11-3, 11-6;\nपुणे शहरातील अडीच लाख ग्राहकांची वीज दोन तास खंडित\nपर्धेत नमिश हूड, रुमा गायकवारी ठरले महागडे खेळाडू – स्पर्धेत 133 खेळाडूंचा सहभाग\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2019-08-20T22:51:26Z", "digest": "sha1:J2OSOO7T7QSJY4MFSEYY7D736IJYK65W", "length": 10584, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "व्हो.डाफोनचे दोन नवीन प्लॅन अनलिमिटेड डेटा. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Technology/व्हो.डाफोनचे दोन नवीन प्लॅन अनलिमिटेड डेटा.\nव्हो.डाफोनचे दोन नवीन प्लॅन अनलिमिटेड डेटा.\n0 778 एका मिनिटापेक्षा कमी\nव्होडाफोनच्या नव्या प्लॅनमध्ये पहिला प्लॅन 198 चा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. व्होडाफोनच्या केवळ प्रीपेड ग्राहकांनाच या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.\n198 शिवाय व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी 229 चा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्येही 198 च्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळतील, मात्र 1GB डेटाऐवजी दररोज 2GB डेटाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच महिन्याला ग्राहकांना 56GB डेटा मिळणार आहे.\nदरम्यान, एअरटेलनेही 199 चा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. जिओच्या प्लॅननंतर सर्व कंपन्यांनी प्लॅनची घोषणा केली.\nमागण्या मान्य न झाल्यास अण्णा हजारे प्राणाची आहुती .\nमुंबईत वाळकेश्वरमध्ये 31 मजल्याच्या इमारतीला भीषण आग .\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\nतंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा-Narendra Modi@WEF\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-special-water-conservation-yashkatha-khatav-tal-miraj-dist-sangali", "date_download": "2019-08-20T23:41:25Z", "digest": "sha1:OL2TYC7STI2MKDONHFPWRIYYLQZ6S43K", "length": 25237, "nlines": 195, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro special, water conservation yashkatha khatav (Tal. Miraj, Dist. Sangali) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे\nजलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे\nशनिवार, 23 डिसेंबर 2017\nसांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगत असलेले खटाव (ता. मिरज) हे गाव तसे कायम पाणी टंचाईग्रस्त. जिरायती आणि अशाश्वत शेतीमुळे संघर्ष पाचवीलाच पूजलेला. मात्र, जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. पाणी साठवण वाढली. पर्यायाने गावातील बागायती क्षेत्र वाढले असून, शेतशिवार हिरवेगार झाले आहे. गावाची वाटचाल समृद्धता, सुबत्तेकडे सुरू झाली आहे.\nसांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगत असलेले खटाव (ता. मिरज) हे गाव तसे कायम पाणी टंचाईग्रस्त. जिरायती आणि अशाश्वत शेतीमुळे संघर्ष पाचवीलाच पूजलेला. मात्र, जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. पाणी साठवण वाढली. पर्यायाने गावातील बागायती क्षेत्र वाढले असून, शेतशिवार हिरवेगार झाले आहे. गावाची वाटचाल समृद्धता, सुबत्तेकडे सुरू झाली आहे.\nसांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग दुष्काळी म्हणून ओळखला ज��तो. सांगलीपासून चाळीस किलोमीटर अंतरावरील खटाव (ता. मिरज) या गावातही पाण्याची मोठी टंचाई. अगदी पिण्याच्या पाण्यासाठीही टॅंकरवर अवलंबून असलेले. येथील भूजलपातळीही खोलवर (३८ फुटांपर्यंत) गेलेली. पर्यायाने संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. जिरायती पिकांची अशाश्वताही गावावर भरून राहिलेली. यावर मात करण्याच्या उद्देशाने या गावामध्ये जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला. कृषी विभागाने हे गाव पाणी टंचाईमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले. खटाव हे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केले. त्यानंतर तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सातत्याने गावाला भेटी दिल्या. गावाच्या चारी बाजूने असलेल्या लहान-मोठ्या ओढ्यावर जलयुक्त शिवारमधून कोणती जलसंधारणाची कामे करता येतील, याचा अंदाज घेतला. कामांची आखणी करण्यापूर्वी गावकऱ्यांना विश्वासात घेणे, जनजागृती करणे आवश्यक होते. लोक सहभाग वाढवण्यासाठी चर्चा, बैठका, प्रभात फेरी यांचे आयोजन करण्यात आले.\nखटाव या गावचे मंडल कार्यालय आरग येथे असून, याठिकाणी पावसाची सरासरी मोजली जाते. या मंडलाची पावसाची सरासरी ५५० मिलिमीटर आहे. त्यात जमिनी हलक्या असल्याने पाण्याचा साठा होत नव्हता. अनियमित पावसामुळे पिकांना फटका बसत होता. त्यामुळे पाण्याची शाश्वत सोय होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले.\nशेतकऱ्यांबरोबर बैठक व चर्चासत्र\nजलयुक्तमधून ही झाले कामे\nकॉंक्रीट सिमेंट नालाबांध ः ६ गट\nकंपार्टमेंट बंडिग ः ८९३\nनाला खोलीकरण व रुंदीकरण २१ गट\nओढा पात्रातील गाळ काढणे ः २ बंधारे\nवनराई (कच्चे बंधारे) २ बंधारे\nवृक्षलागवड ः ५५० रोपे\nविहीर पुनर्भरण ः ५\nपूर्वी ः गावात केवळ ३०१.४० टी.सी.एम (हजार घनमीटर) पाणीसाठा होत असे.\nजलयुक्त शिवारनंतर ः ६१४.७२ टी.सी.एम. पाणीसाठा\nएकूण पाणीसाठा ः ९१६.१२ टी.सी.एम.\nपीक.....पूर्वीची उत्पादकता.......आत्ताची उत्पादकता (हेक्‍टरी)\nरब्बी ज्वारी .....४ क्विंटल .....10 क्विंटल\nमका......२१ क्विंटल ......३५ क्विंटल\nऊस.....३५ टन .....५५ टन\nद्राक्ष.....१३ टन ......१८ टन\nबागायती क्षेत्र वाढण्यास मदत\nया गावात केवळ जिरायती शेती केली जायची. त्यावर उदरनिर्वाह करणे कठीण असल्यामुळे गावकऱ्यांना मजुरीचा आधार घ्यावा लागे. मात्र, जलयुक्त शिवार योजनेसह लोकसहभागातून झालेल्या कामांमुळे गावाच्या चारही बाजूला पाणीसाठे तयार झाले. भूजलपातळी वाढली. पाण्याची शाश्वती वाढली. गेल्या एक वर्षामध्ये गावात द्राक्ष बागेचे सुमारे ४० हेक्‍टरने क्षेत्र वाढले तर बागायत क्षेत्र तब्बल ९३ हेक्‍टरने वाढले आहे. शेतशिवारात डोलणाऱ्या पिकांसोबत समाधानही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलत आहे. आता गावात भाजीपाला, ऊस, द्राक्ष अशी नगदी पिके होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे.\nया गावातील शेतजमीन ही हलक्‍या प्रतीची आहे. परिणामी पिकांची वाढ आणि उत्पादकताही कमी राहते. गावामध्ये जलयुक्त शिवाराची कामे सुरू झाल्यानंतर ओढ्यातून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेतात टाकला. या गाळयुक्त मातीमुळे सुमारे ९३ हेक्‍टर क्षेत्र सुपीक होण्यास मदत झाली.\nपाण्याची सोय झाल्याने नगदी पिकांसह चारा पिकांची लागवडही वाढली. गावात शेतीला दुग्ध व्यवसायाचीही जोड मिळाली.\nपूर्वी गावात दोन दूध संकलन केंद्र होत्या. त्यांचे प्रतिदिन दूध संकलन सुमारे ५ हजार ५३० लिटर इतके होते.\nआत्ता ६ दूध संकलन केंद्र सुरू असून, प्रतिदिन ३ हजार ९७५ प्रति लिटर दूध संकलन होत आहे.\nआमचा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. शेतीचा भर प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर असे. डिसेंबरच्या महिन्यापर्यंत विहिरीतील पाणी कसेबसे पुरायचे. टॅंकरद्वारे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करावे लागे. माझ्या शेताजवळचा बाबर ओढा गाळाने भरल्याने साठवणक्षमता कमी झाली होती. मात्र, २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या ओढ्यातील गाळ काढला. पाणी साठू लागल्याने शेतीला चांगला फायदा झाला.\n- रामचंद्र आप्पासो बाबर\nमाझी १२ एकर शेती असून, पूर्वी ती केवळ पावसावर अवलंबून होती. कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेतून गाव परिसरातील ओढे खोलीकरण, बंधारे उभारणी अशी कामे झाली. यामुळे संपूर्ण १२ एकर क्षेत्र ओलिताखाली आले असून, आता चार एकर उसासह भाजीपाला पिके घेत आहे. जनावरांसाठी चारा पिकेही घेत आहे.\n- शिवलिंग नागू बेरड (संपर्क ः ७७५६०१३८१४)\nजिरायती शेतीवर प्रपंच चालणे अवघड होते. त्यामुळे मजुरी करत असे. जलयुक्त शिवाराची कामे झाल्याने शेतीला पाणी मिळाले. शेतात भाजीपाला पिके घेतो. त्यातून उत्पन्नामध्ये ���ाढ झाली आहे. सात महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच द्राक्षाची लागवड केली आहे.\nसन २०१२ पासून खटाव हे गाव टॅंकरवर अवलंबून होते. पावसावर आधारीत शेतीची उत्पादकताही कमी होती. जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१५ मध्ये हे समाविष्ट करण्यात आले. त्या अंतर्गत कामे झाल्याने चांगला पाणी साठा झाला. परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली. हे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल अशी आशा आहे. बागायती क्षेत्र वाढले असून, पीक पद्धतीत बदल झाला आहे.\n- अमित सूर्यवंशी, कृषी सहायक\nसांगली कर्नाटक पाणी शेती जलयुक्त शिवार जलसंधारण बागायत मात mate कृषी विभाग agriculture department विभाग sections ऊस द्राक्ष नगदी पिके cash crops शेतजमीन agriculture land व्यवसाय profession दूध\nजलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे\nजलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे\nजलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-interview-executive-director-sopa-d-n-pathak-3778", "date_download": "2019-08-20T23:39:25Z", "digest": "sha1:JQZEH56RWZFQQOGSV3NWU24AXWUK2WZJ", "length": 36233, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, interview of executive director of SOPA D N Pathak | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीनच्या दर्जेदार बीजोत्पादनासाठी प्रयत्न हवेत\nसोयाबीनच्या दर्जेदार बीजोत्पादनासाठी प्रयत्न हवेत\nरविवार, 10 डिसेंबर 2017\nमहाराष्ट्राचे प्रमुख पीक म्हणून कापूस व सोयाबीनचा उल्लेख केला जातो. राज्यातील शेतकरी किमान ४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करतात. प्रमुख पीक असूनही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही संघटना नाही. म��त्र, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सोपा’कडून काही प्रमाणात सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचे काम चालू आहे. याबाबत ‘सोपा’चे कार्यकारी संचालक डी. एन. पाठक यांच्याशी केलेली ही बातचित.\nमहाराष्ट्राचे प्रमुख पीक म्हणून कापूस व सोयाबीनचा उल्लेख केला जातो. राज्यातील शेतकरी किमान ४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करतात. प्रमुख पीक असूनही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोणतीही संघटना नाही. मात्र, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सोपा’कडून काही प्रमाणात सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचे काम चालू आहे. याबाबत ‘सोपा’चे कार्यकारी संचालक डी. एन. पाठक यांच्याशी केलेली ही बातचित.\nप्रश्न : ‘सोपा’च्या स्थापनेमागची भूमिका काय आहे तिच्या रचनेविषयी काय सांगाल\nश्री. पाठक : सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन विकत घेऊन त्याचे गाळप करणारे अनेक कारखाने विविध राज्यांमध्ये आहेत. देशातील सोयबीन बाजारात इंदोर, लातूर या शेतकरी बाजार समित्या विशेष प्रसिद्ध आहेत. इंदोरमध्ये ‘सोपा’ची स्थापना १९७९ मध्ये झाली. तेथे कार्यालय असून चार एकर जागेत शेतकरी पीक प्रात्यक्षिके प्रक्षेत्र आम्ही तयार केले आहे. सोपा ही संघटना मुख्यत्वे करून सोयाबीन गाळप करणाऱ्या कारखानदारांचे प्रतिनिधित्व करते. त्‍यांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी ती कार्यरत आहे. मात्र, त्याच अनुषंगाने सोयाबीन उत्पादक शेतकरी, व्यापारी, तसेच निर्यातदार या स्टेकहोल्डर्सच्या हितरक्षणाचे कामही सोपा पार पाडत आहे.\n‘सोपा’ची सरकारदरबारी आधी फारशी दखल घेतली जात नव्हती, महत्त्व दिले जात नव्हते. मात्र, देशाच्या शेतीत सोयाबीनचे काय स्थान आहे, तसेच सोयाबीन गाळप करणाऱ्या उद्योगाची किती मोलाची भूमिका आहे, हे आम्ही वारंवार पटवून देत राहिलो. सोयाबीन, सोयातेल, तेलबिया आयात- निर्यात धोरण, सोयाबीनचा पेरा व बियाण्यांची उपलब्धता, सोयापेंडची निर्यात, सोयाबीनची बाजार व्यवस्था या सर्व बाबतीत सोपा सातत्याने वास्तवदर्शक चित्र सरकारपुढे मांडत आले आहे. त्यामुळे आता आम्हाला सरकारदरबारी महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या कृषी, अन्न किंवा विदेश व्���ापार मंत्रालयाच्या व्यासपीठांवर देखील ‘सोपा’ला बोलावले जाते. आमची भूमिका महत्त्वाची समजली जाते.\nप्रश्न : शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘सोपा’चे महत्त्व काय आहे\nश्री. पाठक : देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्र पोचविणे, उत्पादकता व उत्पन्न वाढविणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. कारण, शेतकरी बळकट झाला तरच भरपूर कच्चा माल आमच्या गाळप उद्योगाला मिळेल. देशांतर्गत व्यापार आणि सोयापेंड निर्यातीला शेतकऱ्यांमुळेच चालना मिळेल. त्यामुळे आमचा केंद्रबिंदू शेतकरीच आहे. सोयाबीन उत्पादकतावाढीची पीक प्रात्यक्षिके जास्तीत जास्त ठिकाणी करणे आणि त्यातून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त उत्पादनाकडे वळविणे याला आम्ही प्राधान्य दिले आहे.\nअर्थात, नुसती प्रात्यक्षिके दाखवून चालणार नाही, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना चांगले बियाणेदेखील पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. मध्य प्रदेशात बीजोत्पादनातील समस्या सोडविण्यासाठी ‘सोपा’ने पुढाकार घेतला. तसेच, प्रक्रियायुक्त सोयाबीन पदार्थांचा वापर कसा वाढविता येईल यासाठीही आमचे सतत प्रयत्न चालू असतात. सोयाबीन प्रक्रिया उद्योग, गाळप उद्योग आणि सोयापेंड निर्यात उद्योग या सर्व घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचे काम सुरू आहे.\nप्रश्न : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा आग्रह ‘सोपा’ने धरला होता. त्यासाठी केंद्र पातळीवर झालेल्या बैठकांना यशही मिळाले...\nश्री. पाठक : होय. खरं तर या आग्रहाचा थेट संबंध शेतकऱ्यांशी आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याची खरेदी प्लान्टचालक करतात. सोयाबीनचे भाव हे मुख्यतः खाद्यतेलाची आयात आणि सोयापेंडची निर्यात यावर अवलंबून असतात. सोयापेंड निर्यात घटल्यास, खाद्यतेलाची आयात स्वस्त झाल्यास शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो. त्यामुळे आम्ही खाद्यतेल आयातीचा प्रश्न सरकारदरबारी मांडत होतो.\n‘सोपा’चे अध्यक्ष डॉ. दाविश जैन यांनी वेळोवेळी खाद्यतेलाच्या आयात- निर्यात धोरणाविषयी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. कारण, परदेशातील स्वस्त तेलाच्या वाढत्या आयातीमुळे देशातील गाळप उद्योग संकटात सापडला आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या खरेदीवर होऊन हजर बाजारात किमती उतरल्या. यंदा सोयाबीनसकट जवळपास सगळ्याच तेलबिया पिकांचे बाजारभाव आधारभूत किमतींपेक्षा (एमएसपी) खाली घसरले. स्वस्तातील खाद्यतेल आयात हे त्यामागचे मुख्य कारण होय. महाराष्ट्रातील कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हा प्रश्न तडीस लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. सरकार पातळीवर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन खाद्यतेल आयात- निर्यात धोरणासंबंधी चर्चा घडवून आणली. त्यामुळेच खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढविणे, सायापेंड निर्यातीला प्रोत्साहनात वाढ, असे निर्णय केंद्र सरकारने घेतले.\nदेशात कच्चे सोयाबीन तेल करण्यासाठी आधी १७.५ टक्के आयात शुल्क होते, ते आता ३० टक्के झाले आहे. सोयाबीन रिफाइंड तेलावरील आयात शुल्क २० वरून ३५ टक्के, क्रूड पामतेलाचे आयात शुल्क १५ वरून ३० टक्के, आरबीडी पामतेल आयात शुल्क २५ वरून ४० टक्के करण्यात आले आहे. सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावरील शुल्क १२.५ वरून २५ टक्के, सूर्यफूल रिफाइंड तेलावरील शुल्क २० वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. सोपा आणि इतर सर्व मंडळींनी केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे फळ आहे. या धोरणात्मक निर्णयांना बाजारपेठेने चांगला प्रतिसाद दिला. सोयाबीनच्या बाजारभावात अपेक्षित सुधारणा झाली आहे.\nप्रश्न : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘सोपा’ काय करीत आहे\nश्री. पाठक : सोपा ही एक खासगी संस्था आहे. आमच्याकडे भरमसाठ निधी नाही. आम्हाला काही मर्यादा आहेत. मात्र, शेतकऱ्यांसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे ‘सोपा’मार्फत उपलब्ध व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह व कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासमवेत ‘सोपा’ची एक बैठक अलीकडेच पार पडली, त्यात ‘सोपा’ने काही मुद्दे शासनासमोर ठेवलेत. महाराष्ट्रात सोयाबीन बियाण्यांसाठी फक्त ‘महाबीज’ला अनुदान मिळते. ‘सोपा’च्या मार्गदर्शनाखाली जे शेतकरी दर्जेदार बियाणे तयार करत आहेत, त्यांनाही राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. हे अनुदान ‘सोपा’ला नव्हे, तर थेट शेतकऱ्यांना द्यावे. सोयाबीन या एकाच घटकात सोपा वर्षानुवर्षे काम करतोय. त्यामुळे काही उपाय आम्ही अधिकारवाणीने सांगू शकतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते, त्यासाठी दर्जेदार बीजोत्पादन हाच उपाय आहे.\n‘सोपा’कडे दर्जेदार आणि वाढीव उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या उत्पादनाचे तंत्र आहे. आम्ही मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवीत आहोत. त्याचाच विस्तार महाराष्ट्रात व्हावा, अशी ‘सोपा’ची इच्छा आहे. तेलाचे प्रमाण १८ टक्क्यांऐवजी २४ टक्के असलेले सोयाबीनचे वाण आता शेतकऱ्यांना दिले पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ‘सोपा’च्या बीजोत्पादन प्रक्रिया केंद्राच्या मार्फत स्वतःचे बियाणे तयार करावे व त्याला शासनाने अनुदान देत प्रसार करावा, असे आमचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही हे सांगत होतो. पण, महाराष्ट्रात आमची दखल घेतली जात नव्हती. आता दखल घेतली असून, शासन आम्हाला पाठिंबा देत अाहे, ही समाधानाची बाब आहे.\nप्रश्न : प्रक्रियायुक्त सोयाबीन पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत. खाद्यसंस्कृतीत त्यांचा अंतर्भाव झालेला दिसत नाही...\nश्री. पाठक : होय. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. भारतीयांच्या अन्न वापरात प्रक्रियायुक्त सोयाबीन पदार्थांचा वाटा दोन टक्के देखील नाही. सोया मिल्क, सोया पनीर, सोया नगेट यांचा वापर आहारात होण्यासाठी प्रंचड मोठा वाव आहे. भरपूर प्रथिने असलेले सोयाबीन हे एकमेव धान्य आहे. आहारात सोयाबीनचे प्रक्रिया पदार्थ वाढविण्यासाठी जागृती घडवून आणण्यासाठी देशव्यापी मोहीम सतत सुरू ठेवावी लागेल. सोपा एकटे हे काम करू शकत नाही. निधी, मनुष्यबळ ही मोठी समस्या आहे. देशातील कुपोषणावर सोयाबीन हेच एक प्रभावी अस्त्र आहे. त्यासाठी आहार व मुख्यत्वे गव्हात ८-१० टक्के का होईना, सोयाबीन मिसळून त्याचा वापर केल्यास देशातील कुपोषणाची समस्या सुटेल. तसेच, त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होईल.\nप्रश्न : सोयाबीनच्या आयातीला ‘सोपा’चा विरोध आहे, त्याची कारणे काय आहेत\nश्री. पाठक : देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयातीचा एक अतिशय नाजूक पण महत्त्वाचा मुद्दा ‘सोपा’ने मांडला आहे. काही देशांमधून भारतात सोयाबीनची आयात होते आहे. यामुळे जनुकीय सुधारणा झालेले सोयाबीन भारतात येत नाही ना, त्यातून देशातील पर्यावरणाला, तसेच मानवी आरोग्याला काही धोका पोचत नाही ना, याची खात्री करण्याची जबाबदारी शासनाच��� आहे. वेळीच सावध होऊन या प्रकरणाची तपासणी करणे आणि कडक उपाय लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. अर्थात, अजूनही त्याची दखल घेतली गेली नाही.\nप्रश्न : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी काय करावे लागेल\nश्री. पाठक : मी आधी म्हणाल्याप्रमाणे दर्जेदार बियाण्यांचा वापर हाच सर्वात चांगला इलाज आहे. उत्पादकतावाढीला हवामान देखील जबाबदार असते. हवामानाची अनुकूलता - प्रतिकूलता आपल्या हातात नाही. मात्र, दर्जेदार बियाण्यांचा वापर तर आपल्या हातात आहे. उत्तम बियाणे, शास्त्रोक्त मशागत यांतून उत्पादकता हमखास वाढू शकते. देशात सध्या सोयाबीनची प्रतिहेक्टरी उत्पादकता ११०० किलो आहे, ती १५०० किलोपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ‘सोपा’ने ठेवले आहे.\nसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काढणीसाठी मजुरांची मोठी टंचाई भासते, त्यासाठी कृषी विद्यापीठांनी छोटे हार्वेस्टर काढण्याची खूप गरज आहे. सोयाबीनचा दाणा न फुटता, काडीकचऱ्याविना सोयाबीनची काढणी करणारे स्वस्तातील हार्वेस्टर उपलब्ध झाल्यास भारतीय शेतकरी झपाट्याने सोयाबीन उत्पादनाकडे वळतील.\nसोयाबीनकडे राज्य शासनाने जास्त लक्ष देण्याची गरज\nमध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकरी चांगले नियोजन करतात आणि पिकाला वेळ देखील जास्त देतात. त्यांच्या मेहनतीमुळे एकरी २५ क्विंटलपर्यंत सोयाबीन उत्पादन घेतले जाते आहे. इथे ५५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी सुद्धा आहेत. सोयाबीनकडे राज्य शासनाने जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण, कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा मोठा आधार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील हजारो गावांमधील शेतकऱ्यांना कापसाप्रमाणेच सोयाबीनमुळे हाती थोडाफार पैसा मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच बीजोत्पादन अशा दोन माध्यमांतून सोयाबीनला प्राधान्य देण्यास इथे खूप वाव आहे.\nमहाराष्ट्र सोयाबीन मध्य प्रदेश सरकार बीजोत्पादन seed production पाशा पटेल नितीन गडकरी nitin gadkari कृषी आयुक्त कुपोषण पर्यावरण आरोग्य हवामान कृषी विद्यापीठ कोरडवाहू विदर्भ\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशा��� जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...\nवारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...\nमार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...\nजालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...\nदर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...\nपावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...\nअवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...\nमहिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...\nशासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...\nपूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...\nशेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...\nकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...\nविदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...\nदुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nआले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...\nक्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...\nपूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...\nराज्याचा पाणीसाठा ६१ टक्क���यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_(%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%81_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9)", "date_download": "2019-08-20T23:22:50Z", "digest": "sha1:WOUYETGHQ32X5THC2SN464LNFADYCDIW", "length": 7556, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेरेस (बटु ग्रह)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसेरेस (बटु ग्रह)ला जोडलेली पाने\n← सेरेस (बटु ग्रह)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सेरेस (बटु ग्रह) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्यमाला ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्य ‎ (← दुवे | संपादन)\nपृथ्वी ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nडीमॉस ‎ (← दुवे | संपादन)\nलघुग्रहांचा पट्टा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सूर्यमाला ‎ (← दुवे | संपादन)\nगुरू ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nप्लूटो (बटु ग्रह) ‎ (← दुवे | संपादन)\nबुध ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nशुक्र ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nनेपच्यून ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nमंगळ ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nकायपरचा पट्टा ‎ (← दुवे | संपादन)\nऊर्टचा मेघ ‎ (← दुवे | संपादन)\nयुरेनस ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nशनी ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nमंगळ ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nगुरू ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nशनी ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nयुरेनस ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nनेपच्यून ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:सूर्यमाला ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सूर्यमाला दालन/मुख्यलेख ‎ (← दुवे | संपादन)\nसेरेस (पुनर्नि��्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्यमाला ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nबटुग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:उदयोन्मुख लेख सदर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ताजा उदयोन्मुख लेख ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७१२५ ‎ (← दुवे | संपादन)\nआय.ए.यू.ची ग्रहाची व्याख्या ‎ (← दुवे | संपादन)\nराक्षसी वायू ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nखगोलशास्त्रीय चिन्हे ‎ (← दुवे | संपादन)\nसेरेस (रोमन देवता) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:उदयोन्मुख लेख सदर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ताजा उदयोन्मुख लेख ‎ (← दुवे | संपादन)\nअंतर्वर्ती ग्रह ‎ (← दुवे | संपादन)\nभौगोलिक ध्रुव ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७१२५ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/loprapil-p37100179", "date_download": "2019-08-20T23:41:50Z", "digest": "sha1:RA7KDITBQV6AXZEH3ASRJM5NMWXO3IEU", "length": 17987, "nlines": 294, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Loprapil in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Loprapil upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Loperamide\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nLoprapil के प्रकार चुनें\nLoprapil खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें दस्त (डायरिया)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Loprapil घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Loprapilचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Loprapil चे हानिकारक परिणाम अत्यंत क्वचित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Loprapilचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Loprapil घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nLoprapilचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nLoprapil च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nLoprapilचा यकृतावरील परिणाम काय आहे\nLoprapil च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nLoprapilचा हृदयावरील परिणाम काय आहे\nLoprapil हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nLoprapil खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Loprapil घेऊ नये -\nLoprapil हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Loprapil सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Loprapil घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Loprapil केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Loprapil कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Loprapil दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Loprapil आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Loprapil दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Loprapil घेताना अल्कोहोल घेण्याच्या दुष्परिणामांविषयी काहीही बोलले जाऊ शकत नाही.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Loprapil घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Loprapil याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Loprapil च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Loprapil चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Loprapil चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दो���हर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/comment/32990", "date_download": "2019-08-20T23:39:35Z", "digest": "sha1:TEFHT3VKT63OW6LQZMA64QQTZQA6GVCD", "length": 41978, "nlines": 269, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)\nसॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.\nमुरारबाजी, बाजीप्रभूसारखे मोहरे गमवावं लागणं, त्यामुळे मिळालेल्या पराकाष्ठेच्या विजयांनंतर लगेच दुसऱ्या संघर्षाची सुरुवात, करावे लागलेले तह असा महाराजांचा धकाधकीचा जीवनक्रम इथे समोर येतो. मिर्झा राजेंसमोर आपण टिकू शकणार नाही ह्या जाणीवेतून आलेला पुरंदरचा तह आणि नंतर आगऱ्याला जाणं ह्याला राजवाड्यांसारख्या इतिहासकारानं जो चातुर्याचा मुलामा दिला आहे तो सत्याचा अपलाप आहे असं कुरुंदकर मांडतात. आगऱ्याहून सुटका झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आलेल्या शिवाजीपाशी आधीच्या विजयांमधलं फारसं काही शिल्लक नव्हतं हे कुरुंदकर सांगतात आणि त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांत राज्याभिषेकापर्यंत त्याची झेप गेली हे ते नमूद करतात. शिवाजीचे पराभव केवळ शक्ती कमी पडली म्हणून झालेले आहेत असं कुरुंदकर म्हणतात. म्हणजे गाफीलपणा, अव्यवहारी बेसावधपणा, चुकीचं नियोजन, किंवा खचलेली हिंमत अशा कारणांमुळे झालेले ते पराभव नाहीत; हे एक प्रकारचं शिवाजीचं मोठेपण आहे, अशी मांडणी ते करतात. ती अर्थात रोचक आहे. शिवाजीचा उदोउदो करण्याच्या पार्श्वभूमीवर ती वेगळी वाटेल. पण तत्कालीन किंवा आधीच्या इतिहासकारांनी अशी मांडणी केली होती का, हे पाहायला हवं. १९७७ साली हा लेख छापून आला होता. तेव्हा त्यातल्या विचारांचं नावीन्य इतिहासकारांत कितपत होतं आणि त्याचं स्वागत कशा प्रकारे झालं हे कुणाला माहीत असलं तर ते समजून घ्यायला आवडेल.\nह्यानंतरचा लेख लोकहितवादींवर आहे. त्यात लोकहितवादींच्या मर्यादा म्हणून अनेक गोष्टींचा उल्लेख आहे : इंग्रजांच्या सेवेत विविध पदं भूषवून त्यांनी सधन मध्यमवर्गीय राहणीमानात आयुष्य घालवलं; ते धर्मश्रद्ध होते; त्यांचा सुधारणावाद 'चार लेख लिहून गप्प बसण्याच्या मर्यादेतला' होता; त्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी कधी झीज सोसली नाही; कर्त्या सुधारकाच्या पाठीशी राहिल्यामुळे येणारा वादही त्यांनी टाळला; त्यांच्या टीकेचा भर ब्राह्मणांवर राहिला; ती टीका रास्त असली, तरी 'मुळातच हिंदू समाजात असलेली विषमता आणि अन्याय्य समाजव्यवस्था यांची लोकहितवादींना फारशी जाणीव झालेली दिसत नाही', अशी मांडणी कुरुंदकर करतात. (ह्या सर्व विवेचनासाठी गोवर्धन पारीख ह्यांच्या पृथक्करणाचा त्यांनी आधार घेतला आहे हे ते मान्य करतात.)\n'इंग्रज व्यापाराच्या निमित्तानं देशाची लूट करत आहेत ह्यातली गुंतागुंत लोकहितवादींना शेवटपर्यंत कळलेली दिसत नाही', असं कुरुंदकर म्हणतात. पण, 'इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीची लोकहितवादींना कल्पना होती; इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे', असा उल्लेख विश्वकोशात आहे. मग ह्यातलं काय खरं मानायचं\nइंग्रजांनी दिलेल्या संधीचा फायदा घेऊन लोकांनी शिकावं आणि आपल्या क्षमतेनुसार हुद्दा मिळवावा असंच लोकहितवादींना वाटे आणि त्यांनी तसंच आचरण केलं असं म्हणता येईल. पण ही आचार-विचारांतली सुसंगती होती असं कुरुंदकर म्हणत नाहीत. सुधारणावादी असूनही त्यांचं सश्रद्ध असणं मात्र कुरुंदकरांना खुपतं. इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल.\n'जातिभेद' नावाचं एक पुस्तक लोकहितवादींच्या नावावर आहे. 'शिक्षणाच्या प्रसारामुळे आणि प्रभावामुळे जातिव्यवस्था नाहीशी होईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. मात्र, जोपर्यंत जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत त्यांच्यांत द्वेषमत्सर तरी असू नये, असे त्यांना वाटत होते', असा विश्वकोशात उल्लेख आहे. ''माहारासदेखील नमस्कार करावा. त्यांत आहे काय ’ अशी त्यांची विचारसरणी होती' असाही उल्लेख आहे. धर्मसुधारणेसाठी त्यांनी सांगितलेल्या सोळा कलमांत 'आपल्या जीवासारखा दुसऱ्याचा जीव मानावा; भजनपूजन संस्कार स्वभाषेत करावे; संस्कृत भाषेचा आग्रह नको; आचारापेक्षा नीती प्रमुख असावी; एका माणसाने दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू नये; जातीचा अभिमान नसावा; कोणीही कोणताही रोजगार करावा' असं म्हटल्याचाही विश्वकोशात उल्लेख आहे. ते बालविवाह, हुंडा वगैरे प्रथांच्या विरोधात होते. पेशवाईच्या अस्तानंतर अवघ्या पाच वर्षांनी जन्मलेल्या लोकहितवादींनी त्या काळाच्या पुढे जाऊन विचार केला हे तर कुरुंदकरांनादेखील मान्य आहे. त्यामुळे मग कुरुंदकरांची टीका काहीशी अस्थानी आहे की काय, असं वाटत राहतं.\n'जागर'मधे पहिल्या लेखात त्यांनी सुधारणावादी रॅडीकल वैचारिक भूमिका न मांडल्याबद्दल किंवा त्याचा आग्रह न धरल्याबद्दल त्यांनी लोकहितवादी किंवा रानड्यांवर टीका केली आहे, रानड्यांनी व लोकहितवादींनी काळाच्या पुढे जाऊन नुसते विचारच नाही तर कृती देखील केलेली आहे त्यामुळे कुरुंदकरांची टीका अस्थानी वाटण्याशी सहमत.\nह्म्म्म ... 'मी' यांच्या टिपणीशी सहमत\nबाकी परिचय मध्येच थांबला असे वाटले. समारोपाचा परिच्छेद राहुन गेल्यासारखे वाटले\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nकुरुंदकरांच्या अल्पवाजवी विवेचनाबद्दल ही प्रतिक्रिया नुकतीच वाचनात आली. कुरुंदकरांचा मूळ लेख न वाचल्याने प्रतिक्रियेतील टिका कितपत सुस्थानी आहे हे माहीत नाही.\nकुरुंदकरांचा मूळ लेख - दलितांनी कोषातून बाहेर पडावे\n(इथे माझा कल कुरुंदकरांकडे जातो.)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nतो टीकात्मक लेख बहुतांशी अपुर्‍या आणि सेल्फ-राइचस वाटावे अशा परिप्रेक्ष्यातून लिहिला गेलाय हे सरळसरळ जाणवते. त्यामुळे त्याला तितपतच महत्त्व दिल्या गेले पाहिजे असे माझे मत.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nलेख वाचून प्रतिक्रियेतील टिका बरीचशी अस्थानी असल्याचे ध्यानी येते. एकूणातच प्रतिक्रियेत जाणवणारा आक्रस्ताळेपणा मान्य करून काही मुद्दे रास्त असल्याचेही लक्षात येते. उदा. पुणे करारासंदर्भात आंबेडकरांच्या भुमिकेचे योग्य विश्लेषण केले जावे असे कुरुंदकरांना वाटते. त्याचवेळी आंबेडकरांच्या या भुमिकेमागे काही व्यापक किंवा सर्वसमावेशक उद्देश असावा हा उल्लेख करत नाहीत. चळवळीचे कठोर मूल्यमापन केले जावे या व्यापक मुद्द्याविषयी भाष्य करतांना पुणे कराराविषयीचा प्रश्न इतर प्रश्नांबरोबर आला असावा. परंतु कोषातून बाहेर पडण्याचा सल्ला देत असतांना पुणे करारासारख्या थोड्याफार समन्वयक कृतीचा उल्लेख बराचसा अप्रस्तुत वाटतो.\nसर्वसामान्यपणे इतर अभ्यासकांविषयी (शेजवलकर, राजवाडे इ) लिहीतांना कुरुंदकर हिरीरीने आत्मपरीक्षणाच्या अभावावर बोट ठेवतात. इतरत्र स्वतः कुरुंदकरांमध्येही तसाच अभाव जाणवतो.\nसमन्वयक कृतीचा उल्लेख अप्रस्तुत\n>> कोषातून बाहेर पडण्याचा सल्ला देत असतांना पुणे करारासारख्या थोड्याफार समन्वयक कृतीचा उल्लेख बराचसा अप्रस्तुत वाटतो.\nमला वाटतं की आंबेडकरांनी मनाविरुद्ध समन्वयक निर्णय घेतला असं कुरुंदकर अप्रत्यक्ष म्हणत असावेत.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nनिर्णय मनाविरुद्ध असला तरी कोषबाह्य संवेदना दर्शविणारा होता. 'कोषात गुरफटून पडलेली चळवळ' ही लेखाची मध्यवर्ती कल्पना असतांना लेखात पुणे कराराचे उदाहरण विसंगत वाटते.\nमला वाटतं पुणे कराराविषयीचे\nमला वाटतं पुणे कराराविषयीचे प्रश्न हे 'आंबेडकरांविषयी वस्तुनिष्ठ लेखन झालेलं नाही' या मुद्द्याच्या उदाहरणार्थ आलेलं आहे. आणि हा मुद्दाही 'शेवटी दलितांना दलित म्हणूनच उरावयाचे आहे, की आपले दलितपण संपवायचे आहे' या प्रश्नाला पूरक म्हणून आहे. मला तरी लेखाचा मूळ मुद्दा पुढीलप्रमाणे वाटला 'अहो, किती दिवस नुसतं इतिहासाच्या अन्यायाचे कढ काढणार' या प्रश्नाला पूरक म्हणून आहे. मला तरी लेखाचा मूळ मुद्दा पुढीलप्रमाणे वाटला 'अहो, किती दिवस नुसतं इतिहासाच्या अन्यायाचे कढ काढणार जे स्वातंत्र्य नाकारलं होतं ते आता मिळालं आहे. आता पुढचं काहीतरी बोला की. या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन समोर असलेले प्रश्न कसे सोडवणार, याविषयी काहीतरी मंथन करा.' हिंदू धर्म काय, बौद्ध धर्म काय, इथून तिथे जाऊन तसा फरक काहीच पडणार नाही. ती त्यावेळी अत्यंत महत्त्वाची प्रतीकात्मक वर्तणुक होती - काहीशी मनुस्मृती जाळण्यासारखी. पण या कुठच्याच धर्माचा आसरा घेऊन फायदा होणार नाही. कारण शेवटी ते दोन्ही प्रस्थापित सरंजामशाहीला हलवू शकत नाहीत. तेव्हा आत्ता तुमच्यासमोर दारिद्रय अद्न्यान आणि कुपोषण आहे त्यावर मात कशी करायची ते पहा.\nटीकात्मक लेखनात नुसताच अभिनिवेश आणि कुरुंदकरांच्या लेखनात नसलेला अर्थ लादून त्यावर हल्ला केलेला आहे त्यामुळे तो फार विचार करण्यालायक झालेला नाही.\nआंबेडकरांविषयी वस्तुनिष्ठ लेखन झालेले नाही ही व्यथा व्यक्त करणे योग्यच आहे. असे वस्तुनिष्ठ लेखन न होणे हे दलित चळवळीच्या कोषाबाहेर न पडण्याचे लक्षण आहे की भारतीय समाजाच्या 'तुमचा कोष तुम्ही सांभाळा' या मानसिकतेचे कुरुंदकरांनी स्वतःच असे लेखन करावे ही अपेक्षा चूक आहे काय कुरुंदकरांनी स्वतःच असे लेखन करावे ही अपेक्षा चूक आहे काय तसे न करण्यामागचे कारण दलितांना तसे लेखन पचनी न पडणे व त्यामुळे काही रोषाला सामोरे जाणे टा��णे असे काहीसे असावे काय तसे न करण्यामागचे कारण दलितांना तसे लेखन पचनी न पडणे व त्यामुळे काही रोषाला सामोरे जाणे टाळणे असे काहीसे असावे काय समजा दलित विचारवंतांनाही वस्तुनिष्ठ विचार करून स्वतःवर संताप ओढवून घेऊ नये असे वाटत असल्यास त्यात काही गैर आहे काय\nएकूणात दलित चळवळीने कोषाबाहेर पडावे, दलितांना भेडसावणारा विषमतेचा प्रश्न बराचसा सुटलेला असून त्यांनी आता 'दारिद्रय, अज्ञान आणि कुपोषण' या प्रश्नांच्या बाजूने व्यापक लढ्यात सहभागी व्हावे ही अपेक्षा 'दलितांना सद्य समाजात त्यांचे काहीच प्रश्न नसावेत' या भुमिकेतून आलेली वाटते. माझ्या मते ही भुमिका भारतातील सामाजिक व्यवहारांचे सुलभीकरण करणारी आहे.\nदलितांना भेडसावणारा विषमतेचा प्रश्न बराचसा सुटलेला असून त्यांनी आता 'दारिद्रय, अज्ञान आणि कुपोषण' या प्रश्नांच्या बाजूने व्यापक लढ्यात सहभागी व्हावे ही अपेक्षा 'दलितांना सद्य समाजात त्यांचे काहीच प्रश्न नसावेत' या भुमिकेतून आलेली वाटते. माझ्या मते ही भुमिका भारतातील सामाजिक व्यवहारांचे सुलभीकरण करणारी आहे.\nतुम्हाला वाटते तितकेही सुलभीकरण नसावे. विषमतेचा प्रश्न सुटला नाही म्हणून कायम डिफेन्सिव्ह मोडवरच जावे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nसुलभीकरणाचे प्रमाण हे कुठल्या प्रश्नाचे विश्लेषण सुरू आहे त्यावर ठरवले जावे. कुरुंदकरांच्या लेखात दलित चळवळ कोषातून बाहेर न पडण्याबद्दल (सविस्तर) व्यथा नोंदवलेली आहे. दलितांच्या काही समस्या (दारिद्र्य, कुपोषण इ) या इतर दुर्बल सामाजिक घटकांच्या समस्यांपेक्षा निराळ्या नाहीत आणि अस्पृश्यता ही काय एक विशेष समस्या* होती ती तर सुटलेलीच आहे तेव्हा दलित चळवळीने व्यापक लढ्यात सामिल व्हावे असा लेखातला युक्तिवाद लक्षात येतो. 'कोषाबाहेर न पडणे' हे निरीक्षण समजा योग्य आहे तरी कोषाबाहेर न पडण्याच्या कारणांसंदर्भात काही एक विश्लेषण आवश्यक आहे. दलितांचे नेतृत्त्व आखुडतेत समाधानी आहे असा काहीसा सूर आहे पण दलितांचे स्वतंत्र प्रश्न असू शकतील या शक्यतेलाही न पुसटणे हे घाईचे लक्षण आहे.\n*राज्यघटनेत एखाद्या गोष्टीला त्याज्य ठरवणे आणि राजकिय पक्षांनीही त्या त्याज्यतेला अनुमोदन देणे या गोष्टींचा दाखला एखादी सामाजिक समस्या सूटलेली असण्याबद्दल निष्कर्�� काढण्याबाबत पुरेशी असल्यास भारतीय समाजासमोर असलेले अनेक प्रश्न सहजच निकालात निघतील.\n\"इंग्रजांनी दिलेल्या संधीचा फायदा घेऊन लोकांनी शिकावं आणि आपल्या क्षमतेनुसार हुद्दा मिळवावा असंच लोकहितवादींना वाटे आणि त्यांनी तसंच आचरण केलं असं म्हणता येईल. पण ही आचार-विचारांतली सुसंगती होती असं कुरुंदकर म्हणत नाहीत. सुधारणावादी असूनही त्यांचं सश्रद्ध असणं मात्र कुरुंदकरांना खुपतं. इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल. \"\nअवांतरः 'शिवकल्याणराजा' नावाच्या अल्बम मध्ये 'जाणता राजा' असं एक गाणं आहे. त्याच धर्तीवर आज लोकशाहीत 'जाणती प्रजा' असं एक गाणं कुणी रचावं असं वाटतं.\n>>इथे पुन्हा कुरुंदकरांचं अश्रद्ध असूनही घरातल्या कार्यांत सहभागी होणं आणि त्याचं समर्थन करणं आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या तत्त्वांत बसत नाही म्हणून मी एखादी गोष्ट करणार नाही असा आग्रह धरून घरच्यांचा रोष पत्करणं प्रत्येकालाच जमेल असंही नाही. पण मग लोकहितवाद्यांच्या आचार-विचारांत जर सुसंगती नव्हती तर मग तशीच ती कुरुंदकरांच्याही नव्हती हे मान्य करावं लागेल आणि दोघांच्या काळांतला फरकही लक्षात घ्यावा लागेल. इतरांकडून झाली तर ती तत्वच्युती आपल्याकडून झाली तर मात्र ती तडजोड ही भूमिका अजूनही पुरोगामी चळवळींमधील लोकांमधे दिसते\nखय्याम (मृत्यू : १९ अॉगस्ट २०१९)\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्यूदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/paishancha-paus-part-35-by-mahesh-chavan-2/", "date_download": "2019-08-20T22:41:44Z", "digest": "sha1:WSRO2OO5GD4ZLSWHIKTUFJSOFPVH2N75", "length": 18684, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "पैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकी��� चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\n>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)\nजगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, “जगातील ९०% लोक हे रॅट रेसमध्ये अडकलेले असतात म्हणजेच काय ���र सकाळी उठणे, नोकरी किंवा उद्योगधंद्यास जाणे, त्यातून कमवणे खर्च करणे, देणी देणे, परत कमवणे खर्च करणे, देणी देणे आणि हे दृष्टचक्र आयुष्यभर चालूच असते. म्हणून ह्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत” कारण ह्या व्यक्ती आपण कमावलेल्या पैशाचे कधीच संपत्तीत रूपांतर करत नाहीत. जसे की रिअल इस्टेट ज्यातून भाडे मिळू शकते किंवा किंमत वाढू शकते. शेअर्स खरेदी करणे, व्यवसायात गुंतवणूक करणे. फक्त आज कमावलेले आज खर्च करणे आणि उद्याची वाट बघणे हेच ते करत असतात आणि यात मूळ अभाव असतो आर्थिक शिक्षणाचा आणि कधीच ना केलेल्या आर्थिक नियोजनाचा.\nआपण प्रत्येकाने शाळेत असताना “जोड्या लावा’ ह्या प्रकारांमध्ये भरघोस गुण मिळवले असतील इतका सोपा गुण मिळवून देणारा प्रकार होता हो ना पण जेव्हा आज आपल्या आर्थिक जीवनात काही आर्थिक ध्येय आहेत, त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे. अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल पण जेव्हा आज आपल्या आर्थिक जीवनात काही आर्थिक ध्येय आहेत, त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे. अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल कारण या पद्धतीने आपण कोणी विचारच केला नाही. आज आपण आर्थिक ध्येयानुसार कशा पद्धतीने नियोजन करायचे ते पाहूया.\nएक उदाहरण बघू. रमेश हा एका IT कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. २ मुले आणि पत्नी असा त्याचा परिवार शहरात राहतो, तर आई-वडील मूळ गावी असतात. रमेशच्या जीवनातील आर्थिक ध्येय बघूया…\n१. स्वतःच्या वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्ती नियोजन\n२. मुलांच्या शिक्षणासाठी पुढील १२ वर्षांत दरवर्षी जवळपास १. ५० लाख आणि उच्च शिक्षणासाठी दोन्ही मुलांसाठी मिळून १० लाख ( यामध्ये महागाई नुसार मूल्य पकडलेले नाही )\n३. ३ वर्षांनी नवीन घर घ्यायचे आहे त्यासाठी\n४. आई-वडिलांच्या औषधपाण्याच्या खर्चासाठी\n५. अडी-अडचणीसाठी ३-६ महिन्याची तरतूद\nरमेशनुसार आपल्याही जीवनात अशीच आर्थिक ध्येय असतात हो ना पण या प्रत्येक ध्येय्यासाठी त्या त्या ध्येयानुसार वेगवेगळी गुंतवणूक आपण करत नाही. त्यामुळे आयुष्यभर आपण चिंतेत असतो. ही आर्थिक कशी साध्य करायची ते आपण पाहूया .\nआर्थिक ध्येयासाठी गुंतवणूक नियोजन कसे करायचे ते आपण पाहूया\n१. तुमची आर्थिक ध्येय लिहून काढा त्यामध्ये आर्थिक ध्येय, त्याला लागणारी आजची रक���कम आणि कोणत्या वर्षी तुम्हाला हे आर्थिक ध्येय गाठायचे आहे त्याची यादी बनवा.\n२. यातील प्रत्येक ध्येयाबद्दल सखोल विचार करा की यातील कोणते आर्थिक ध्येय हे तुमच्या गरजा आहेत आणि कोणत्या इच्छा आहेत त्यानंतर यादीतील काही ध्येय तुम्ही स्वतःच काढून टाकाल.\n३. ही आर्थिक ध्येय ३ टप्प्यात विभागा\nShort Term Goals : पुढील ३ वर्षातील ध्येय\nMid Term Goals : ३ वर्ष ते ७ वर्षातील ध्येय\nLong Term Goals :- ७ वर्षापुढील ध्येय\n४. वरीलप्रमाणे विभागणी केल्यानंतर यासाठी गुंतवणुकीची योजना तयार करा. जी गुंतवणूक शॉर्ट टर्म goals साठी असेल ती लॉन्ग टर्म goals साठी जर आपण केली तर भविष्यातील ध्येय आपण गाठू शकत नाही हे लक्षात घ्या. म्हणून आर्थिक गुंतवणूक सल्लागारचा सल्ला घ्या पण तो अमलात आणण्या आधी अँडताळून पहा.\n५. एकदा का तुम्ही तुमच्या आर्थिक ध्येयासाठी गुंतवणूक चालू केलीत त्यानंतर त्याची वेळो वेळी निरीक्षण करत चला.\nआज फक्त गुंतवणूक करून तुमची आर्थिक ध्येय पूर्ण होणार नाहीत तर योग्य गुंतवणूकच्या माध्यमातून तुम्ही गाठू शकता.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/hair-fall-domestic-curative-measures/", "date_download": "2019-08-20T23:07:11Z", "digest": "sha1:BZBFK2J74H4P7J4DYPT4ERZHD4NU3SGM", "length": 7930, "nlines": 117, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "hair-fall-domestic-curative-measures", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nकेसगळतीवर घरगुती गुणकारी उपाय\nजर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे. फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो.\nजास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत.\nजास्वंद केसांची वाढ करतात व टाळूचा रक्तपुरवठा वाढवतात\nअमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या\n…..म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून मदत करण्यास…\nजास्वंदातील कॅल्शियम व व्हिटामिन सी मुळे केसांची घट्ट होतात\nघरीच बनवा जास्वंदाचा हेअर पॅक\nजास्वंद आणि खोबरेल तेल – काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा.\nजास्वंद आणि ऑलिव तेल – जास्वंदाचा वापर तुम्ही रोज शाम्पू म्हणून करू शकता. जास्वंद, पाणी आणि ऑलिव तेल एकत्र करा तुमचा शाम्पू तयार. खलबत्यात 2-3 जास्वंदाची फुले व पाने घ्या त्यात थोडं ऑलिव तेल व पाणी घालून कुटून घ्या हे मिश्रण 15-20 मिनिट मुळांपासून टोकापर्यंत लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.\nजास्वंद आणि आवळा– जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्यानंतर ते धुऊन टाका. ही उपचार पद्धती केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.\nअमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या\n…..म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधींकडून मदत करण्यास मुख्यंमंत्री असमर्थ\nबेरोजगारीपाठोपाठ पाण्याअभावी मेळघाटकरांचे स्थलांतर\nनितीन गडकरींची नागपूरात योगसाधना\nयोगपालन जीवनभर करावं- नरेंद्र मोदी\nमेंदूज्वर आजाराने बिहार त्रस्त; मुख्यमंत्र्याच्या विरोधात केली जनहित याचिका दाखल\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे…\nकावळ्यांना पळवणारे तुम्हीच होते, उद्धव…\nउदयनराजेंमुळेच रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीची…\nभारतात चार दहशतवाद्यांची घुसखोरी, देशात हाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/phule-s-a/", "date_download": "2019-08-21T00:02:50Z", "digest": "sha1:R4LJVJMLLQODTJFNMRHE2SBRWL4VYCU7", "length": 14182, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "आधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी-उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune आधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी–उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे\nआधुनिक काळात विवाह ठरविताना पत्रिका न पहाता मेडिकल रिपोर्ट व इतर माहिती घ्यावी–उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे\nपुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ प्रल्हाद वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट, फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँ�� सोशल फौंडेशन व सप्तपदी वधु वर केंद्रातर्फे राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानातर्गत सर्व धर्मीय,सर्वजातीय मधील विधवा,विधुर घटस्फोटित , विकलांगाचा मोफत वधु वर परिचय मेळावा उद्यान प्रसाद सभागृहात सम्पन्न झाला त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून भाषण करताना पुण्यनगरीचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडें म्हणाले की विवाह ठरविताना आजच्या आधुनिक काळात पत्रिका पाहून काही उपयोग नाही जे घडायचे ते घडतेच त्या ऐवजी दोन्ही कडून मेडिकल चेकअप ची मागणी करा.कोणतेही व्यंग ,आजार, व्यसन नाही याची व इतर खात्री करणे हे कधीही चांगले.18 व्या शतकात महात्मा फुले यांनी सत्यशोधक विवाह लावून सत्यता पाहून कार्य करा यांची शिकवण दिली आणि अनेक विवाह अंतर जातीय देखील लावले आहेत.आज आपल्या संस्थेने पुर्वीच्या पुरोगामी पुणे शहरात मध्यवर्ती ठिकणी पुन्हा एकदा सर्व जाती धर्माचे मेळावे भरवून सत्यशोधक पद्धतीने विवाह लावीत आहात त्यामुळे नाहक रुढी परंपरा आणि आर्थिक खर्चाच्या बचतीचा संदेश देत आहात,राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ वडगावकर समाज सेवा ट्रस्ट चे नेहमी उपक्रम चांगले असते तसेच या कार्यात रघुनाथ ढोक यांचे देखील मोठे कार्य आहे असे गौरवादगार काढले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व डॉ.वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट अध्यक्ष डॉ प्रल्हाद वडगांवकर,सप्तपदी केंद्राचे अध्यक्ष सुदाम धाडगे ,सरचिटणीस व फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तसेच महात्मा जोतीराव फुले साहित्य, साधने, प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य रघुनाथ ढोक उपस्थित होते. यावेळी वधुवर यांना आशीर्वाद देण्यासाठी ख्रिश्चन धर्म गुरू रेव्हरंड जयंत गायकवाड ,शीख धर्म गुरू,गयानजी चिनंदरपाल सिंगजी,हिंदू धर्माचे वेदाचार्य डॉ.अजय भागवत गुरुजी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या धर्माची माहिती देऊन मानवता धर्म सर्वांनी पाळवा तसेच आज कोणत्या गोष्टी ची गरज आहे हे ओळखुन त्या पद्धतीने विवाह करून जाती भेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले.\nया वेळी सर्व जाती धर्माचे 95 वर आणि 28 वधु पुनर्विवाह मेळाव्यासाठी उपस्थित होते या मध्ये विधुराची संख्या देखील मोठी होती.नाशिक,औरंगाबाद, सोलापूर,मुबंई, सातारा, पुणे परिसरातुन मोठ्या संख्येने सर्व समाज उपस्थित होता. काही प्रथम वर विवाह लवकर जमेना म्हणून विधव���,घटस्फोटित चालेल म्हणून ही सहभागी झाले होते.\nकार्यक्रमाचे सुरवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळ्यास उपमहापौर डॉ धेंडे आणि धर्मगुरू यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण केला तर सर्व मान्यवरांना युगपुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले,भारतीय स्री शिक्षणाच्या आध्यप्रनेत्या सावित्रीबाई फुले, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहु महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित असलेली फोटो प्रेम आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला तर सर्व वधु वर यांचे गुलाब फुल व सप्तपदी चे मासिक देऊन स्वागत केले.\nकार्यक्रमाचे प्रास्थाविक भाषणात वर्षभर राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानात विविध उपक्रम यशस्वी पणे राबविले गेलेची माहिती डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांनी दिली,तर स्वागत आणि सूत्रसंचालन रघुनाथ ढोक यांनी केले व आभारप्रदर्शन सुदाम धाडगे यांनी मानले.आणि सहधर्मदाय आयुक्त श्रीमती आर.पी. मुक्कावर (अडगुलवार) , उपधर्मदाय आयुक्त नवनाथ जगताप साहेब, अधीक्षक अनाप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तर उद्यान प्रसाद कार्यालयाचे मालक शेखर बामणे, किशोर भास्कर, आकाश ढोक ,श्रीमती उज्वला कांडपीळे, सौ सुधा धाडगे सौ आशा ढोक यांनी मोलाचे सहकार्य केले.\n‘बकासुराचा’अहवाल सभागृहात आला ..पण …(व्हिडीओ)\nआता पाणीकपात नको -महापौर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/10/08/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-42/", "date_download": "2019-08-20T23:45:13Z", "digest": "sha1:PK5UOOYAT7B7QZCWNGXE3FWCXVDM3UUC", "length": 95962, "nlines": 420, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 42) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nफक्त कटनीबद्दल तिला नक्की काही कळलंय का, हे जाणून घ्यायला हवं. उद्या सकाळीच तिच्या घरी जाऊया, आधी काहीही न सांगता, अचानक. त्यांच्या रिएक्शन्स पण बघता येतील आणि एकूणच अंदाज येईल ते आपल्याशी कसं वागता-बोलतायत ते बघून….आणि मग सगळं ठीक वाटलं तर हे सगळं बोलताही येईल तिच्याशी…ठरलं तर ….उद्याच सकाळी सायलीच्या घरी जायचं….\n“ईशी बोलून आलीस का आईशी” ईशाने आणलेला चिवडा खाता- खाता सायली म्हणाली.\n“हो …आता जरा बरं वाटतंय…पण तू कोणाशी बोलत होतीस फोनवर\n“तेच सांगायचं होतं तुला आणि सगळ्यांनाच….सिद्धार्थचा फोन आला होता…” सायली\n बघ तू उगीच टेन्शन घेत होतीस…काय म्हणाला तो\n“कदाचित आता आपल्याला सगळंच कळेल ईशी….तो कटनीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता….”\n“सांगते गं….आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे….ती लाल कापडात गुंडाळलेली वस्तू काय होती हे त्याला कळलंय…”\n“आई कसा झालाय चहा जमलाय का बऱ्यापैकी \nसु.सा.चे आई–बाबा सकाळीच आले होते. खरं पहाटेच आले असते पण फ्लाईट उशिरा आल्यामुळे त्यांना येईपर्यंत साडेआठ वाजून गेले. आता थोडं फ्रेश होऊन मुलाच्या हातचा चहा घेत ते बोलत बसले होते.\n“हो चांगला झालाय…चहा जमतोय तर आता…लग्न ठरवायलाच हवं आता तुझं…मुलीला सांगता येईल ना, की मुलाला चहा तरी चांगला करता येतो, बाकीचं शिकतोय….”\n“काय आई आल्या आल्या तुझं लग्न वगैरे तुम्ही कसे आहात आणि काय झालं अचानक, तुम्ही एकदम निघून आलात असे\n“अरे एक मित्र आहेत माझे देशपांडे म्हणून, त्यांचा जरा प्रॉब्लेम झालाय…त्यामुळे यावं लागलं..”बाबा\n“अहो मग मला सांगायचं ना बाबा , मी इथेच होतो ना, मी मदत केली असती त्यांना काय हवी ती….पण एक मिनिट……देशपांडे कोण देशपांडे तुमचे सगळे जवळचे मित्र मला माहित आहेत चांगले….पण देशपांडे नाहीत त्यात कोणी….”\n“अरे कळेल ना आता…भेटूच आपण त्यांना…” बाबा\n“अच्छा…मग चला …जाऊया का आणि काही घ्यायचंय का बरोबर आणि काही घ्यायचंय का बरोबर आय मिन, पैसे वगैरे …त्यांना नक्की कसली मदत हवी आहे पण आय मिन, पैसे वगैरे …त्यांना नक्की कसली मदत हवी आहे पण काय प्रॉब्लेम झालाय \n“अहो, मी बाजूला आजींकडे जाऊन येते…कधी एकदा त्यांना भेटते असं झालंय…” आई चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाली.\n“नीलिमा, काय तुझं मधेच आता नंतर जाऊ आपण दोघेही…मलापण भेटायचंय त्यांना…पण ती मंडळी येतच असतील आता …” बाबा\n बाबा काय चाललंय नक्की तुमचं असं कोड्यात का बोलताय असं कोड्यात का बोलताय” सु.सा.ला त्यांच्या वागण्याचा अर्थच लागत नव्हता.\n“अरे तेच देशपांडे मंडळी येतायत …आता येतीलच एवढ्यात…” बाबा\n ते का येतायत आपल्याकडे आणि त्यांच्या घरी तर प्रॉब्लेम झालाय ना आणि त्यांच्या घरी तर प्रॉब्लेम झालाय ना ओह…म्हणजे राहण्याचा प्रॉब्लेम झालाय का त्यांचा ओह…म्हणजे राहण्याचा प्रॉब्लेम झालाय का त्यांचा\n“अरे त्यांच्या मुलीचा प्रॉब्लेम झालाय…तिचं लग्न ठरत नाहीये…” आई\n“मग…इथे का येतायत ते आणि म्हणून तुम्ही यु.एस. वरून घाईघाईने परत आलायत आणि म्हणून तुम्ही यु.एस. वरून घाईघाईने परत आलायत\n“अरे तुला अजून कळत नाहीये का बाबा तुझ्या लग्नाबद्दल म्हणतायत…..काय झालं..तिथे अमेरिकेत बसून सुद्धा आम्ही ऑनलाईन स्थळं बघतच होतो तुझ्यासाठी…आणि मग हे स्थळ दिसलं आणि त्यांची माहिती वाचल्यावर कळलं की ते बाबांचे शाळेतले मित्रच होते…आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि मग हे भेटायचं ठरलं..पण त्यांना जरा घाई होती, उद्या–परवा कुठे बाहेरगावी जाणार आहेत ते महिनाभर आणि मुलीलापण ऑफिसच्या कामासाठी कुठेसं जायचंय…. म्हणून मग आम्हीच म्हटलं की एक महिनाभर तिथे राहून काय करणार, त्यापेक्षा ह्या मोहिमेला लागलेलं बरं…म्हणून परत आलो लगेच. तुला सांगितलं असतं तर फोनवरच तू नाही, नाही केलं असतंस म्हणून तुला नाही सांगितलं. ” आईने माहिती पुरवली\n अगं एवढा काय उशीर झालाय का माझ्या लग्नाला एक महिन्याने मी काय अगदी घोडनवरा होणार आहे का एक महिन्याने मी काय अगदी घोडनवरा होणार आहे का त्यासाठी कोणी एवढी मोठी ट्रिप कॅन्सल करतं का त्यासाठी कोणी एवढी मोठी ट्रिप कॅन्सल करतं का आणि मग मला सांगायचं ना…मी भेटलो असतो त्यांच्या मुलीला बाहेर कुठेतरी….मला तुमचं लॉजिकच कळत नाही काही….” सु.सा. आता वैतागला..\n“आता झालं ते झालं…आता येतायत ना ते….” बाबा\n“अगं पण माझे कपडे…” सु.सा.\n“चांगले आहेत की…आणि त्यांना माहित आहे आम्ही नुकतेच आलो आहोत….आपली गडबड असणार …एवढी तयारी करायची काही….”\nपण आईचं वाक्य पूर्ण होतं नाही तेवढ्यात बेल वाजली.\nआई-बाबा काहीतरी वेगळं वागतायत असं जाणवत होतं पण सगळं इतकं फास्ट होत होतं की त्याच्यावर विचार करायलाच सु.सा.ला वेळ मिळाला नाही…\nबाबांनी जाऊन दार उघडलं.\nसमोरच्या व्यक्तींकडे हसत बघत हात जोडत ते म्हणाले,\nएक साधारण साने आई–बाबांच्याच वयाचे नवरा–बायको आत आले.\nमग आईने जाऊन पाणी आणलं.\n“हम्म…तर सुजय, हे माझे मित्र देशपांडे आणि ह्या त्यांच्या मिसेस. “\nबाबांनी ओळख करून दिली. त्या दोघांचा चेहरा कुठेतरी पहिल्यासारखा वाटलं खरा सु.सा.ला, पण नीट काही आठवेना.\n“आणि हा माझा मुलगा सुज…..” पण बाबांना मधेच तोडत ते गृहस्थ म्हणाले,\n“सुजय रमेश साने. वय अठ्ठावीस वर्ष. नोकरी– ग्लॉस्सीसॉफ्ट मध्ये ऑल इंडिया हेड -मार्केटिंग.” पुढे सुजयची सगळी माहिती त्यांनी घडाघडा बोलून दाखवली.\n“बापरे, तुम्हाला माझं प्रोफाईल एकदम तोंडपाठच आहे. ” सु.सा.\n“अर्थात, ज्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, तिचा साखरपुडा झालाय, त्याच्याबद्दल हे एवढं तर सगळं माहित असायलाच हवं ना\nते गृहस्थ सु.सा.च्या डोळ्यात रोखून बघत म्हणाले. क्षणभर त्यांच्या डोळ्यात बघायची सु.सा.ला भीती वाटली.\nत्याच्या आता लक्षात येत होतं सगळं. अर्थात, काहीतरी गडबड आहे, गैरसमज झालाय असं वाटलं त्याला. खरी लिंक अजून लागलीच नव्हती.\n“काय बोलताय काका तुम्ही बाबा, हे असे काय बोलतायत बाबा, हे असे काय बोलतायत माझं कोणाशी लग्न ठरलंय, साखरपुडा वगैरे…काहीही काय माझं कोणाशी लग्न ठरलंय, साखरपुडा वगैरे…काहीही काय\n“थांब त्यांच्या मुलीला भेटल्यावर सगळा उलगडा होईलच….” बाबा.\nबाबा एवढे शांत कसे त्यांच्या समोर हे गृहस्थ काय वाटेल ते सांगतायत आणि बाबा काहीच रीएक्ट होत नाहीयेत\n“तुमची मुलगी नाही आली का\n“आली आहे. बाहेर आहे. फोन आला तेवढ्यात तिला म्हणून ती बाहेरच थांबली. एक मिनिट मी बघून येतो….” ते गृहस्थ उठून बाहेर गेले.\n“बाबा, मला खरं खरं सांगा…काय चाललंय नक्की कोण आहेत हे आणि एकूणच हे सगळं मला आता खूप नाटकी, बनावट वाटतंय…माझ्या लग्नासाठी तुम्ही धावत इथे आलात, आल्या–आल्या पुढच्या एक तासात ही लोकं हजर…आणि हे काय म्हणतायत…कोण त्यांची मुलगी मी बघितलं पण नाहीये तिला आणि म्हणे आमचं लग्न ठरलंय….काय चाललंय मी बघितलं पण नाहीये तिला आणि म्हणे आमचं लग्न ठरलंय….काय चाललंय हे सगळं नाटक कशासाठी चाललंय हे सगळं नाटक कशासाठी चाललंय\n“अरे शांत हो आधी..” बाबा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, ” बघू ना आपण काय म्हणणं आहे त्यांचं….”\nतेवढ्यात ते गृहस्थ आत आले आणि त्यांच्या मागोमाग त्यांची मुलगी सुद्धा…तिला बघितल्यावर मात्र सु.सा.च्या चेहऱ्याचा रंगच उडाला. सगळ्यांच्या नजरा त्याची रिएक्शन बघण्यासाठी त्याच्याकडे वळल्या होत्या आणि आता आपलं तोंड कुठे लपवावं असं त्याला झालं. सायलीच्या नजरेला नजर द्यायची तर त्याची हिम्मतच होत नव्हती. ते घरी आलेले मुलीचे आई–वडील, देशपांडे, म्हणजे सायलीचे आई–वडील. आता सगळीच लिंक लागली. सुजयने त्याला साखरपुड्याचे फोटोज दाखवले होते त्यात तिच्या आई–वडिलांचे फोटो त्याने बघितले होते म्हणूनच त्यांना आधी बघितलं असल्यासारखं त्याला वाटत होतं. आणि बाबांनी एवढं देशपांडे–देशपांडे सांगून सुद्धा त्याच्या डोक्यात तेव्हा प्रकाश पडला नव्हता.\nआणि आई–बाबांचं आल्यापासून कोड्यात वागणंही त्याला खटकलं होतंच. म्हणजे आई–बाबांना सुद्धा सगळं माहित आहे आता त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडायला लागले. पण आई–बाबांना सगळं कळलं असेल तर ते एवढे शांत कसे\nडोक्यात विचारांचा गोंधळ माजलेला होता, सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे असूनसुद्धा तो जागच्या जागी स्तब्ध उभा होता. काय सांगायचं आता, सायलीला काय उत्तर द्यायचं, आई–बाबांकडे नजर वर करून कसं बघायचं…. त्याच्याकडे कशाचंच उत्तर नव्हतं.\n“हाय सुजय…” सायली त्याच्या समोर येत म्हणाली.\nसु.सा.ची तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती.\n“अरे बोल ना, काहीच का बोलत नाहीयेस आपल्या लग्नाचं शॉपिंग करायला आलोय आम्ही…जाऊया ना आपल्या लग्नाचं शॉपिंग करायला आलोय आम्ही…जाऊया ना\n” सगळं माहित असूनसुद्धा सु.सा.ची आई म्हणाली.\n“अहो काहीतरीच नाही बोलत आहे ती. आमच्या मुलीचं लग्न ठरलंय, सुजय रमेश साने, ह्या मुलाशी. मगाशी ह्यांनी बाकी माहिती सांगितलीच ना मुलाची. तुमचाच मुलगा ना तो अहो मग साखरपुडा झालाय तुमच्या मुलाचा आमच्या मुलीशी….” सायलीची आई\n“अगदी ह्याच घरात येऊनही गेलोय आम्ही, साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी आलो होतो, नाही का वसू\n“हो ना, फक्त एक फरक होता, तो सुजय जरा वेगळा होता दिसायला, आणि त्याचे आई–बाबासुद्धा. पण बाकी सगळं सेम बरं का घर, नोकरी, ऑफिसचा कलीग, अगदी नातेवाईक सुद्धा….आम्ही सुजयच्या मावशी आणि तिच्या मिस्टरांना पण भेटलो की….हा आता ते दिसायला तसेच आहेत की आणखी वेगळे आहेत ते काही माहित नाही आम्हाला….” सायलीची आई\n“पण काय फरक पडतोय बाकी सगळं तर सेम आहे ना, आता चेहरे बदलले म्हणून काय फरक पडतो एवढा…चला ..चला….खरेदी करून टाकू आपण आता…अहो घरच्या घरी असलं तरी लग्न म्हटलं की सगळं वेळेवर व्हायला हवंच ना….” सायलीचे बाबा\n“काय बोलताय देशपांडे तुम्ही अहो आम्ही यु.एस. ला गेलो होतो, आत्ता येतोय. आम्ही नसताना आमचा मुलगा असा परस्पर लग्न कसं ठरवेल स्वतःचं अहो आम्ही यु.एस. ला गेलो होतो, आत्ता येतोय. आम्ही नसताना आमचा मुलगा असा परस्पर लग्न कसं ठरवेल स्वतःचं\n“सुजय अरे बोल ना काहीतरी..हे लोक बघ काय म्हणतायतअहो, आपलं नाव वापरून कोणीतरी असला फाजीलपणा केलाय की कायअहो, आपलं नाव वापरून कोणीतरी असला फाजीलपणा केलाय की काय” सु. सा.ची आई\n“टाळी एका हाताने वाजत नाही काकू…..”सायली सुजयच्या दिशेने वळत म्हणाली, “सुजयच म्हणू ना तुला की राज हाक मारू मागच्या वेळेला नाही का, मी आले होते तेव्हा तू मला राज म्हणून भेटला होतास, आठवतंय मागच्या वेळेला नाही का, मी आले होते तेव्हा तू मला राज म्हणून भेटला होतास, आठवतंय तुझाच मावसभाऊ राजेश म्हणून तुझाच मावसभाऊ राजेश म्हणून\n“सुजय बोलत का नाहीयेस तू\nसु.सा.तसाच स्तब्ध उभा होता.\n“हे बघ बाळा, ह्या लोकांना कोणीतरी फसवलंय नक्कीच. पण मला आत्ता एवढंच ऐकायचंय की ह्या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही ना माझी खात्री आहे, माझा मुलगा असलं चीप काम करणार नाही, पण समोरून कोणीतरी आरोप करतंय बाळा तुझ्यावर, प्लिज सांग ना, तुला ह्यातलं काही माहित नाहीये ना….” सु.सा.ची आई\nपुढच्याच क्षणी सु.सा.च्या तोंडून एक मोठा हुंदका बाहेर पडला आणि तो आईच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी ओक्सबोक्शी रडायला लागला आणि पुढच्या काही क्षणात स्वतःच्या गुडघ्यावर बसत मान खाली घालून त्याने समोरच्या सगळ्यांसमोर हात जोडले….\nत्याचं हे रूप सायली आणि तिच्या आई–बाबांसाठी अनपेक्षित होतं. हा सुजय वरून अगदी साधा दिसणारा पण पट्टीचा खोटं बोलणारा असेल, आत्ताही स्वतःच्या आई–वडिलांसमोर काहीही कबूल न करता तो खोटी कारणं उभी करेल अशी सायलीची समजूत होती. पण स्वतःच्या आई–बाबांच्या नजरेला नजरही देऊ न शकणारा, खाली बसून ढसाढसा रडणारा, सायली आणि तिच्या आई–बाबांसमोर हात जोडलेला असा सुजय तिच्या समोर होता. एका क्षणात तिचा राग निवळला. ती खरं तर आली होती त्याला जाब विचारायला, ह्या खोटेपणाबद्दल त्याला एक सणसणीत कानशिलात लगावून द्यायला…पण आता ते सगळं करायची काहीच गरज नव्हती…आधीच मेलेल्याला आणखी काय मारणार\nआणखी पाचेक मिनिटांनी सु.सा.जरा शांत झाला. सायलीच्या बाबांकडे एकवार बघत पुन्हा मान खाली घालत म्हणाला,\n“तुम्ही खरं तर एक कानाखाली मारली पाहिजे माझ्या, किंवा पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे….तुम्ही केलेले सगळे आरोप मान्य आहेत मला….”\n“सुजय…काय बोलतोयस तू …नाही, तुझं हे काहीच न बोलणं, रडणं वगैरे ऐकून लक्षात आलंच होतं माझ्या की तुझा काहीतरी संबंध आहे…पण काहीतरी एक्सप्लेनेशन असेल ना तुझ्याकडे तू असं करणारच नाहीस कधीच, माझा विश्वास आहे ….तुला कोणी धमकी वगैरे दिली का असं करण्यासाठी तू असं करणारच नाहीस कधीच, माझा विश्वास आहे ….तुला कोणी धमकी वगैरे दिली का असं करण्यासाठी नक्की काय आहे ते तू सांगितल्याशिवाय नाही कळणार….” सु.सा.चे बाबा\n“बाबा माझ्याकडे काहीच एक्सप्लेनेशन नाहीये ह्याचं….मला कोणी धमकी दिलेली नाही किंवा माझ्या नकळत कोणी असं केलंय असंही नाहीये….” सु.सा.\nत्याची आई सोफ्यावर शांतपणे बसून सुन्न होऊन सगळं ऐकत होती. मधेच डोळ्यांच्या कडा पुसत होती. स्वतःच्या मुलाचा, त्याच्या हुशारीचा, कर्तृत्वाचा किती अभिमान होता तिला…आज हा असा दुसऱ्यांना खोटी माहिती सांगून फसवणारा मुलगा तिच्या ओळखीचाच नव्हता.\n“अरे मग काहीतरी डोक्यात आलं म्हणून उगीच केलंस का असं मला सांग– ह्या मुलीला , सायलीला तू ओळखत होतास का आधीपासून, काही राग होता का तिच्यावर मला सांग– ह्या मुलीला , सायलीला तू ओळखत होतास का आधीपासून, काही राग होता का तिच्यावर\n“सांगतो. थोडक्यात सांगायचं तर माझ्यावर कोणीतरी केलेल्या उपकारांची भरपाई करायला गेलो मी आणि ही गोष्ट चुकीची आहे हे माहित असूनही मनावरच्या त्या ओझ्यामुळे हे करत राहिलो….सगळ्याची सुरुवात झाली ती लोणावळ्याला माझ्यावर झालेल्या त्या हल्ल्यापासून….आई, बाबा…तुम्ही यु.एस.ला जायच्या एक महिनाभर आधी माझ्यावर हल्ला झाला होता आणि जीवावरच्या त्या संकटातून त्याने मला बाहेर काढल��� होतं…”\n“हो…गौरव दीक्षित….त्याचं नाव आपण आयुष्यभर नाही विसरू शकत…पण त्याचं काय इथे\n“त्याचं खरं नाव सुजय साने….”\nसु.सा.च्या बोलण्याने समोरच्या सगळ्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर अगदी बोलके भाव आले होते, आधी आश्चर्य, मग कुतूहल…\nमग त्याने सगळं सविस्तर सांगितलं. सुजय त्याला भेटायला घरी आल्यापासून त्याने त्याला काय,काय सांगून हे करण्यासाठी तयार केलं, त्याच्या नातेवाइकांप्रमाणे सगळे नातेवाईक कसे खोटे, खोटे उभे केले अगदी साने आई–बाबा सुद्धा हे सुद्धा….सगळंच…\n“पण मला कळतच नाही सुजय…त्याने तुला असं कर असं सांगितलं आणि तू केलंस इतकी कशी बुद्धी गहाण ठेवलीस तू इतकी कशी बुद्धी गहाण ठेवलीस तू आणि त्याचा तरी नक्की हेतू काय होता असं करण्याचा आणि त्याचा तरी नक्की हेतू काय होता असं करण्याचा म्हणजे कुठे त्या कटनीला जाऊन तो त्या मुलीच्या प्रेमात पडला त्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध नक्की म्हणजे कुठे त्या कटनीला जाऊन तो त्या मुलीच्या प्रेमात पडला त्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध नक्की\n“मी म्हटलं ना बाबा, ती मुलगी त्याला आवडली पण नंतर स्वतःच्या घरचा, आईचा विचार डोक्यात आल्यावर त्याने लग्नाचा विचार बदलला. कारण ती मुलगी, तिची बॅकग्राऊंड, भाषा, संस्कार सगळंच वेगळं होतं आणि त्याच्या आईला हे कधीच चाललं नसतं. आणि खरं तर तिच्याबद्दल तिथल्या लोकांकडूनही फारसं काही बरं ऐकलं नाही त्याने, म्हणजे तिची बरीच प्रकरणं झाली होती वगैरे….हे कळल्यावर तर त्याने त्याचा लग्न न करण्याचा विचार पक्का केला अगदी आणि तसं तिला सांगितलं सुद्धा. पण मग ती मात्र हात धुवून त्याच्या मागे लागली. तिच्या घरचेसुद्धा. तो दाद देत नाही म्हटल्यावर त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली, खोटी. त्याने तिला फसवलं, तिच्याशी फसवून लग्न केलं, वगैरे वगैरे. कसा–बसा तो पुण्याला त्याच्या घरी पळून गेला, म्हणजे असं सहजपणे जाता आलं नसतंच. तिकडे पोलीस स्टेशनला तिथल्या काही स्टाफला पैसे चारून केस बंद करायला लावली त्याने म्हणून परत येऊ शकला तो, कारण त्याच्याकडे स्वतःच्या बाजूने काही पुरावाच नव्हता किंवा साक्षीदारही नव्हते.” सु.सा.\n“हे सगळं तुला कोणी सांगितलं\n“अर्थात. त्यानेच. ” सु.सा.\n“पण मग ह्या सगळ्याचा आणि माझ्याशी खोटं बोलून लग्न करण्याचा काय संबंध\n“तो तिथून प��त आला आणि त्याचं नॉर्मल आयुष्य सुरु झालं. पण खरं तर ते नॉर्मल असं राहिलंच नव्हतं. सतत मनात झालेल्या त्या सगळ्या प्रकारची भीती, टेन्शन, आईपासून सगळं लपवण्याबद्दल अपराधीपणा ह्या सगळ्या दडपणाखाली तो सतत वावरायचा. मग त्याच्या आईने त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. दोन वेळा त्याचं लग्न सुद्धा ठरलं पण मुलीकडच्यांना कसं, कोण जाणे ते पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या कम्प्लेंट बद्दल कळलं आणि दोन्ही वेळा त्याचं लग्न मोडलं. मग त्याच्या लक्षात आलं की आता लग्न करायचं म्हटलं की हे पुन्हा होऊ शकतं. मुलीकडच्यांना खरं सांगितलं तरी अशा कारणासाठी ज्याच्या विरुद्ध कम्प्लेंट केलेली आहे त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार तिकडे त्याची आई लग्नासाठी त्याच्या मागे लागली, तिचं मन त्याला मोडता येईना. मग अशा सिच्युएशन मध्ये आम्ही भेटलो लोणावळ्याला आणि आमचं नाव, वय, साधारण डिटेल्स मॅच होतायत असं त्याला कळलं आणि मग हे सगळं त्याच्या डोक्यात आलं. ”\n“पण तू का केलंस हे सगळं आपण ओळखतही नाही एकमेकांना…मग आपण ह्या सगळ्यात त्याची साथ दिली तर ह्या मुलीचं नुकसान होईल असा विचार नाही आला तुझ्या डोक्यात आपण ओळखतही नाही एकमेकांना…मग आपण ह्या सगळ्यात त्याची साथ दिली तर ह्या मुलीचं नुकसान होईल असा विचार नाही आला तुझ्या डोक्यात” सायलीने त्याच्याकडे रोखून बघत त्याला प्रश्न विचारला.\nतिच्या नजरेला नजर द्यायचं टाळत तो म्हणाला,\n“मला माहित आहे मी खूप मोठी चूक केली आहे. पण म्हणून मी ह्या सगळ्याला सरावलेलो आहे असं नाही सायली. त्याने जेव्हा मला ह्याबद्दल विचारलं, तेव्हा मी सुरुवातीला त्याला समजवायचा प्रयत्न केला, मुलीच्या घरच्यांना सरळ सांगत का नाहीस सगळं, हे सुचवून बघितलं. लग्नाचा विचार थोडा बाजूला ठेव, थोडा वेळ जाऊदे, असंही सांगितलं. पण त्याच्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. आणि खरं सांगतोय, मी असं म्हणतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझा राग येईल, पण हे असं करणं मला पटत नसलं तरी ह्यासगळ्यामागचा त्याचा विचार मला पटला. सगळ्या बाजूने कोंडीत सापडल्यासारखा झाला होता तो. मला माहित आहे, कुठल्याही परिस्थितीत हे असं वागणं चूकच. पण तरी मी समजून घेऊ शकलो त्याला. म्हणजे एखादा चांगल्या घरातला, चांगल्या संस्कारातून आलेला मुलगा असं टोकाचं वागतोय म्हटल्यावर त्याच्या मनावर किती दडपण असेल ह्याचा अंदाज त्याच्याकडे बघून येत होता. शिवाय त्याचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, त्याने जीव वाचवलाय माझा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला नाही म्हणता नाही आलं त्याला…..”\n“पण कशावरून तो बोलत होता ते सगळं खरं होतं म्हणजे कटनीला जे,जे घडलं ते कशावरून त्याने जसंच्या तसं सांगितलं तुला म्हणजे कटनीला जे,जे घडलं ते कशावरून त्याने जसंच्या तसं सांगितलं तुला कशावरून काही वेगळं घडलं नसेल, त्याच्या हातून काही चूक घडली नसेल, आणि कशावरून स्वतःच्या स्वार्थासाठी तो तुझी ओळख वापरत नसेल इतके दिवस कशावरून काही वेगळं घडलं नसेल, त्याच्या हातून काही चूक घडली नसेल, आणि कशावरून स्वतःच्या स्वार्थासाठी तो तुझी ओळख वापरत नसेल इतके दिवस फक्त त्याने तुझा जीव वाचवला म्हणून तो एक खरा माणूस असेल असं कशावरून ठामपणे म्हणू शकतोस तू फक्त त्याने तुझा जीव वाचवला म्हणून तो एक खरा माणूस असेल असं कशावरून ठामपणे म्हणू शकतोस तू\n“त्याच्या वागण्यावरून तसं वाटलं नाही मला कधी. खरं तर अजूनही मला तसं वाटत नाहीये. आणि अगदीच आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास नाही ठेवला मी. त्याने एक नंबर दिला होता, इन्स्पेक्टर नायक म्हणून, कटनीच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर होते ते. त्यांच्याशी बोललो मी स्वतः. त्यांनीसुद्धा सुजयची स्टोरी सांगितली मला शॉर्ट मध्ये. त्याच्या विरुद्ध खोटी तक्रार नोंदवली गेली होती हे सांगितलं आणि ती मुलगी खरी कशी आहे हेसुद्धा सांगितलं.” सु.सा.\n“खरंच माहित आहे तुला तिची स्टोरी\n तिची स्टोरी काय असणार आहे जसं सुजयला फसवून लग्नाच्या जाळ्यात अडकवू बघत होती तसं आणखी काही मुलांच्या बाबतीत केलेलं असणार तिने….अजून वेगळं काय असणार आहे जसं सुजयला फसवून लग्नाच्या जाळ्यात अडकवू बघत होती तसं आणखी काही मुलांच्या बाबतीत केलेलं असणार तिने….अजून वेगळं काय असणार आहे\n“मग तर तुला ऐकवायलाच हवी तिची स्टोरी. पण त्या आधी तुझा गैरसमज आहे, जो त्या सुजयने करून दिलाय, तो आधी दूर करते. एक म्हणजे, कटनी पोलीस स्टेंशनला सुजयची केस नोंदवली गेली तेव्हा कोणीही इन्स्पेक्टर नायक वगैरे नव्हते. शर्मा म्हणून इन्स्पेक्टर होते तेव्हा आणि दुसरं म्हणजे, जी कम्प्लेंट नोंदवली आहे ती सुजयने फसवल्याची किंवा फसवून लग्न केल्याची नाहीच आहे, काहीतरी वस्तू चोरल्याची आहे. आणि तिसरी ���ोष्ट ती कम्प्लेंट जिने केली तिचं नाव कोमल नाही माही आहे…आणि ही सगळी माहिती माझ्या मित्राने , सिद्धार्थने स्वतः तिकडे जाऊन, तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, भेटून मिळवली आहे.” सायली\n पण हे नाव मी ऐकलं नाही त्याच्याकडून कधी….” सु.सा.\n“पण मी ऐकलंय…” सायली\nत्याला कुठे सांगत बसणार, सुजय आपल्याला भेटायचा त्या दिवशी ‘ती‘ कशी यायची, मग तिचा आवाज कसा ऐकू आला, त्यातून कटनी आणि माही या शब्दांचा शोध आपल्याला कसा लागला….\n“खरं काय घडलं ते सगळं सांगेन मी तुला…पण प्लिज तोपर्यंत त्या सुजयची साथ देऊ नकोस….मला तुझा इतका राग आला होता खरं तर, मी सरळ पोलीस कम्प्लेंट करायला जाणार होते तुझ्याविरुद्ध…पण माझे बाबा आहेत ना, त्यांचा अजून विश्वास आहे जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर…लग्नासाठी म्हणून माहिती मिळवताना आम्हाला कळलं होतं, एकूणच तुमचं घर, इथली माणसं किती साधी आहेत. तू जे वागला आहेस ना, तसं वागण्याचे संस्कार नाहीयेत तुमच्या घराचे, हे माहित होतं म्हणून माझ्या बाबांनी मला थांबवलं आणि सगळ्यात आधी तुझ्या आई–बाबांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विश्वासात घेतलं. तुझ्या आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून…..पण आता तुला ह्या सगळ्याची जाण असेल आणि केलेल्या गोष्टीबद्दल खरंच तुला वाईट वाटत असेल तर ह्या सगळ्याच्या शेवटापर्यंत मी पोहोचेपर्यंत त्या सुजयला कॉन्टॅक्ट करू नकोस….”\nथोडं थांबून सायली पुढे म्हणाली,\n“आणि आणखी एक ..तुला जो सुजय कळलाय आणि मला जो सुजय कळलाय ते दोन्ही खूप वेगळे आहेत. पण तुला जे कळलंय ते त्याच्याच तोंडून…आणि मला तो जो समजलाय तो मी घेतलेल्या शोधामधून….जरा आणखी पुढे जाऊन विचार केलास ना तर तुला कदाचित लक्षात येईल मला काय म्हणायचंय ते…माझी माई आजी आहे ना ती नेहेमी आम्हाला सांगत असते अंधारातल्या सावल्यांबद्दल…त्याला थोडी गूढतेची किनार असते..पण मला काय वाटतं माहित आहे का, ही सुजयसारखी लोकं म्हणजे सुद्धा अंधारातल्या सावल्याच असतात….दिवस आपल्यात वावरतात पण रात्री एरव्ही आपण कधीही न बघू शकणाऱ्या सावलीसारखी, गूढ, अदृश्य….म्हणून त्यांच्यापासून सावध राहायला लागतं”\nसु.सा.च्या आई–बाबांनी सायली आणि तिच्या आई–बाबांसमोर अक्षरशः हात जोडले. त्यांना सायलीच्या आई–बाबांसमोर आणखी काही बोलायला सु.सा.ने जागाच ठेवली नव्हती. त्याने केलेल्या गोष्टीची आण��ी कुठेही वाच्यता न करता, ते घरी येऊन त्यांनी आधी आपल्यासमोर सगळं मांडलं, ह्याबद्दल त्यांचे शंभर वेळा आभार मानले. सु.सा.कडे ह्याच्यावर आणखी काही बोलण्यासारखं नव्हतंच. सायलीच्या बोलण्याने तो मनातल्या मनात गोंधळला होता. आज पहिल्यांदाच त्याला सुजयबद्दल, त्याच्या हेतूबद्दल मनात प्रश्न निर्माण झाले होते. सायली म्हणते त्याप्रमाणे त्या पोलीस स्टेशनमध्ये नायक म्हणून कोणीच इन्स्पेक्टर नव्हते, मग आपण नक्की फोनवर कोणाशी बोललो होतो ती म्हणाली त्याप्रमाणे सुजयने काहीतरी वस्तू चोरल्याचा आरोप झाला होता त्याच्यावर, पण सुजयने आपल्याला सांगितलं की त्याने त्या कोमलला फसवून तिच्याशी लग्न केलं अशी खोटी कम्प्लेंट तिने नोंदवली होती. सायली म्हणाली ते वाक्य शंभर टक्के खरं होतं. सुजयबद्दल त्याला जे माहित होतं, ते सुजयनेच त्याला सांगितलं होतं,त्याबद्दल खरं – खोटं करण्याचा त्याने कधीही विचार केला नव्हता.\n“सायली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आणि त्याबद्दल तुम्ही सगळे काय शिक्षा द्याल ती मान्य आहे मला, अगदी माझ्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार असाल तरीही मी को–ऑपरेट करेन…पण आधी माझ्याकडून तुला काही मदत हवी असेल तर सांग, नक्की करेन…सुजयबद्दल मी चौकशी करायला हवी होती, मी आंधळेपणाने विश्वास ठेवला त्याच्यावर….पण आता त्याची थोडी तरी भरपाई माझ्याकडून होत असेल तर मी नक्की करेन…..”\n“थँक्स…मग मला सांगू शकशील का, की त्याचे, म्हणजे तुझे नातेवाईक त्याने कुठून उभे केले\n“खरं तर त्याने मला जास्त कधी इन्व्हॉल्व्ह नाही केलं बाकी सगळ्या प्रकारात, आणि मलापण लांबच राहायचं होतं शक्य तितकं सगळ्यापासून…पण तरी थोडंफार माहित आहे तेवढं सांगतो…त्याचे आई–बाबा, म्हणजे साने आई–बाबा, म्हणजे ज्यांना तुम्ही घरी इथे भेटलात पहिल्यांदा ते, त्याच्या कोणत्यातरी जवळच्या मित्राचे आई–बाबा आहेत. तो मित्र कोणत्यातरी ऍक्सीडेन्ट मध्ये अचानक गेला आणि तेव्हापासून नंतर सुजयने त्यांची खूप काळजी घेतली अगदी त्यांच्या मुलासारखी….पण म्हणून ह्या सगळ्यात त्याला मदत करायला ते का तयार झाले माहित नाही…”\n“ऍक्सीडेन्ट मध्ये गेला म्हणजे तो संतोष\n“हो बरोबर, त्यांच्याशी एकदा भेट झाली होती तेव्हा हेच नाव ऐकलं होतं मी….” सु.सा.\n“बाकी लोक म्हणजे नागपूरची मावशी आणि तिचे मिस्टर….ती मावशी त्याने कुठून आणली मला नीटसं माहित नाही, पण बहुतेक तिला थोड्या पैशांची गरज होती, हे सगळं करण्यासाठी त्याने थोडे पैसे दिलेच असणार तिला, आणि ते काका, मूळचे कटनीचे होते. कटनीला असताना हे एकमेव मराठी भेटले त्याला, असं त्यानेच सांगितलं मला…मराठी म्हणून त्यांची थोडेच दिवसात छान ओळख पण झाली. पण त्यांना काय सांगून सुजयने हे सगळं करण्यासाठी विचारलं, माहित नाही…” सु.सा.\n“बरोबर, म्हणूनच मागे एकदा ईशाने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा तिने त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं…दोन–तीन दिवसात कटनीला येतो असं म्हणाले होते काहीतरी….” सायली\n“आणि राहिला कौस्तुभ, त्याला मीच कन्व्हिन्स केलं होतं सुजयच्या साखरपुड्याला जायला…पण त्याला ह्यातलं काहीच माहित नाहीये…मी साखरपुड्याला येतो असं सांगितलं म्हणून तो तयार झाला आणि मग आयत्या वेळी मी येत नाही असं सांगून त्याला एकट्याला जाण्यासाठी तयार केलं….सॉरी ….” सु.सा.\n“इट्स ओके…सुजय. सारखं सॉरी म्हणू नकोस….पण तू एक चांगला मुलगा आहेस सो प्लिज डोन्ट चेंज…थँक्स सगळ्या माहितीबद्दल….मी म्हटलं तसं जमलं तर एकच कर आता, त्याचा फोन आला तर नेहेमीसारखाच बोल त्याच्याशी, हे सगळं डोक्यात ठेवून बोललास तर त्याला संशय येईल….आणि काही सांगण्यासारखं असेल तर प्लिज आम्हाला सांग…”\nदेशपांडे मंडळी त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले. एकीकडे पश्चात्ताप, दडपण, आई–बाबांसमोर तोंड वर उचलून बोलायची लाज ह्या सगळ्या भावना होत्याच मनात. पण त्याच बरोबर सायलीचं त्याला कौतुक वाटत होतं. तिचे विचार किती क्लीअर होते, स्पष्ट, त्यात कोणताही गोंधळ नव्हता, स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत हा सगळा फसवाफसवीचा खेळ होऊनसुद्धा ती किती शांत होती, आतल्या आत चीड येतच असणार तिला पण तरीही किती कॉम्पोज्ड होती, स्वतःच्या आई–बाबांनाही तिने विश्वासात घेतलं होतं….आपण पण असे ठाम असलो असतो आपल्या विचारांवर, तर कदाचित सुजयला मदत करण्याचा हा चुकीचा निर्णय घेतलाच नसता. चांगलं आणि योग्य वागण्यासाठी नुसतं चांगल्या घरातलं आणि चांगल्या संस्कारात वाढलेलं असणं महत्वाचं नसतं, तर ते संस्कार अप्लाय करणं आणि स्वतःसाठी योग्य मार्ग निवडणंही तेवढंच महत्वाचं असतं…..थँक्स सायली मला चुकीच्या मार्गावर आणखी पुढे जाण्यापासून थांबवल्याबद्दल….\nकाल रात्री ठरवल्याप्रमाणे तो सायलीच्या घरापाशी आला. दोन मिनिटं बाहेर थांबून आत गेल्यावर नक्की काय बोलायचं ह्याची त्याने मनात उजळणी केली. आणि मग जाऊन बेल वाजवली.\nदोन मिनिटांनी ईशाने दार उघडलं. सुजयला असं अचानक समोर बघून पटकन कसं रिएक्ट व्हावं हेच तिला कळेना.\n तुम्ही झोपलायत की काय अजून सगळे” खोटं हसत तो म्हणाला.\n साडे–नऊ होत आलेत….एवढा वेळ कोणी झोपतं का ” ईशा अजून विचारातच होती..\n“मला बघून फारसं काही बरं वाटलेलं दिसत नाही तुला….बघ ना, अजून घरात पण नाही घेतलंयस” आणखीनच खोटं हसत त्याने तक्रार केली…\nपण मधल्या अर्ध्या मिनिटात ईशाही सावरली होती तो अचानक घरी आल्याच्या धक्क्यातून…\n“अरे सॉरी हा…ये ना आत…आता तर काय हे तुझंही घर होणार ना…जावयाला काय बाबा सॉलिड मान देतात आपल्यात..अरे सायली, मावशी आणि काका आत्ता सकाळीच बाहेर पडलेत…तू यायच्या आधी अर्धा तास वगैरे…आता तू नक्कीच सायलीला भेटायला आला असणार ना…पटकन सायलीला फोन करून परत बोलवू का असा विचार करत होते मी….पण तसा अर्धा तास झालाय अरे त्यांना निघून…पाच–दहा मिनिटं झाली असती तर बोलावलंच असतं परत….” ईशा शक्य तितक्या नॉर्मल टोनमध्ये म्हणाली.\n मी खरंच तिला भेटायला आलो होतो, इथेच काम होतं जवळ माझं, म्हटलं भेटून जाऊया पटकन..”\nसायली आणि तिचे आई–बाबा घरी नाहीत म्हटल्यावर तो कमालीचा निराश झाला होता खरं तर. आता त्यांच्या रिएक्शन्स कशा कळणार किंवा लग्नाची गडबड खरंच चालू आहे का ह्याचा अंदाज कसा येणार किंवा लग्नाची गडबड खरंच चालू आहे का ह्याचा अंदाज कसा येणार आता ह्या ईशालाच प्रश्न विचारून काढून घेतलं पाहिजे…पण सायली एवढ्या सकाळी कुठे गेली असेल नक्की आता ह्या ईशालाच प्रश्न विचारून काढून घेतलं पाहिजे…पण सायली एवढ्या सकाळी कुठे गेली असेल नक्की सुजयचे आई–बाबासुद्धा आज सकाळीच येणार होते…..हा विचार मनात आला आणि तो एकदम सावध झाला.\n“तू बस. मी पाणी आणते हा…”\nत्याचे प्रश्न सुरु होण्याआधी ईशा तिथून दोन मिनिटांसाठी का होईना पण निघून गेली.\nकिचनमध्ये आल्यावर तिचं विचारचक्र जोरात सुरु झालं. हा इतक्या सकाळी का आला असेल नक्की आणि ह्याने आता विचारलं सायली एवढ्या सकाळी कुठे गेली आहे तर काय सांगायचं आणि ह्याने आता विचारलं सायली एवढ्या सकाळी कुठे गेली आहे तर काय सांगायचं हा…लग्नाच्या शॉपिंग ला गेली आहे सांगूया…पण मोठी शॉप्स सगळी दहाच्या पुढे ���घडतात…एवढ्या सकाळी नऊ वाजता कोण शॉपिंगला बाहेर पडतं हा…लग्नाच्या शॉपिंग ला गेली आहे सांगूया…पण मोठी शॉप्स सगळी दहाच्या पुढे उघडतात…एवढ्या सकाळी नऊ वाजता कोण शॉपिंगला बाहेर पडतं आणि हा म्हणाला की मी दुकानात जाऊन तिला भेटतो तर आणि हा म्हणाला की मी दुकानात जाऊन तिला भेटतो तर पण पाण्याचा ग्लास भरून किचनमधून बाहेर येईपर्यंत तिला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.\n“हे घे पाणी…आणि तू काय घेशील चहा की कॉफी सॉरी हा, म्हणजे मी मावशीने करून ठेवलेले पोहे आत्ताच संपवले…आणि मला बाकी स्वयंपाकातलं काही येत नाही..म्हणून चहा, कॉफीच विचारतेय…” ईशा\n“ईशा, मी काय पाहुणा आहे का अगं अगदी दहा मिनिटांसाठी आलो मी…चहा, कॉफी काही नको…” सुजय\n मावशी आल्यावर तिला कळलं की जावयाला चहा न घेता पाठवलं तर ती मला ओरडेल….थांब मी चहाच करून आणते…” ईशा पुन्हा चहा करण्यासाठी किचनमध्ये जायला सटकणार, तेवढ्यात सुजय म्हणाला.\n“अगं खरंच नको ईशा…मी चहा घेतला आणि बाहेर पडलो…मला सांग, सायलीला यायला किती वेळ लागेल अजून\n“तसा अंदाज नाही रे मला….” ईशा\nती काही स्पष्ट बोलत नाही म्हटल्यावर आणखी प्रश्न विचारणं आलं.\n“पण गेलीये कुठे ती एवढ्या सकाळी\n“अरे लग्नाची खरेदी, आणखी काय असणार आता लग्न ह्याशिवाय दुसरा विषय नाहीये आता घरात…” ईशा\n म्हणजे नक्की कुठे गेलेत शॉपिंगला नाही म्हणजे, इथेच कुठे असेल तर मी पण जातो…तिथेच भेट होईल सगळ्यांची…” ईशाला अपेक्षित प्रश्न शेवटी आलाच.\n“नक्की कुठे ते मलाही नाही माहित…म्हणजे काय आहे, कुठल्या दुकानात असे नाही गेलेत ते…काल रात्री मावशीच्या कुठल्यातरी मैत्रिणीचा फोन आला होता. तिच्या ओळखीचा एक माणूस आहे तो येवल्याच्या पैठण्या इथे आणून विकतो. तर तिने विचारायला फोन केला होता, की घरात लग्न आहे तर पैठण्या घ्यायच्या असतील तर घरी या. तो माणूस सकाळीच येणार होता तिच्याकडे…मग म्हणून गेले सगळे. आज तसा आमचा साडी खरेदीचा प्लॅन होताच संध्याकाळी. मग सायली म्हणाली की त्याच्याआधी त्याच्याकडे काही मिळतंय का बघू…पण मावशीची मैत्रीण कुठे राहते मला माहित नाही…एक मिनिट सायलीला विचारते फोन करून…” ईशाने मोबाईल शोधायला सुरुवात केली तसा सुजय म्हणाला,\n“नाही मग राहूदे अगं…असं कुणाच्या घरी कसं जाणार ना एकदम…पण मग तू नाही का गेलीस तुम्ही एकत्र खरेदी करणार होतात ना…म्��णजे सायलीला मदत झाली असती ना तू चॉईसला असतीस तर….” सुजय\n“संध्याकाळी जाणारच आहे अरे मी…आत्तापण सायली मागे लागली होतीच…पण एवढ्या सकाळी कोण उठून जाणार ते पण त्या बोअरिंग पैठण्या बघायला ते पण त्या बोअरिंग पैठण्या बघायला मला त्या ट्रॅडिशनल साड्यांमधलं काही कळत नाही अरे…आणि काल झोपायला उशीर झाला होता…सकाळी ते निघाले त्याच्याआधी दहा मिनिटं मी उठले कशी–बशी….सायली मला शिव्या देताच गेली माहित आहे मला त्या ट्रॅडिशनल साड्यांमधलं काही कळत नाही अरे…आणि काल झोपायला उशीर झाला होता…सकाळी ते निघाले त्याच्याआधी दहा मिनिटं मी उठले कशी–बशी….सायली मला शिव्या देताच गेली माहित आहे” ईशा दात काढत म्हणाली..\n“आणि बाकीचे कुठे गेले घरातले\n“अनि कॉलेजला गेलाय…आज सबमिशन होतं त्याचं…आता मी आणि माई आजीच घरात….ती झोपली आहे…” ईशा\n“अच्छा…माझा आज काही योग दिसत नाही मग…सायली, आई–बाबा, अनिकेत कोणीच भेटेल असं वाटत नाही….चल मग मी निघतो…” सुजय\n“अरे चहा तरी घेऊन जा…” ईशा खोटा आग्रह करत म्हणाली.\n“नको , येतो नंतर कधीतरी….” सुजय आता उठलाच..\n“तुमची खरेदी वगैरे, बाकीची तयारी झाली का” ईशाने मुद्दाम लग्नाचा विषय काढला.\n हो, म्हणजे सगळी नाहीच…पण सुरु आहे….” सुजय\n“चल मग निघतो मी…”\nसुजय बाहेर पडला तसं ईशाने दार लावलं आणि मोठठं हुश्श्य केलं. सायलीला कळवायला हवं म्हणून तिला फोन लावला तर फोन उचललाच नाही गेला….\n“हम्म….बाईसाहेब तिकडे त्या ओरिजिनल सुजयला झापण्यात बीझी असतील ना…गुड गोइंग सिस्टर….”\nईशा गालातल्या गालात हसली. तेवढ्यात माई आजीने हाक मारली म्हणून ती आत गेली.\n“बायो, कुणी आलं होतं काय\n सुजय आला होता…” ईशा\n“तो कशाला आला होता सायली तिकडे, त्या सुजयच्या घरी गेली आहे हे कळलं की काय त्याला सायली तिकडे, त्या सुजयच्या घरी गेली आहे हे कळलं की काय त्याला\n“छे गं, मला नाही वाटत तसं…..पण काहीतरी माहिती काढायला आला होता असं सारखं वाटतंय….सगळ्यांबद्दल विचारत होता…पण मी काही दाद लागू दिली नाही त्याला…गेला मग तसाच परत….” ईशा\n“गुणाची गं ती माझी पोर…काय गो, पण काल रात्री काय बोलणं चाललं होतं तुमचं मी झोपले होते ना, पण तुमचे आवाज येत होते कानावर….सकाळी ह्यांची जायची गडबड…” माई आजी\n मी येणार पण होते तुला उठवायला…पण मावशीने अडवलं. अगं काल दुपारी सिद्धार्थचा फोन आला होता. ते पण सांगायला आली होती तुला सायली, तेव्हाही तू झोपलेलीच….” ईशा\n“अगो बायो, आता काय करू सांग…त्या डॉक्टरने ही पायाच्या दुखण्याची औषधं दिली आहेत ना, त्याने मेली झोपच फार लागते गो…” माई आजी\n“हम्म…माहित आहे….तर सिद्धार्थचा बराच वेळ फोन आला नव्हता कारण तो तिथल्या म्हणजे कटनीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता…” ईशा\n“हो काल सकाळी उठल्यावर तो विचार करत बसला होता. कालचाच दिवस राहिला होता ना कटनीमधला…एक दिवसात आता काय करता येईल ह्याचा तो विचार करत होता. मग त्याच्या डोक्यात आलं, की सुजयने काहीतरी केलंय म्हणून त्याच्या मागे हे सगळं लागलंय, बरोबर त्या कोमलचा आणि त्याचा एकमेकांशी लग्न करण्याचा विचार झाला होता एवढं आपल्याला कळलं होतं. मग त्यावरून पुढचा अंदाज बांधला तर कदाचित त्याने तिला फसवलं असेल किंवा गैरफायदा घेतला असेल किंवा त्या घरात त्याला ती लाल कपड्यातली वस्तू मिळाली ती घेऊन तो पळून गेला असेल….तर कदाचित त्या मुलीने ह्या सगळ्याची तक्रार पोलिसात केलेली असू शकते…असा विचार त्याने केला…सायली त्याला सुचवणार होती आपण विचार केला होता तो..म्हणजे ह्या गोष्टीतल्या पात्रांना जाऊन भेटायचं, शाळेतले गुरुजी, किंवा ती कोमल, किंवा तिची आई, छू , असं कोणालातरी…पण एकतर त्या कोमलचा पत्ता नव्हता आपल्याकडे …मग खूप वेळ लागला असता…आणि त्यात सायलीने त्याला हे सुचवायच्या आधीच तो पोलीस स्टेशनला गेला होता…”\n“अस्सं….मग काय झालं तिथे\n“त्याला कसंतरी पटवावं लागलं त्या पोलीस स्टेशनमधल्या काही लोकांना. एकतर सामान्य माणूस येऊन असली चौकशी करतोय म्हटल्यावर त्याला कोण दाद देणार तो ना कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा, ना कोणी पत्रकार, ना त्याची तिथे कोणाशी ओळख…त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे त्यांनीच ह्याची चौकशी केली, सगळी माहिती विचारली, कोण, कुठला, माहिती कशासाठी हवीये वगैरे…एक–दोन ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल चौकशीसुद्धा केली..पण हे सगळं होण्यासाठी सुद्धा पैसे चारावेच लागले त्याला तिथल्या दोघांना…मग ती चौकशीची फॉर्मॅलिटी झाल्यावर त्यांनी मागचे दीड वर्षापूर्वीचे रेकॉर्डस् काढले…आणि त्यात सुजयविरुद्ध एका मुलीने तक्रार केल्याचे रेकॉर्डस् मिळाले… अर्थात पोलिसांनी त्याबद्दल फार काही केलं असेल असं नाही, म्हणून तर तो मोकाट फिरत असली कामं करतोय…पण ते जाऊदेत….सिद्धार्थ��े सांगितलं हे सगळं, त्यात दोन गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत माई आजी….”\n“एक म्हणजे, ती तक्रार त्या कोमलने नाही केलीये, जिने तक्रार केली आहे, तिचं नाव आहे माही व्यास….तुला आठवतंय का माई आजी, सायलीला ‘ती‘ च्या त्या घाणेरड्या आवाजात काही अगम्य अक्षरं ऐकू आली होती, मग आम्ही त्याचा अर्थ लावला, तर ‘कटनी‘ आणि ‘माही‘ असे दोन शब्द मिळाले होते…..त्यातली ही माही आत्ता समोर आली, पण ती नक्की कोण असावी त्या कोमलचं आडनाव पण व्यास होतं, म्हणजे तिच्या डायरीमध्ये तसंच लिहिलेलं आहे, आणि ही माही व्यास…म्हणजे तिची बहीण असावी कदाचित…पण तिच्या डायरीमध्ये त्याबद्दल कोणताच उल्लेख नाही…..म्हणजे पुन्हा कोडं आहेच आपल्यासाठी….”\n“अगो, कोडी पडतायत ती पुढच्या गोष्टी उलगडण्यासाठीच ना….बरं मग आणखी दुसरी गोष्ट कोणती कळली त्याला\n“तिच्या डायरीतून सायलीने अर्थ लावून लावून सगळं वाचलं होतं, त्यात शेवटच्या पानावर एका लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचा उल्लेख आला होता…ती कोमल देवळात गेली आणि सुजय त्या घरातच थांबला होता आणि मग भिंतीवर लिहिलेलं पुसण्यासाठी काहीतरी शोधत असताना त्याच्या हातात ती लाल कापडात गुंडाळलेली काहीतरी वस्तू लागली…माई आजी, पोलीस कंप्लेंटमध्ये जे लिहिलेलं होतं त्याच्याप्रमाणे सुजयने तिची एक अत्यंत महत्वाची वस्तू तिला फसवून, न सांगता पळवून नेली आणि त्या चोरलेल्या वस्तूच्या वर्णनात लिहिलं होतं, ते एक लाल कापडात गुंडाळलेलं भलं–मोठं पुस्तक होतं….”\n“अगो बाई….आता हे काय असेल आणखी नवीन …\n“बघ ना, मला ना, हे सगळं खरं घडतंय असं वाटतच नाहीये…तो सिद्धार्थ तिकडे गेला काय, तिकडे त्याला कसलेतरी भलतेसलते अनुभव आले काय, मग ती डायरी, विचित्रपणे लिहिलेली, त्यातून उलगडत गेलेली स्टोरी, आणि आता हे सगळं….अगं हे सगळंच एक स्टोरीच आहे असं वाटतंय…किंवा एखादा दर पाच मिनिटांनी नवीन धक्के देणारा किंवा एकामागोमाग एक रहस्य उलगडणारा मुव्ही असतो ना, तो बघितल्यासारखं वाटतंय….”\n“खरंय गो…मग काय झालं पुढे\n“पुढे फार काही नाही तसं…सिद्धार्थची रात्रीची ट्रेन होती, पण मध्ये थोडा वेळ होता….मग सायलीने आणि त्याने ठरवलं की त्या माही व्यास च्या घरी, म्हणजे पोलीस कंप्लेंट मध्ये तिचा पत्ता मिळाला ना, तर तिच्या घरी त्या पत्त्यावर जाऊन बघायचं ती किंवा ती कोमल किंवा ती अम्मा कोणी भेटतं�� का ते…मग तो गेला पण होता पण ते घर तर बंदच होतं…आजूबाजूलासुद्धा तसं कोणी भेटलं नाहीच त्याला….बाजूच्या घरात थोडी चौकशी केली त्याने पण ते नुकतेच राहायला आले होते, बाजूच्या घरात जाऊन येऊन कोणीतरी असतं असं म्हणाले, पण कोणी राहत नाही तिकडे असं कळलं त्याला….मग काय आणखी कुठे जाऊन विचारायला वेळच नव्हता, स्टेशन लांब होतं तिथून…आता सकाळी पोहोचेल सिद्धार्थ मुंबईमध्ये….”\n“हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं झालं असंच वाटतंय गो….तिकडे त्या घरात कुणी भेटलं असतं तर निदान काहीतरी कळू शकलं असतं…”\n“हो ना….आता पुढे काय करायचं प्रश्नच आहे….त्यात त्या ओरिजिनल सुजयचा चॅप्टर आज सायली बंद करतेय ते चांगलं आहे, आता सुजयला त्याची साथ तरी नाही मिळणार …”\nहे सगळं चालू होतं तेव्हा तिकडे सीएसटी स्टेशनमध्ये बाहेरगांवची एक ट्रेन धडधडत येऊन थांबली. भराभर सगळे प्रवासी आपापलं जड सामान बाहेर काढून बाहेर पडले…त्या गर्दीतच सिद्धार्थही उतरला. स्वतःचं सामान सावरत तो पुढे चालायला लागणार तेवढ्यात मागून एका मुलीचा आवाज आला,\n“अरे भैय्या, ये कितनी भीड है यहा….”\n“तुम मुंबई पेहेली बार आई हो ना…हमने कहा नही था यहा बहोत भीड रेहेती है…” तिच्या मागून आलेल्या सिध्दार्थच्याच वयाच्या एका मुलाचा आवाज…\nसिद्धार्थ गालातल्या गालात हसला. अरे हो, ह्यांना काही आपल्यासारखी मुंबईची सवय नाही, आपण जणू काय हे अगदी सहज एवढ्या गर्दीत आपल्या मागून येतील असं समजून निघालो, पण थोडं थांबून निघावं, गर्दीचा भर ओसरला की…\n“वेलकम टू मुंबई…सॉरी मुझे बताना चाहिये था…यहा भीड बहोत रेहेती है..हम लोग पाच मिनीट के लिये वहा खडे रेहेते है फिर निकलेंगे…भीड थोडी कम हो जायेगी ना फिर….”\n“और यहांसे कितना दूर भैय्या\n“यहांसे बस आधा घंटा …टॅक्सी करके जायेंगे…” सिद्धार्थ\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहू�� : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञात��ची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/free-power-supply-to-farmer/", "date_download": "2019-08-20T22:54:47Z", "digest": "sha1:54VO3UMH2UR2JB3QYLHWFWEEDEFBIOZX", "length": 6051, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर?", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nनिवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर\nविधानसभा निवडणूका काही महिन्यावरच येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभा निवडणूका लक्षात घेता शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nशेतकऱ्यांच्या कृषीपंपांची थकबाकी २२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली असून दुष्काळामुळे वीजबिल वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलून मोफत वीज पुरविल्यास विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nउर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारता आणखी आर्थिक सवलत देऊन पुन्हा कृषी संजीवनी योजना देता येईल का,हे विचाराधीन असून शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले.\nदुष्काळ प्रश्नी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट\nउर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेविधानसभा निवडणुकवीज\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारती��� सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून…\n‘भारतीय कायदा म्हणजे प्रकाश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AA", "date_download": "2019-08-20T23:34:39Z", "digest": "sha1:I5US5VTUGKQOW4DNCITYJUDI6IEHIWER", "length": 18696, "nlines": 709, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर ४ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑक्टोबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७७ वा किंवा लीप वर्षात २७८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१२०९ - पोप इनोसंट तिसर्‍याने ऑट्टो चौथ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.\n१२२७ - खलीफा अल-अदीलची हत्या.\n१५११ - अरागॉनचा राजा फर्डिनांड दुसरा, व्हेनिसचे प्रजासत्ताक व पोपच्या राष्ट्रांनी एकत्र होउन फ्रांसविरुद्ध पवित्र आघाडी सुरू केली.\n१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी इटली, पोलंड, पोर्तुगाल व स्पेनमध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता..\n१६३६ - विटस्टॉकची लढाई - स्वीडनची सॅक्सनी व पवित्र रोमन साम्राज्यावर मात.\n१७७७ - जर्मनटाउनची लढाई - सर विल्यम होवच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडच्या सैन्याने जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्याला हरवले.\n१८२४ - मेक्सिकोने नवीन संविधान अंगिकारले व संघीय प्रजासत्ताकरूप धारण केले.\n१८३० - बेल्जियमला नेदरलँड्सपासून स्वतंत्र अस्तित्त्व.\n१८५३ - क्रिमीयन युद्ध - ऑट्टोमन साम्राज्याने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८८३ - ओरियेंट एक्सप्रेसची पहिली फेरी.\n१९१० - पोर्तुगालने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा मनुएल दुसरा पळून युनायटेड किंग्डमला आश्रयास गेला.\n१९१० - बर्म्युडाने आपला नवीन ध्वज अंगिकारला.\n१९२७ - गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे काम सुरू केले.\n१९४० - ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सोलोमन द्वीपे काबीज केली.\n१९५७ - सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.\n१९५८ - फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना.\n१९६० - ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट ३७५ हे लॉकहीड एल. १८८ प्रकारचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडताच कोसळले. ६२ ठार, १० बचावले.\n१९६५ - पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.\n१९६६ - बासुटोलँडला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो.\n१९६७ - ब्रुनेइच्या सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसर्‍याने पदत्याग केला. त्याचा मुलगा हसनल बोल्कियाह सुलतानपदी.\n१९८३ - रिचर्ड नोबलने आपली थ्रस्ट २ ही कार नेव्हाडातील ब्लॅक रॉक वाळवंटात ताशी १,०१९ किमी (६३३.४६८ मैल/तास) वेगाने चालवून उच्चांक प्रस्थापित केला.\n१९९२ - मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.\n१९९२ - एल ऍलचे बोईंग ७४७-२००एफ प्रकारचे विमान ऍम्स्टरडॅममध्ये निवासी ईमारतीवर कोसळले जमिनीवरील ३८ सह ४३ ठार.\n१९९३ - मॉस्कोमध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.\n१९९७ - शार्लट, नॉर्थ कॅरोलिना या शहरात १,७३,००,००० अमेरिकन डॉलरचा दरोडा.\n२००१ - युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव तू-१५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.\n२००४ - स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.\n१२८९ - लुई दहावा, फ्रांसचा राजा.\n१३७९ - हेन्री तिसरा, कॅस्टिलचा राजा.\n१५५० - चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.\n१६२६ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.\n१८२२ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.\n१८४१ - प्रुदेन्ते होजे दि मोरै बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\n१८७७ - रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९११ - रेज पर्क्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.\n१९२० - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९३१ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३६ - डेव्हिड पिथी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९३७ - जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.\n१९६४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७१ - आमेर हनीफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१३०५ - कामेयामा, जपानी सम्राट.\n१५९७ - सार्सा डेंगेल, इथियोपियाचा सम्राट.\n१९०४ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ\n१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.\n१९४७ - मॅक्स प्लँक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी.\n१९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.\n२००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.\nस्वातंत्र्य दिन - लेसोथो.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २०, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१६ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2127", "date_download": "2019-08-20T23:47:30Z", "digest": "sha1:YDDGULJLO5NOKATNXX2RHGQ7OMS6B75T", "length": 12155, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान\nपुलगम, अर्थात सोलापुरी चादरींचे नाव भारतभर आहे. सोलापूरची चादर म्हटले, की पुलगम ब्रँडचे नाव येतेच. फक्त चादरच नव्हे तर टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये पुलगम यांचे नाव दुमदुमत आहे.\nपुलगम कुटुंब हे मूळचे आंध्रप्रदेशातील वरंगल जिल्‍ह्यातील मेदक या खेड्यातील साळी समाजाचे. ते 1940 च्या दशकात सोलापूरला आले. ते कुटुंब सोलापूरमध्ये हातमाग चालवू लागले. कुटुंबापैकी यंबय्या माल्ल्या पुलगम यांचा पुलगम टेक्स्टाइलच्या यशात मोठा वाटा आहे. त्यांनी स्वत:चे चार हातमाग 1949 साली सुरू केले व त्यावर साड्या (फरास पेठी, जपानी किना-यांच्‍या साड्या, इरकल) तयार करून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतरच्या दोनच वर्षांत चाराचे आठ हातमाग तयार करून जोरात उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिले दुकान 1959 साली सोलापूरच्या साखरपेठेत उघडले व त्यांच्या साड्या ‘लक्ष्मीनारायण छाप लुगडी’ या नावाने विकण्यास आरंभ केला. साड्यांमध्ये चांगलीच गुणवत्ता असल्याने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला व बाजारपेठेत त्यांचे नाव झाले.\nत्याच कुटुंबातील रामय्या सांबया पुलगम यांनी आठ हातमागावर चादरींचे उत्पादन 1964 सालापासून सुरू करून ‘पुलगम शोरुम’ची स्थापना केली. त्यांनी आणखी एकशेचार हातमाग 1973 ते 1987 या काळात वाढवले आणि त्यांच्या साड्यांचे इतके नाव झाले, की त्यांची इतर वस्त्��ोत्पादनेही ज्याच्या त्याच्या तोंडी होऊन त्यांची अफाट विक्री झाली. त्‍यांनी सोलापूरातील दाजी पेठत भव्‍य शोरुम सुरू केले. आज पुलगम चादरींनी परदेशातही नावलौकिक मिळवला आहे. पुलगम यांनी बाजारात आणलेल्‍या मयुरपंख बॅन्‍डला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या सितारा, रोशनी, राधिका आणि इतर ब्रॅन्‍डच्या चादरी, बेडशिट्स ,टॉवेल आणि इतर हातमाग वस्तूंना देशभरासोबत परदेशातूनही वाढती मागणी आहे. पुलगम यांचा कारखाना सोलापूरातील एमआयडीसी परिसरात आहे. त्‍यांचे गोडाऊन दाजी पेठेतील शोरुममध्‍ये आहे.\n‘वर्ल्ड इकॉनॉमिक्स प्रोग्रेस सोसायटी, नवी दिल्ली’ व ‘इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट असोसिएशन, नवी दिल्ली’ यांनी ‘पुलगम टेक्स्टाइल्स’ला ‘बेस्ट क्वॉलिटी प्रॉडक्शन’ व ‘हाय परफॉर्मन्स इन टेक्स्टाइल्स इंडस्ट्री’ असे दोन पुरस्कार दिले आहेत. पुलगम टेक्सटाइल्सचे एकच ध्येय आहे. ते म्हणजे इंडस्ट्रीमध्ये उत्पादन व गुणवत्ता यांत क्रमांक एकवर राहायचे. त्यासाठी मनुष्यबळ, वेळ या बरोबरीने ते नवीन तंत्रज्ञानही वापरत आहेत, असे पुलगम टेक्स्टाइल्सचे सध्याचे मालक रामय्या व्यंबय्या पुलगम म्हणतात. ‘इकॉनॉमिक्स अँड रिसर्च असोसिएशन’ यांच्याकडून त्यांना ‘भारतीय उद्योगरत्न पुरस्कार’ही देण्यात आला आहे. चादर उद्योगातील पायोनियर म्‍हणून घेतल्‍या जाणा-या क्षीरसागर, एस. एन. चिलका, चाटला, वडनाल, सिंगम, आर. एन. गोली, दत्तोबा दिवटे, अरविंद बोमड्याल, कमटम, अन्नलदास, गांगजी, गाजूल, राठी या नावांच्‍या रांगेत पुलगम यांचे नाव आदराने घेतले जाते.\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nपंचेचाळीस फूट लाटा व लॉबस्टर क्रुझ\nबसवेश्वर - आद्य भारतीय समाजसुधारक\nसुधीर रत्नपारखी - एक रिक्षा ते वीस बसेसचा ताफा\nसंदर्भ: उद्योजक, रिक्षा, बस, वाहतूक, सोलापूर शहर\nडीएसके विश्वाची पडझड: ग्लोबल सेतूचा दिलासा\nकिरण जोशी - पोथ्यांनी झपाटलेला संग्राहक\nसंदर्भ: पोथ्‍या, दुर्म��ळ, सोलापूर शहर\nमैत्रेयी नामजोशी - तिचा कॅनव्हासच वेगळा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15607", "date_download": "2019-08-20T22:43:23Z", "digest": "sha1:GMKQCNM73OBBA75CPHIIPSPZ5KGZWJKD", "length": 7035, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेक\nसोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली\nसोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी\nकुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी\nगाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी\nनाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी\nअप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी\nलेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी\nकुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी\nहातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी\n वळता नजरा, सुख वाटावे भारी\nतिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे\nडोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी\nस्वित्झर्लंड : ब्लाउसी लेक (Blausee Lake).\nएका गावात एक निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी रहात होती. तिचा प्रियकरही त्याच गावात रहात असे. गावाजवळच्या एका छोट्या तळ्यावर ती त्याला भेटायला जायची. सूर्यास्तापासून ते अगदी चंद्राचे प्रतिबिंब त्या नितळ पाण्यात उमटे पर्यंत ती दोघे तिथेच असायची. असेच मजेत दिवस चालले होते. पण एके दिवशी काही वेगळेच घडले. पाय घसरून तो पडला. पडला तोच एका टोकदार दगडावर. डोक्याला मार लागला आणि सगळाच खेळ संपला.\nलाव हात गं जात्याला.. सये हळद दळाया\nबैस आज माज्यासंगं.. माजं दुखणं कळाया\nमाजी लेक मोठा झाली.. माला दिसलीच न्हाई\nआता सोडून जाईल ..पुन्हा दिसायाची न्हाई\nसाडीचोळीमंधी पहा.. कशी गुणाची दिसंती\nडोळं पाणावलं तिचं ..तरी माज्याशी हासंती\nनगं लागाया नजर ..लावा काजळ गं तिला\nउद्या हळद लागल ..माज्या लेकीच्या अंगाला\nमाजी लेकरं वाढली.. सावलीत पदराच्या\nन्हाई नांदली खेळली.. कधी बाह्यर घराच्या\nहातावरच्या मेंदींचं.. कसं चित्तर रंगलं\nलावा साखरीचं पाणी.. मेंदी पांगंल पांगंल\nबोलायाचं कोणासंगं ..पडवीत चुली��र\nकसं व्हईल गं माझं.. माझी लेक गेल्यावर\nलेक सासराला जाय़ा.. न्हाई न्हाई म्हण जाई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/vrunda-diwan-write-article-muktapeeth-91750", "date_download": "2019-08-20T22:57:47Z", "digest": "sha1:PXECQ4OWC7OQVJUEJXO3N3X6XNHREWVS", "length": 18938, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "vrunda diwan write article in muktapeeth मानधन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nमानधनाची रक्कम जगण्यासाठी हवीच असते. पण अचानक दुसरीला तिच्या जगण्यासाठी त्या रकमेची अधिक जरुरी आहे, हे जाणवलं आणि ते पाकिट तिच्या स्वाधीन केलं.\nमानधनाची रक्कम जगण्यासाठी हवीच असते. पण अचानक दुसरीला तिच्या जगण्यासाठी त्या रकमेची अधिक जरुरी आहे, हे जाणवलं आणि ते पाकिट तिच्या स्वाधीन केलं.\nलेखनाच्या सुरवातीच्या काळात आपण आपले लेखन नियतकालिकांकडे उत्साहाने पाठवतो. ते छापले जाण्यातही आनंद असतो. छापून आलेला लेख एकांती डोळ्यांनी बघण्यातसुद्धा अप्रूप असतेच. त्यातून ते जर ओळखीच्या कुणा शेजारणीने, मैत्रिणीने वाचले, भेटले की हातात हात घालून त्या लिखाणांविषयी, त्यातून मांडलेल्या विचाराविषयी, अनुभवाविषयी चर्चा केली, तर स्वर्ग दोन बोटे आहे, अशी सुद्धा विलक्षण अनुभूती येतेच. त्यातून मानधनाची मनिऑर्डर आली, तर ते स्वकमाईचे पैसे घेण्यात कोण आनंद त्या तेवढ्या लेखनावरून आपल्याला लेखक म्हणून ओळखले जाते.\nपुढे त्यातली गंमत-थ्रील ओसरते. आपणही सजग होतो. एक वेगळी वाट आपणच आपल्याशी संवाद साधण्यासाठी निवडलेली असते, याचेही समाधान असतेच. मग शोध सुरू होतो नवनव्या वाटांचा. कथा-कादंबरीची स्वप्ने खुणावू लागतात. आपल्या सभोवतालच्या माणसांचे जगणे, त्यांचे अनुभव, घटना-प्रसंग यांचा आपल्या संवेदनशील मनानुसार अन्वय लावण्याचा छंदच लागतो. याच वाटेवर मला अंतर्मुख करणारा आणि त्याचबरोबर कृतार्थही करणारा एक अनुभव आला. मीही त्या क्षणापुरती भारावून गेलेच.\nरोजचे सकाळपासूनचे रूटीन सांभाळून, नवरा, मुलगा, मुलगी त्यांच्या-त्यांच्या कामाला गेली, की मी माझी दुपार लिहिण्यात घालवी. त्या दोन-तीन तासांत मी फक्त लिखाणाची असते. तेव्हाही आणि आताही. पण त्यासाठी कामा���ी बाई वेळेवर येणे, नवरा, मुले घराबाहेर पाच-सहा तासांसाठी असणे माझ्या पथ्यावरच पडायचे. कोरे कागद मला खुणावतच असायचे. त्या दिवशी धुणे, भांड्याची, घर पुसण्याची बाई आली नाही. वाट पाहण्याची वेळ संपली. मी कामे उरकली. लिहिण्याचा मूडच खलास झाला. अचानक कष्टाची कामे अंगावर पडल्याने चिडचिड झाली. दमलेही होतेच. रजा घेण्याचे, न येण्याचे या बायका सांगत का नाहीत आदल्याच दिवशी ही नेहमीची \"टेप' मी वाजवून घेतली.\nमाझी कामवाली आंध्रांतून आलेली. नवरा ट्रक ड्रायव्हर. एक आठ वर्षांची मोठी मुलगी आणि पाच व तीन वर्षांचे दोन मुलगे असा तिचा संसार. तो कामावर गेला, की आठ-दहा दिवस घरी यायचा नाही. आला की येताना मटण, चिकन आणि बाटली आणणार. दोन-चार दिवस तिचे आनंदाचे जाणार. सर्व जण मजेत होती. ती कामावर यायची. पण थोड्या उशिरानेच, पण खाडा नसायचा. पण सलग चार दिवस ती कामावर आली नाही. निरोप नाही. मला तिचा व माझाही राग आला. संयमच संपला. ही आता नकोच कामावर, या निर्णयापर्यंत आलेही. पण तिचे काम स्वच्छ होते. प्रामाणिक होती. काही उचलायची नाही. पाचव्या दिवशी तिची आठ वर्षांची मुलगी आली. आईने पैसे मागितले, म्हणाली. मी दहा रुपये दिले. पोळ्या दिल्या चार-पाच. भाजीही दिली. ती गेली. दुसऱ्याच दिवशी ती आली. चारच दिवसांत तिची पार रयाच गेली होती. अगोदरच काळी, शिडशिडीत. दारात बसलीच. बोलवेनाच तिला. \"\"काय झालं गं बरं नाही का तुला बरं नाही का तुला दिसतंच आहे,'' मी म्हणून गेले. ती रडायलाच लागली. मीच गोंधळले. मारणे, मुलादेखत बायकोच्या अंगचटीला येणे हे तिने मला सांगितलेच होते. तिच्याबरोबर मीही सुन्न. काय बोलावे दिसतंच आहे,'' मी म्हणून गेले. ती रडायलाच लागली. मीच गोंधळले. मारणे, मुलादेखत बायकोच्या अंगचटीला येणे हे तिने मला सांगितलेच होते. तिच्याबरोबर मीही सुन्न. काय बोलावे \"रडू नको गं' मी म्हणताच म्हणाली, \"\"कसं रडू नकू गं खाजतंय खाली. रगत आल्या. हुभं ऱ्हाताच येत न्हायी. डागतराकडं जावं, तं मला तू धाच रुपे दिले. जादा दे की. फेडन की म्या खाजतंय खाली. रगत आल्या. हुभं ऱ्हाताच येत न्हायी. डागतराकडं जावं, तं मला तू धाच रुपे दिले. जादा दे की. फेडन की म्या'' तिने वाहणारे डोळे पुसले.\nथोड्याच वेळापूर्वी शंभर रुपये मानधन मनिऑर्डरने आलेले होते. माझेही घर एकट्याच्याच कमाईवर चालत होते. क्षणात माझ्यातही काय परिवर्तन झाले मला कळले नाही. मी आत गेले. आतून ते मानधन आणले अन्‌ तिला दिले. \"\"हे घे. पुरे का का अजून हवेत.'' \"\"नकू गं. फेडावं बी पडन ना'', ती म्हणून गेली. मला वाकून नमस्कार केला. म्हणाली, \"\"त्यो गेला बग दुसरेच दिसी. ह्यो रोग देऊन. लावू नग बरं दुसरीला कामाला. बरं वाटलं की यीन.''\nमी त्याच क्षणी ठरवले, नाही घ्यायचे पैसे परत तिने दिले तरी. ती बरी होऊ दे. तिला ते तिचे लाजिरवाणे दुखणे मलाच येऊन सांगावसे वाटले यातच सर्व आले. नाही लावणार तिच्या जागी दुसरीलाही. करेन आठवडाभर घरी काम. तिची पाच-सात घरे होती कामाची. पण ती फक्त माझ्याकडेच पैसे मागायची. आताच नाही. नेहमीच. ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात झाले. सूर जुळतात, दुसरे काय\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ लघुकथेची व्यवच्छेदक लक्षणे ओळखून राम कोलारकरांनी लघुकथा साहित्य परंपरेचा मागोवा घेतला. स्त्री-लेखकांनाही या परंपरेत मानाचे...\nमहालातील वाड्यात चित्रित झाला \"ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड'\nनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जिवनावर प्रकाश टाकणाऱ्या...\nभांडारकर संस्थेत होणार प्राचीन जैन मुनिपरंपरेविषयी संशोधन\nपुणे : प्राचीन जैन मुनिपरंपरेसंदर्भात संशोधन प्रकल्पाची सुरवात भांडारकर संस्थेत करण्यात येणार असून, त्यासाठी लंडन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. या...\nसुधारणांना टिळकांचा विरोध नव्हता - सुबोध भावे\nपुणे - ‘लोकमान्य टिळक यांनी सुधारणांना कधीच विरोध केला नाही. सुधारणेच्या नावाखाली ब्रिटिशांकडून इथल्या जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांचा प्रयत्न...\nपुणे - ‘तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी.. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी....’, ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे.. पाऊल थकले, मज फूलही रुतावे, हा...\n‘भोंगा‘ चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने मांदर्णे येथे ग्रामस्थांचा जल्लोष\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘धग' चित्रपटानंतर ‘भोंगा‘ या चित्रपटासाठी दुसऱ्यांदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pandharpurs-former-city-president-laxman-shirsat-saved-drown-water-205879", "date_download": "2019-08-20T22:53:43Z", "digest": "sha1:XV2JXZUL6ALMT7EKQ6ORYQVML66QNQDF", "length": 16527, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpurs Former city president Laxman shirsat saved drown in Water पंढरपूर : माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट बालंबाल बचावले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपंढरपूर : माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट बालंबाल बचावले\nगुरुवार, 8 ऑगस्ट 2019\nपूरग्रस्तांना जेवण आणि पिण्याचे पाणी पोचवून ट्रॅक्टरमधून परत येत असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्यासह सुमारे दहा कार्यकर्ते पुलावरून वाहून जाताना बालंबाल बचावले.\nपंढरपूर : पूरग्रस्तांना जेवण आणि पिण्याचे पाणी पोचवून ट्रॅक्टरमधून परत येत असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्यासह सुमारे दहा कार्यकर्ते पुलावरून वाहून जाताना बालंबाल बचावले. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग काल बुधवारी रात्री नऊच्या सुमारास येथील नवीन पुलावर घडला. भुकेल्या पूरग्रस्त बांधवांच्या आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळेच वाचल्याची भावना या सर्व कार्यकर्त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.\nयेथील नदीकाठावरील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने तेथील लोकांना रामबाग तसेच नदीच्या पैलतीरावरील 65 एकर मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या पूरग्रस्तांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि स्थानिक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पुढाकारातून जेवण पुरवले जात आहे.\nकाल बुधवारी नदीवरील सरगम सिनेमा समोरील अहिल्या पूल आणि अंबाबाई मैदानावरील नवीन पूल हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे नदीच्या पैल तीरावरील 65 एकर परिसरातील सुमारे 500 पूरग्रस्तांना जेवण कसे पोहोचवायचे असा प्रश्न निर्माण झाला होता.\nमाजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अनंत अंकुशराव आणि त्यांच्यासोबतच्या सुम���रे दहा कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने ट्रॅक्टरमधून जेवण आणि पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतला.\nपुलावरून वेगाने पाणी वाहत असताना ट्रॅक्टरमधील जेवणाचे सामान, पिण्याचे पाणी भरलेल्या टाक्या आणि कार्यकर्ते यांच्या वजनामुळे ट्रॅक्टर पैलतीरावर सुरक्षित पोचला. शिरसाट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भुकेल्या पूरग्रस्तांना जेवण वाटप केले. सर्वांची जेवणे झाल्यावर शिरसाट अनंत अंकुशराव आणि अन्य आठ ते दहा कार्यकर्ते ट्रॅक्टर आणि ट्रॉली सह पुन्हा ट्रॅक्टरमधून पुलावरून परत येऊ लागले.\nदरम्यान, पुलावरील पाण्याची पातळी आणखी वाढली होती आणि पाण्याचा वेगही कमालीचा वाढला होता. त्यामुळे पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळण्याच्या स्थितीत आला. ट्रॅक्टर मधील सर्वांच्या डोळ्यापुढे मरण उभे राहिले. आरडाओरड सुरू झाली. त्यावेळी दोघा कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचे स्टेअरिंग घट्ट ओढून धरले आणि चालकाने ट्रॅक्टरचा वेगही कमी होऊ दिला नाही. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि कोणतीही दुर्घटना न घडता ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्यातील कार्यकर्त्यांसह पुलावरून सुखरूप परत आला. मरणाच्या अक्षरशः दारातून परत आलेले कार्यकर्ते काहीवेळ सुन्न झाले होते.\nया घटनेविषयी माजी नगराध्यक्ष शिरसट पाणी अनंत अंकुशराव 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. मदतीच्या उर्मीतूनच जीवाची पर्वा न करता पूरग्रस्तांना जेवण पोचवण्यासाठी गेलो. परंतु, केवळ त्या पूरग्रस्तांच्या आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळेच पुलावरून वाहून जाता जाता बचावलो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घट���ांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\nगणेश मंडळांवर महापालिकेची कृपा\nनागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती...\nखड्डे दुरुस्तीने वाढला आणखी त्रास\nगंगापूर (जि.औरंगाबाद) : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी त्रस्त आहेत. विशेष...\nनागपूर : तहसील परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसलेल्या आरोपींवर पोलिसांनी सापळा रचून छापा घातला. छाप्यात अंधारात दबा धरून बसलेल्या दोन तडीपार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-12/", "date_download": "2019-08-20T22:27:51Z", "digest": "sha1:NEDBVPAFEDLIZTCTPPFBRWVLMERCJVPJ", "length": 20912, "nlines": 175, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार २८ ते शनिवार ३ फेब्रुवारी २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्��ानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार २८ ते शनिवार ३ फेब्रुवारी २०१८\nमेष – कंत्राट मिळेल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. लोकसंघटन व्यापक स्वरूपात वाढवता येईल. मोठे कंत्राट मिळवाल. तुम्ही पूर्वी केलेल्या सत्कृत्याची जाणीव लोकांना करून देता येईल. नवीन योजना त्याचप्रमाणे करण्याचे ठरवता येईल. व्यवसायात मोठी उलाढाल शक्य होईल.\nशुभ दिनांक – २८, २९.\nवृषभ – व्यवसायाला दिशा मिळेल\nया आठवडय़ात सर्व कामे पूर्ण होतील. त्यानुसार योग्य प्रयत्न करा. नोकरीतील समस्या संपवता येतील. व्यवसायाला दिशा मिळेल. आर्थिक उलाढाल सावधपणेच करण्याची आहे. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. जास्त मोह व अपेक्षा ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करू शकाल.\nशुभ दिनांक – २९, ३०.\nमिथुन – आत्मविश्वास वाढेल\nतुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल. क्षेत्र कोणतेही असो, योग्य संधी मिळणे कठीण आह���. वेळ, प्रसंग पाहून निर्णय घ्या.राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. व्यवसायात कोणताही करार करताना उतावळेपणा नको. गर्विष्ठपणाने तुमची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते.\nशुभ दिनांक – १, २.\nकर्क – परदेशात जाण्याची संधी\nराग वाढेल. त्यानंतर मात्र तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घटना घडेल. विरोधक मैत्री करण्याची तयारी दर्शवतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. दूर गेलेले नेते, कार्यकर्ते पुन्हा तुम्हाला सहाय्य करतील. व्यवसायात सुधारणा होईल.\nशुभ दिनांक – १, २.\nसिंह – धंद्यात खर्च होईल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगळय़ाच स्वरूपाच्या घटना घडतील. तुमच्यावर दबाव व ताण असेल. तरीही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुम्हाला कशाप्रकारे उपयोग करून घ्यावयाचा याची योजना या आठवडय़ात करता येईल. धंद्यात खर्च होईल. शेअर्समध्ये उतावळेपणा नको.\nशुभ दिनांक – २, ३.\nकन्या – उत्साह वाढेल\nआठवडय़ाच्या सुरुवातीलाच चांगला निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार प्राप्ती होऊ शकते. प्रयत्न करा. लोकप्रियता वाढवा. व्यवसायात जम बसेल. परदेशात उद्योग नेता येईल. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. उत्साह वाढेल परदेशात जाण्याची संधी कंपनीद्वारे नोकरीत मिळू शकते.\nशुभ दिनांक – २८, २९.\nतूळ – कोर्ट केसमध्ये दिलासा\nजीवन जगण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते; परंतु सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. माणसांचे प्रेम व प्रामाणिकपणा हा विकाऊ नसतो. कोर्टकेसमध्ये दिलासा मिळू शकेल. याची जाणीव माणसाने नेहमीच ठेवावी. राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुम्हाला ठोस निर्णय घेणे अवघड वाटेल.\nशुभ दिनांक – १, २.\nवृश्चिक – शेअर्सचा अंदाज योग्य ठरेल\nआठवडय़ाची सुरुवात कटकटी निर्माण करेल. राग वाढेल. प्रवासात वाहन चालताना किंवा रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिक खंबीरपणाने कार्य करा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. लोकांच्या विचारांना जाणून घ्या.म्हणजे योग्यप्रकारे योजनांची आखणी करता येईल.\nशुभ दिनांक – १, २.\nधनु – वाहन सावकाश चालवा\nराजकीय क्षेत्रात तुमचे डावपेच यशस्वी होतील. तुमचा अंदाज बरोबर होईल. वरिष्ठ तुमचे मुद्दे समजून घेतील. सामाजिक कार्याला चांगली कलाटणी मिळेल. दगदग, धावपळ होईल. प्रकृतीची काळ��ी घ्या.वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न लवकर सोडवा. बेकारांना नोकरी मिळेल.\nशुभ दिनांक – २, ३.\nमकर – कौटुंबिक जबाबदारी वाढेल\nराजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक कार्यात तुमच्या योजना व कार्य लोकांना आवडेल. विघ्नसंतोषी लोक तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करतील. तुमच्या मनावर दडपण आणतील. तुम्ही अस्थिर व्हाल. सहकारी व नेते सहाय्य करतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. व्यवसायाला चांगले वळण मिळेल.\nशुभ दिनांक ः २८, ३०.\nकुंभ – मैत्रीत मतभेद होतील\nकुटुंबात मनाविरुद्ध जवळची माणसे वागतील. मैत्रीत मतभेद होतील. राजकीय क्षेत्रात वरिष्ठ तुमचे मुद्दे खोडून काढू शकतात. सामाजिक कार्यात आरोप येण्याची शक्यता आहे. तुमचे विचार इतरांना झटकन पटतीलच असे समजू नका. स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या.कायद्याच्या कक्षा मोडून चालणार नाही.\nशुभ दिनांक ः २८, २९.\nमीन – मोठय़ा लोकांची ओळख वाढेल\nआजचे काम उद्यावर टाकू नका. व्यवसायात चांगला फायदा होईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्ंाा सहवास मिळेल. मोठय़ा लोकांची ओळख वाढेल. तुमच्या कार्यावर लोक खूश होतील. आर्थिक मदत मिळू शकेल. कोर्टकेसमध्ये सावधपणे निर्णय घ्या.चूक होण्याची शक्यता आहे.\nशुभ दिनांक – २८, २९.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2019/02/04/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97/", "date_download": "2019-08-20T23:28:39Z", "digest": "sha1:6U2NLL25WIV5P6KRSTDBROO2KSGKREFL", "length": 20838, "nlines": 123, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "[ दिवाळखोरी सनद ] धोरणसंदिग्धता | Loksatta – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\n[ दिवाळखोरी सनद ] धोरणसंदिग्धता | Loksatta\nमोदी सरकारच्या काळात दिवाळखोरीची सनद तयार केली गेली, ही अर्थक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची घटना.\nपाच वर्षांतील सहावा अर्थसंकल्प नरेंद्र मोदी सरकार मांडत होते त्या दिवशी अन्य दोन महत्त्वाच्या घटना घडत होत्या. एक स्वागतार्ह तर दुसरी तितकीच त्याविरुद्ध. स्वागतार्ह घटना म्हणजे अनिल धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीने दिवाळखोरी जाहीर करणे तर त्याविरोधी घटना म्हणजे त्याच दिवशी भारत सरकारचे ऑनलाइन विक्रीबाबतचे नवे नियम अस्तित्वात येणे. या दोन्ही परस्परविरोधी घटनांच्या पार्श्वभूमीवर एका तिसऱ्याच घटनेबाबत प्रश्न निर्माण होतात.\nप्रथम आरकॉमच्या दिवाळखोरीसंदर्भात. मोदी सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या सकारात्मक निर्णयांतील एक म्हणजे दिवाळखोरीची सनद. आपल्याकडे कंपन्या स्थापन करताना जेवढे अडथळे येतात त्यापेक्षा अधिक ते बंद करताना असतात. कारण राजमान्य पद्धतीने दिवाळखोरी जाहीर करण्याची पद्धतच आपल्याकडे नव्हती. ती मोदी सरकारने आणली. ही अत्यंत महत्त्वाची घटना. दिवाळखोरीत निघालेला प्रत्येक कारखाना प्रवर्तकाच्या लबाडीमुळेच जणू बंद करावा लागत असल्याचा बालिश समज आपल्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक भांडवलदार म्हणजे लुटारू असेच मानले जाते. यामुळे दिवाळखोरीस राजमान्यता नव्हती. त्यात उद्योगपतींचे बँका आणि सरकारातील उच्चपदस्थांशी असलेले साटेलोटे. त्यामुळे दिवाळखोरी जमेल तितकी पुढेच ढकलण्याकडे सगळ्यांचा कल असे. बँकाही त्या कारखान्यास केलेला पतपुरवठा बुडीत खाती दाखवायचे टाळत. कर्जाची पुनर्रचना आदी गोंडस शब्दप्रयोग त्या���ाठी केले जात. त्यामुळे प्रत्यक्ष दिवाळखोरीत जायची वेळ फारच कमी कंपन्यांवर येत असे. मोदी सरकारच्या काळात दिवाळखोरीची सनद तयार केली गेली आणि हा तुंबलेला मार्ग मोकळा झाला. एस्सार, भूषण स्टील, रुची सोया, लँको आदी वीज कंपन्या असे अनेक प्रकल्प या मार्गाने दिवाळखोरी जाहीर करते झाले. बलाढय़ आरकॉम ही यातील ताजी भर. मोदी यांचे पूर्वसुरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात प्रमोद महाजन यांच्या उपाध्येपदाखाली प्रचंड गाजावाजा करीत या कंपनीचा शुभारंभ झाला. नवी मुंबईतील धीरुभाई अंबानी नगरीत पंतप्रधान वाजपेयी आदींच्या आभासी वास्तव्याने ही कंपनी अस्तित्वात आली. पुढे अनिल आणि थोरले बंधू मुकेश या दोन भावांत फाटले. त्या वेळी झालेल्या वाटण्यांत आरकॉम धाकटय़ा पातीच्या अंगणात राहिली तर रोकडा देणारा पेट्रोलियम व्यवसाय थोरल्या मुकेश यांच्याकडे गेला. मुकेश यांना खरे तर दूरसंचार व्यवसायात रस. त्यांचा डोळा त्यावर होता. पण वाटण्यांत आरकॉम धाकटय़ाकडे गेल्याने त्यांना स्वत:ची स्वतंत्र कंपनी काढून दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करावा लागला.\nही कंपनी म्हणजे जिओ. तोपर्यंत अन्य व्यवसायांच्या मार्गाने मुकेश अंबानी डोंगराएवढय़ा रोकड रकमेचे धनी झाले होते. ही रोकडपुण्याई त्यांनी जिओच्या निर्मितीत लावली. एव्हाना आरकॉम कधीच मागे पडली होती. दूरसंचार कंपन्यांच्या व्यवसायाचे गणितही बदलले होते. त्यात स्वीडिश कंपनी एरिक्सन आणि आरकॉम यांच्यातील व्यवहारही फाटला. अधिकाधिक ग्राहक मिळवण्याच्या नादात या कंपन्यांनी अधिकाधिक स्वस्तांत सेवा देण्याची स्पर्धा लावली. परिणामी सगळ्यांचेच गुडघे फुटले. अनेक छोटय़ामोठय़ा कंपन्या बाराच्या भावात गेल्या. त्यातील मोठी म्हणजे आरकॉम. जवळपास ४६ हजार कोटी रुपयांचे अगडबंब कर्ज आणि आपले कंपनाधिकार मोठा भाऊ मुकेश यांस विकण्यात आलेले अपयश यामुळे आरकॉमसमोर दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय अन्य काही पर्यायच राहिला नाही. त्यात एरिक्सन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अनिल यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. आरकॉम या स्वीडिश कंपनीस सुमारे ५५० कोटी रुपये देणे लागते. या रकमेची परतफेड आरकॉम जाणूनबुजून करीत नसल्याचा एरिक्सनचा आरोप असून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण निकालाच्या प्रतीक्षेत आहे. अशा वेळी त्याचाही निकाल प्रतिकूल ���ेला तर अनवस्था प्रसंग ओढवायचा असा विचार करून आरकॉमने अखेर दिवाळखोरी जाहीर करण्याचा पर्याय निवडला. आता ४६ हजार कोटी रुपयांची सर्व रक्कम नाही तरी तिचा काही वाटा वसूल करण्याची संधी बँकांना मिळेल. जी कर्जबाजारीची प्रकरणे नुसतीच निर्णयाविना पडून राहिली असती ती आता मार्गी लागतील. अंबानी यांच्याप्रमाणे दुसरे धनाढय़ रुईया यांच्या एस्सारबाबतही अशी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nस्वागतार्ह बाब ती ही. बलाढय़ उद्योग घराण्यांनाही दिवाळखोरीचा मार्ग निवडावा लागल्याने त्याचा एक योग्य संदेश उद्योगवर्तुळात जातो. तो यानिमित्ताने निश्चितच जाऊ लागला आहे यात शंका नाही. सरकारदरबारातील आपले वजन वापरून नवी कर्जे मिळवायची आणि दिवाळखोरी टाळायची हे प्रकार आता कमी होतील. हे उद्योगपती आपापले उद्योग दिवाळखोरीत गेले तरी, त्यावरचे बँकांचे कर्ज बुडीत खात्यात गेले तरीही त्यांवरचा आपला हक्क सोडत नसत. त्यामुळे या धेंडांना कर्जे देणाऱ्या बँकांचे कंबरडे मोडत असे. पण यांचा तोरा आपला कायम. नव्या व्यवस्थेत हे प्रकार टळतील.\nतथापि एका बाजूने दिवाळखोरी सनदेसारखा आधुनिक निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारने त्याच वेळी परदेशी कंपन्यांच्या ऑनलाइन उद्योगांसाठी र्निबध आणावेत हे नुसते अनाकलनीयच नाही तर सरकारच्या औद्योगिक धोरणाच्या दिशेविषयीदेखील संशय निर्माण करणारे ठरते. या नव्या नियमांद्वारे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना आळा बसणार असून त्यातुलनेत भारतीय कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. हे असे काही स्वदेशी प्रेमासाठी आहे, असा यातून अनेकांचा समज होऊ शकेल. पण तो फसवा ठरेल.\nयाचे कारण भारतात कुडमुडय़ा भांडवलशाहीची मुळे रुजली तीच मुळी या मंडळींच्या स्पर्धा टाळण्याच्या वृत्तीने. आपल्याकडे अनेक जण दुनिया मुठ्ठी में घेऊ शकले वा तसे स्वप्न पाहू शकले ते केवळ सरकारनियंत्रित व्यवसायांमुळे. हे समजून घेण्यासाठी या कुडमुडय़ा भांडवलशहांचे उद्योग तपासता येतील. खनिज तेल उत्खनन, वीजनिर्मिती, दूरसंचार अशा सरकारचलित क्षेत्रांतच या मंडळींनी मुशाफिरी केली. सरकार वा त्यातील धुरीणांना मुठीत ठेवले की दुनिया मुठ्ठीत घेता येते हे या मंडळींना समजले होते. अशा वेळी दिवाळखोरीची सनद तयार करण्यासारखा आधुनिक दृष्टिकोन दाखवायचा आणि त्याच वे��ी देशी उद्योगांना संरक्षण मिळेल अशी धोरणे आखायची यात कोणते शहाणपण अ‍ॅमेझॉन, फेसबुक वा अ‍ॅपल यांसारखे उद्योग प्रचंड विस्तारले ते काही धार्जिण्या सरकारच्या आशीर्वादामुळे नाही. या उद्योगांची कल्पनाशक्ती आणि तीमागील व्यक्तींची उद्यमशीलता हे त्यांच्या यशाचे कारण. या तुलनेत आपले बरेच उद्योग मोठे झाले ते मात्र केवळ सरकारी वरदहस्तामुळे. ज्या दिवशी आरकॉम दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करीत होती त्याच दिवशी नवे ऑनलाइन उद्योग नियम अमलात आले हा विरोधाभास अधिक टोचणारा आहे. या दोन विरोधाभासी घटनांच्या समीकरणातून आणखी एक तिसरा महाविरोधाभास उठून दिसतो.\nतो म्हणजे राफेल. दूरसंचाराच्या तुलनेत विमान वा त्याच्या सुटय़ा भागांची निर्मिती हे अधिकच कौशल्याचे काम. पण दूरसंचार क्षेत्रासारख्या तुलनेने कमी गुंतागुंतीच्या क्षेत्रात ज्या कंपनीला अपयश आले, ज्या कंपनीस कोणत्याही तांत्रिक उत्पादनांच्या निर्मितीचा कसलाही अनुभव नाही त्या अंबानींच्याच कंपनीस थेट राफेल विमानांच्या निर्मितीत सहभागी करून घेण्याच्या निर्णयाकडे कसे पाहायचे अस्तित्वात येऊन जेमतेम पंधरवडाही झाला नाही त्या समूहातील कंपनीस राफेलनिर्मितीचे कंत्राट कसे काय मिळते अस्तित्वात येऊन जेमतेम पंधरवडाही झाला नाही त्या समूहातील कंपनीस राफेलनिर्मितीचे कंत्राट कसे काय मिळते व्यवसाय गणितात फसली म्हणून दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीच्या मालकास कोणताही अनुभव नसलेल्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात नव्याने व्यवसाय संधी देण्याच्या निर्णयाचा अर्थ लावायचा कसा व्यवसाय गणितात फसली म्हणून दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीच्या मालकास कोणताही अनुभव नसलेल्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात नव्याने व्यवसाय संधी देण्याच्या निर्णयाचा अर्थ लावायचा कसा हे प्रश्न सरकारच्या धोरणस्पष्टतेविषयी शंका निर्माण करणारे आहेत. ही धोरणसंदिग्धता अंतिमत: आपल्या उद्योग क्षेत्राच्या मुळावर येणारी ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2018/03/03/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-48/", "date_download": "2019-08-21T00:01:39Z", "digest": "sha1:E7H556F7DLPN7KDYL7E644BDE57HQK6O", "length": 71052, "nlines": 338, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 48) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , ���तं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\n“मला माहित आहे पुढचं सगळं तू तुझ्या तोंडून नाही सांगू शकणार…पण ह्यांना कळायला तर हवंच ना…तू इथे येण्याचं ठरवलंस ते कशासाठी, त्या सुजयला शोधण्यासाठी,…तुझा बदला पूर्ण करण्यासाठी ना…मग आता वेळ आली आहे, हे सगळे आपल्या बरोबर आहेत…प्लिज सगळं सांगूया त्यांना….येताना कोमलच्या फोटोशी तुला बोलताना आणि मग फोटो पर्समध्ये टाकताना बघितलंय मी…ती सुद्धा वाट बघतेय छू.”\nसायलीच्या आवाजात कंप होता. हृदयाचे ठोके जलद पडायला लागले…कोमलच्या बाबतीत काय घडलं असेल ह्याची शक्यता तिचा मेंदू वर्तवत होता पण मन मात्र ते स्वीकारायला तयार नव्हतं. गेल्या काही दिवसात ती आणि ईशा मनानेच कोमलच्या खूप जवळ पोहोचले होते. आधी तिच्या डायरीतून तिला जाणून घेताना आणि नंतर छूकडून तिच्याबद्दल ऐकताना त्या स्वतःला नकळत छूच्या जागी ठेवत होत्या…कोमलच्या प्रत्येक पावलावर तिच्या सोबत राहणारी छू…\nईशाने येऊन सायलीच्या गळ्यात हात टाकले, तिचीही साधारण अशीच अवस्था झाली होती…\nछूच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. दोन मिनिटं तिला समजावल्यावर शेवटी अर्जुन म्हणाला,\n“मला नाही वाटत ती सांगू शकेल…मीच सांगतो..थोडक्यात…हे सगळं ऐकताना तिला किती त्रास होणार आहे मला माहित आहे, म्हणून थोडक्यात सांगतो…\nआमच्या लग्नाच्या दिवशी सकाळी कोमल अचानक घराबाहेर पडली…छूला काहीतरी सांगायला ती आली होती पण छू माझ्याशी फोनवर बोलत होती, तिची आई त्यात तिच्या मागे लागली होती कशासाठी तरी.. ते पाहून तिने विचार बदलला…तिने लांबूनच तिला हात हलवत सांगितलं मी पटकन जाऊन येते म्हणून…पुन्हा एकदा खूण करून सांगितलं, मी तुला मेसेज केलाय…अर्ध्या तासात जाऊन येते.\nदुसऱ्या क्षणी छू फोनवरचं बोलणं आटोपून तिच्या मागे धावली होती, पण कोमल त्याही आधी घराबाहेर पडली होती…आणि आज लग्नाच्या दिवशी काही छूला कोणीच घराबाहेर पडू दिलं नसतं…लगबगीने तिने फोन चेक केला. कोमलने तिला मेसेज करून ठेवला होता.\nछू..तुझ्या लग्नाचा दिवस माझ्यासाठी लकी ठरणार बघ. सुजयचा फोन आला होता. त्याने माझी माफी मागितली आणि आणि आपली स्टोरी मूव्हीमध्ये वापरणार आहेत ते सुद्धा सगळं निस्तरणार आहे तो. …आता काही टेन्शन नाही गं..स्पर्धेत पाठवता येणार नाही त्याबद्दल खूप वेळा त्याने सॉरी म्हटलं आणि लग्नाचं प्रॉम���स करून पळून गेला त्यासाठी पण. निदान आपण लिहिलेली स्टोरी तर आपली म्हणून राहील…त्याने मला बाहेर भेटायला बोलावलंय, विष्णू–वराह मंदिराच्या इथे. तो कादंबरी परत देणार आहे…\nछू सॉरी तुला नीट सांगता नाही आलं निघताना पण तो आल्रेडी तिकडे पोहोचलाय. आणि लग्नाच्या गडबडीत कोणाला जमणार माझ्या बरोबर यायला तुला तर कोणीच नाही पाठवणार…आले की भेटतेच तुला…चल बाय.\nनक्की त्यांचं काय बोलणं झालं होतं आम्हाला कळलंच नाही…कोमल इतक्या आतुरतेने धावत का गेली असं काय सांगितलं त्याने तिला असं काय सांगितलं त्याने तिला त्याने माफी मागितल्यावर तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर जागा झाला असावा, म्हणजे असा आमचा अंदाज. त्याने जे सांगितलं ते बोलून त्याने तिचा विश्वास परत मिळवला असणार. म्हणून तर तिला जाताना कोणाच्याही सोबतीची गरज वाटली नसावी….\nछूने लगेच घरातल्या काही जणांना त्या देवळाकडे पाठवलं. पण कोमलचा पत्ता नव्हता. लग्नाची वेळ आली पण कोमल परत आलीच नाही….ती फोनही उचलत नव्हती…छू तिची वाट बघत, मनातली हुरहूर बाहेर दिसू न देता कोमलशिवायच लग्नाला उभी राहिली. तिचे डोळे मला वाचता येत होते, त्याक्षणी तिला काय वाटत होतं मला चांगलंच समजत होतं.\nलग्न झाल्यावर बाकीचे काही कार्यक्रम पुढे ढकलून आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली….सगळेजण कोमलचा शोध घेत होते…त्या रात्री झोप अनावर होऊन छूला डुलकी लागली आणि तिला स्वप्नात कोमल दिसली, तिच्या नेहेमीच्या जागी, कादंबरीचं काम करताना, स्वप्नात तिला म्हणाली, “छू ये ना इकडे…मी इथेच आहे..तुझीच वाट बघतेय…” पण चेहरा नेहेमीसारखा आनंदी नव्हता, त्रासलेला होता.\nलगोलग आम्ही प्रजापती निवास मध्ये धाव घेतली. याआधी सुद्धा इथे बघून गेलोच होतो आम्ही. पण बाहेरून कुलूप लावलेलं असल्यामुळे आत जाऊन बघण्याचा प्रश्नच नव्हता. पण आत्ता मात्र बाहेरून कुलूप नव्हतं, दार नुसतंच लोटून ठेवलेलं होतं… दार उघडल्यावर छू सगळ्यात पहिले आतल्या खोलीकडे धावली. कोमलची आवडती खोली.\n(एवढं बोलून झाल्यावर अर्जुनने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला…पुढे काय बोलायचं ह्या वाक्याची तो जुळवाजुळव करत होता…बोलण्याआधी एकवार त्याने छूकडे बघितलं…)\nत्या खोलीत समोर कोमल निपचित पडली होती…पुढचं वर्णन मी नाही करू शकणार…ती आम्हाला सोडून गेली होती. त्याच खोलीत तिच्या ह��्ताक्षरातली एक नोट सापडली….जीवनात आलेल्या अपयशाने खचून स्वतःला संपवतेय असं लिहिलं होतं. मग पुढे सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यावर आम्हाला कळलं…तिच्या मृत्यूची अंदाजे वेळ होती ती घरातून बाहेर पडली त्यानंतर बरोबर एक तासाभरानंतरची. पोटात विष मिळालं होतं.\nपण अर्जुनला मधेच तोडून छू जोरात ओरडली,\n“तिने आत्महत्या नाही केली, मला माहित आहे…ती म्हणाली होती मला, कधीही आत्महत्येचा विचार करणार नाही. अम्मा–बाबूजींच्या संस्कारांचा असा अपमान कधीच करणार नाही असं म्हणाली होती….ती घाईघाईत गेली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपला होता मी…ती असं कधीच नाही करणार…माझ्या लग्नाच्या दिवशी ती असं वागेल\nसायलीने जाऊन तिच्या खांद्यावर थोपटलं. कोण, कुठली, दूर कोणत्यातरी शहरात राहणारी कोमल…पण तिच्यासाठी आज सगळ्यांचे डोळे पाणावले होते. अर्जुनचा एक एक शब्द सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत होता…कुठेतरी सगळ्यांनाच आशा वाटत होती, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आलं आणि कोमल वाचली, असं काहीसं तो म्हणेल…पण दुर्दैवाने तसं झालं नव्हतं.\nत्यानंतर काही काळ आम्ही पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत होतो. पण काहीच उपयोग नाही झाला. कोमलची सुसाईड नोट सापडल्यामुळे आणि सुसाईड नसल्याचे आणखी काहीच पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे मग काहीच करण्यासारखं नव्हतं…सुजयचा पत्ता आम्हाला कुठूनतरी काढता आला असता पण त्याच्या विरुद्ध काहीच पुरावा नव्हता आमच्याकडे…त्यामुळे आम्ही ह्या सगळ्यात पडलो नाही. पण मनातली आशा सोडली नाही आम्ही. कधीतरी सुजयची आणि आमची गाठ पडेल आणि त्यावेळी अशी परिस्थिती असेल की सुजयला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ह्याची मनात खात्री बाळगून होतो आम्ही…कोमलने तिच्या बाबुजींसारखं ‘सहज सुचलं’ म्हणून असं बरंच काही लिहून ठेवलेलं होतं. मधल्या काळात त्यातले काही निवडक लेख घेऊन आम्ही कोमलच्या नावाने एक पुस्तक प्रकाशित केलं.\nतर असं आहे सगळं. तुम्ही म्हणताय अम्माने तुम्हाला मदत केली, आम्हाला ते काही कळत नाही. पण असणार नक्कीच, नाहीतर पूर्वी कधीही न भेटलेलो आपण आज ह्या कारणासाठी एकत्र भेटलोच नसतो.\nएक मोठा उसासा टाकून डोळ्यातलं पाणी पुसत छू म्हणाली,\n“हे स्वप्नात येणं, भास होणं वगैरे मी अगदीच समजू शकते…कोमल सापडत नव्हती तेव्हाही मला ह्य���ची प्रचिती आली होती. तिनेच स्वप्नात येऊन सांगितलं मला ती प्रजापती निवास मध्ये आहे म्हणून. कोमलच्या मामा–मामींनी ह्या प्रकारानंतर प्रजापती निवासकडे ढुंकूनही बघितलं नाही. त्यांनी परस्पर ते घर विकण्याचा निर्णय घेतला. पण ज्या घरात असं सगळं घडून गेलंय त्याबद्दल विचित्र अशा बातम्या लवकर पसरतात…ते घर विकलंही गेलं नाही. त्यानंतर एक–दोन वेळा मी तिथे गेले होते. कोमलची आठवण म्हणून तिची डायरी आणि तिचा फोटो तिथे ठेवायला गेले होते मी. त्यावेळी मला त्या खोलीत कोमल असल्याचे भास झाले होते. मी हे असं कसं होऊ शकेल असा विचारही केला नाही….कोमल ह्या माध्यमातून मला भेटू शकते, ती माझ्या जवळपास आहे असा विचार करते मी.”\nतिचं बोलणं आता कुणीच हसण्यावारी नेलं नाही. प्रजापती निवासमध्ये त्या खोलीत दिसलेली ती मुलगी सिद्धार्थच्या डोळ्यांसमोर आली आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.\nथोडा वेळ कुणीच एकमेकांशी बोललं नाही…सायलीने आणि आईने सगळ्यांसाठी चहा करून आणला. चहाची गरज आता सगळ्यांनाच होती..\n“मला एक गोष्ट कळत नाहीये पण,” सुजयचे काका म्हणाले. “तुम्ही म्हणता कोमलची अम्मा, त्या मुलींना दिसायची ज्यांच्याशी सुजयचं लग्न ठरलंय बरोबर पण असं का असेल पण असं का असेल तिला काय साध्य करायचं असेल तिला काय साध्य करायचं असेल\n“तिच्या बाबतीत शेवटच्या क्षणी जे घडलं ते फारच दुर्दैवी होतं…तिच्या मनात नक्की कसला सल राहिला असेल सांगणं कठीण आहे, पण अंदाज बांधायचा, तर त्या सुजयने जेव्हा कोमलची साथ देण्याची वेळ आली तेव्हा तिच्याकडे पाठ फिरवली ह्याचा जास्त त्रास झाला अम्माला…कादंबरीची चोरी करण्याचा प्लॅन सुद्धा तिला कळला होता पण जी गोष्ट तिलाच दोन–तीन तासांपूर्वी कळली होती त्याबद्दल तिची संवेदना तितकीशी तीव्र नसणार ना कोमलप्रमाणे जर तिनेही काही महिने, वर्षभर हे कादंबरीचं स्वप्न बघितलं असतं तर कदाचित तीसुद्धा त्याच्याशी मनाने जोडली गेली असती. पण तसं नव्हतं, त्यामुळे तिला ही गोष्ट अधिक लागली की कोमलला लग्नाच्या बाबतीत त्याने फसवलं आणि वेळ आल्यावर तिला साथ दिली नाही. त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी ती मागे राहिली…कोमलच्या नशिबात जे दुःख आलं किंवा जे सुख त्याच्यामुळे येता येता राहिलं, ते त्यालाही लाभू द्यायचं नाही, कदाचित अशी सुडाची भावना असेल तिच्या मनात…. तुम्हाला काय वाटतं माई कोमलप्रमाणे जर तिनेही काही महिने, वर्षभर हे कादंबरीचं स्वप्न बघितलं असतं तर कदाचित तीसुद्धा त्याच्याशी मनाने जोडली गेली असती. पण तसं नव्हतं, त्यामुळे तिला ही गोष्ट अधिक लागली की कोमलला लग्नाच्या बाबतीत त्याने फसवलं आणि वेळ आल्यावर तिला साथ दिली नाही. त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी ती मागे राहिली…कोमलच्या नशिबात जे दुःख आलं किंवा जे सुख त्याच्यामुळे येता येता राहिलं, ते त्यालाही लाभू द्यायचं नाही, कदाचित अशी सुडाची भावना असेल तिच्या मनात…. तुम्हाला काय वाटतं माई\n“बरोबर आहे, म्हणजे असावं. मला काही फारसं सखोल ज्ञान नाही ह्या विषयातलं. पण जेवढं कळतं त्यावरून वाटतं हे असंच असावं. आणि सुजय लग्नासाठी किंवा लग्न ठरल्यावर त्या मुलींना भेटला की ती भावना आणखी तीव्र होत असणार. त्याचं लग्न होऊ द्यायचं नाही हे आणि हे एवढंच त्या मागे राहिलेल्या तिच्या मनाला ठाऊक असणार…त्याच्या पुढचं–मागचं काही नाही कारण बाकीच्या भावना कधीच लोप पावल्या असणार. म्हणून ती त्या मुलींना भेटत राहिली, काहीतरी सांगत राहिली. सायलीप्रमाणे त्यांनी ह्याचा पाठपुरावा केला असता तर त्यांना सुद्धा कदाचित कटनीचा शोध लागला असता हो. ” माई आजी\n“म्हणजे ‘ती‘ च्या येण्यामागे फक्त एवढं उद्दिष्ट्य होतं की सुजयशी माझं लग्न होऊ नये कटनीमध्ये माही नावाची मुलगी आहे तिला जाऊन भेट असं काही सांगायचं असेल का तिला कटनीमध्ये माही नावाची मुलगी आहे तिला जाऊन भेट असं काही सांगायचं असेल का तिला\nसायलीचा प्रश्न इतरांपेक्षा स्वतःलाच जास्त होता.\n“पण असं असेल तर स्वतःची मुलगी जिवंत नाही हे तिला माहिती नसेल\n“ईशा, बायो, ते टीव्हीत बघतेस त्यावर जाऊ नकोस हो…..काहीही दाखवतात हो, असे आत्मे भटकत फिरतात वगैरे. अगो, असं बघ…अम्मा गेली तेव्हा तिच्यासमोर सुजयचं जे खरं रूप आलं त्यामुळे तिच्या मनात ती सुडाची भावना आली की नाही, मग ती सुडाची भावना फक्त जागी राहिली…अम्मा गेली म्हणजे तिचं शरीर गेलं, आत्मा, मन ह्यातल्या सगळ्या भावना विझून गेल्या…जिवंत राहिली ती फक्त सुजयचं लग्न होऊ द्यायचं नाही ही सुडाची भावना…नंतर तिच्या मुलीचा ह्या सगळ्यात बळी गेला त्या सगळ्याचा त्या भावनेशी काहीही संबंध नसणार, म्हणजेच आता मुलगी जिवंत नाही तर सूड कोणासाठी घ्यायचा, हा असा विचार जिवंत माणसं करू शकतात…..ह्याबाबतीत असं होणं शक्य नाही हो..सायली म्हणाली तसं तिला इतकंच सांगायचं असणार…कटनीला जाऊन माही नावाच्या मुलीला भेट किंवा कटनी मधल्या माही नावाच्या मुलीला सुजयने फसवलंय असं काहीतरी …आता तसं बघायला गेलं तर असं जगाच्या पाठीवरच्या कुठल्यातरी गावाचं नाव सांगून तिथल्या मुलीचं नाव सांगून आपल्याला काय सांगायचंय हे लोकांना कळणं अवघड आहे …खरं तर अशक्यच ..पण हे आपल्याला कळतंय..तिला नाही …ती फक्त तिच्या परीने सर्व शक्तीनिशी तिला जे करता आलं ते करत गेली ” माई आजी\n“सुजयने का केलं असेल हे सगळं नक्की कसला फायदा झाला त्याला…पैशांचा नक्की कसला फायदा झाला त्याला…पैशांचा\nनकळतच सगळ्यांच्या नजरा त्याच्या काका–काकूंकडे वळल्या.\n“आम्हाला काहीच अंदाज येत नाहीये…त्याने त्या कटनीला जाऊन एवढे दिवे लावले ह्यातलं काही अंशी मला कळलं ते त्या प्रशांतमुळे…पण त्याने त्या कादंबरीचं नक्की काय केलं असेल, हे आम्ही नाही सांगू शकत…”\n“हे शोधून काढायलाच हवं…पण माझ्या अंदाजाप्रमाणे तो जो दुसरा फोन त्याला आला तो त्याच्या कोणीतरी मित्राचा होता, एक असा मित्र जो सिनेमा/ मालिकांच्या कथा पटकथा ह्याविषयी चांगलंच जाणून होता किंवा अगदी त्याच क्षेत्रात असणार तो कारण सुजयच्या बोलण्यात ‘तुम्ही प्रोफेशनल लोकं‘ असं काहीतरी आलं. ” सायली\n“पण अम्माचा ऍक्सीडेन्ट झाला त्यानंतर सुजय स्वतःहून कोमलने काहीही न कळवता तिला भेटायला गेला…तेव्हा साधारण संध्याकाळचे पाच-सहा वाजले असतील…त्यानंतर पहाटे तो परत आला, प्रशांतच्या सांगण्यावरून त्यांना मदत करायला म्हणून पण खरं तर त्याच वेळी कोमलला लग्न करणार नसल्याचं सांगून सगळं संपवायला…बरोबर मग ह्या मधल्या वेळात त्याचं मत एवढं कसं बदललं मग ह्या मधल्या वेळात त्याचं मत एवढं कसं बदललं म्हणजे आधी तो स्वतःहून कोमलसाठी कटनीमध्ये आला, त्यानेच तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तिने आधी ‘नाही’ म्हटल्यावर तो निराश झाला होता…मग एवढं सगळं असताना एवढ्या कमी वेळात त्याने लग्नाचा निर्णय का बदलला म्हणजे आधी तो स्वतःहून कोमलसाठी कटनीमध्ये आला, त्यानेच तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तिने आधी ‘नाही’ म्हटल्यावर तो निराश झाला होता…मग एवढं सगळं असताना एवढ्या कमी वेळात त्याने लग्नाचा निर्णय का बदलला\n“सुजयच्या बाबतीत हे होऊच ��कतं” त्याचे काका म्हणाले, “त्याचा स्वभाव थोडं स्वतःचच खरं करण्याचा..तो असा कुणाशी फटकून वागणार नाही की तोंडावर दुखावणार नाही, पण स्वतःच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट झालेली त्याला फारशी आवडत नाही…आमच्या घरातला एकुलता एक मुलगा तो, त्यामुळे लाडही खूप झाले त्याचे…सगळ्या गोष्टीत तो लहान, किंवा घरातलं एकमेव मूल म्हणून त्याच्या आवडी -निवडींना प्राधान्य…..त्याच्या बरोबर पाच-सहा दिवस गप्पा मारून त्या मुलीला त्याच्या स्वभावाची ही बाजू कशी कळणार पण त्याला आधीपासून ओळखणारे लोक हे सहज सांगू शकतील….त्याच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की तो तीच करणार पण ती करताना आजूबाजूच्या कोणाचाही विचार करणार नाही. किंवा एखाद्याला आपल्या एखाद्या कृतीने बरं वाटणार असेल तरी तो ते आवर्जून कधीच करणार नाही, अगदी ती व्यक्ती त्याची आई असली तरी चालेल..स्वतःवरच फार प्रेम त्याचं….आता ह्या बाबतीत हे असं होणं समोर सुजय असताना सहज शक्य आहे…आधी त्याला कोमल आवडली आणि त्याने सगळे प्रयत्न केले त्याच्याकडून…त्याच्या मनात तेव्हा खरंच लग्नाचा विचार असेलही…कोणत्याही मुलीच्या बाबतीत असा वावगं वागणारा नाही तो…पण मग प्रशांतने त्याला सांगितलं तेही त्याला पटलं…आणि मग त्याला कोमल आणि तिच्याशी जोडली गेलेली कुठलीच गोष्ट नकोशी झाली… आणि मग तिला काय वाटेल, तिच्यावर कोणती वेळ आली आहे ह्याचा विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवला नाही…”\n“हम्म…” सिद्धार्थ नीट विचार करत बोलत होता. “माझ्या अंदाजाप्रमाणे गोष्टी ह्या क्रमाने घडल्या असतील – आधी सुजयने कोमलची कथा, म्हणजे त्यातली काहीच पानं सहज म्हणून त्या मित्राला पाठवली.तो त्या क्षेत्रातला जाणकार होता. त्या कथेचा एकूण दर्जा काय आहे, तो त्या कथेकडे कसं बघतो हे सुजयला जाणून घ्यायचं होतं…कदाचित त्या वेळेला त्याच्या मनात वावगं काही नसेलही..तो फक्त कोमलची मदत करू पाहत होता.\nनंतर बसच्या एक्सीडेंटचं कळल्यावर तो अम्माला आणि कोमलला भेटून आला…नंतर त्याला प्रशांतचा फोन आला. त्याच्याशी बोलल्यावर त्याला लग्नाचा निर्णय चुकल्याचं जाणवलं. दुसऱ्या दिवशी तिला भेटून सगळं सांगायचं त्याने ठरवलं. कादंबरी तिला परत द्यायची आणि आपल्या बाकीच्या मित्रांना ट्रेकला जॉईन करायचं असं त्याने ठरवलं असावं. नंतर जेव्हा कोमलने अम्माची तब्येत बिघडल्य��चा फोन केला तेव्हा तो जरा तुटकच बोलला तिच्याशी….वरवर तिला हॉस्पिटलला येतो असं म्हणाला पण त्याची खरं तर ह्या सगळ्यात उगीच स्वतःला त्रास करून घ्यायची ईच्छा नव्हती..मग लगेच त्याने पुन्हा प्रशांतला फोन केला….आता काय करायचं असं विचारायला. प्रशांतने त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं कोमलला मदत करायला….सुजय हॉस्पिटलला आला खरा पण त्याने कोमलला लगेचच सगळं सांगून ह्या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची ठरवलं होतं..म्हणूनच हॉस्पिटलला असताना पुन्हा प्रशांतचा फोन आला तेव्हा त्याने त्याला स्वतःला हवं तेच करणार असल्याचं सांगितलं…लगेच त्याला त्याच्या दुसऱ्या मित्राचा फोन आला ज्याला त्याने कादंबरीची काही पानं वाचायला दिली होती. त्याच्याशी बोलताना कादंबरी कोमलला परत न देता आपल्याबरोबर मुंबईला आणायची त्याने ठरवलं. आणि म्हणूनच आधी ठरल्याप्रमाणे तो मित्रांबरोबर पुन्हा ट्रेकला न जाता मुंबईला आला.”\n“हम्म आता सगळं चित्र डोळ्यांसमोर नीट उभं राहतंय…” सायलीचे बाबा\n“छू मला सांग हे सगळं कधी झालं नक्की..म्हणजे कोमल जाऊन आता किती महिने झाले\nअर्जुनकडे एकवार बघत छू डोळे मिटून घेत म्हणाली,\n“आज वर्ष झालंय बरोबर …आमच्या लग्नालाही आणि कोमल जाऊनही…”\n काय योगायोग आहे हा….बरोबर एक वर्षाने ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतोय आपल्याला…मला मगाशी सगळे लोकं घरी यायला लागले तेव्हाच वाटलं होतं आज काहीतरी होणार आहे नक्कीच..” ईशा\n“म्हणजे आज तुमची पहिली ऍनिव्हर्सरी आहे …” सिद्धार्थ\n“हो, पण हा दिवस आम्ही आयुष्यात कधीही सेलिब्रेट करू शकत नाही….कोमलने मेसेज मध्ये लिहिलं होतं, तुझ्या लग्नाचा दिवस माझ्यासाठी लकी ठरणार, पण तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला तो….हे सगळं कधीच नाही विसरता येणार…” छू\n“आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करताना आणखी एक मोठी गोष्ट विसरतोय….कोमलला कुणी मारलं तिला मारण्यामागे नक्की कोण आहे हे स्पष्ट नसलं तरी सुजयने तिला फोन करून बोलावलं होतं म्हटल्यावर सुजयनेच ते केलं असणार….मला असला राग येतोय ना त्या सुजयचा…का आपण त्याला सहन करतोय तिला मारण्यामागे नक्की कोण आहे हे स्पष्ट नसलं तरी सुजयने तिला फोन करून बोलावलं होतं म्हटल्यावर सुजयनेच ते केलं असणार….मला असला राग येतोय ना त्या सुजयचा…का आपण त्याला सहन करतोय सरळ जाऊन त्याची कॉलर प���डून, दोन कानाखाली लगावूया…मग बोलेल सरळ.” ईशा हाताच्या मुठी घट्ट आवळत म्हणाली.\nदोन क्षण शांतताच पसरली….\nसमोर सुजयचे काका-काकू बसलेले होते त्यामुळे ईशाच्या ह्या प्रश्नावर कोणी काहीच बोललं नाही पण अर्थात हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत होता. ईशाला तिची चूक लक्षात आली…त्यांना किती अवघडल्यासारखं वाटत असेल हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं…काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,\n“म्हणजे सुजय दीड वर्षांपूर्वी कटनीला गेला. साधारण पंधरा दिवसात तो परत गेला. जवळपास चार महिन्यांनी ती पुढच्या वर्षी मुव्ही येणार ती जाहिरात आली. त्यानंतर एक महिन्याने कोमल …गेली. बरोबर एक वर्षांपूर्वी….आणि ह्या दरम्यान सुजयच्या आयुष्यात मात्र सगळं सुरळीत चाललं होतं…त्याचं लग्न मोडण्याशिवाय…” ईशा\n“म्हणजे तो परत गेल्यावर साधारण चार महिन्यांनी त्याचं लग्न ठरलं.., ते मोडलं. मग योगिताबरोबर ते ठरलं, पुन्हा मोडलं. आणि मग मी. मला एक कळत नाही, दोन वेळा लग्न मोडलं आणि तेही अशा कारणामुळे… त्यावरूनच त्याला ह्या वेळी थोडी धाकधूक वाटत होती म्हणून तर मधल्या काळात तो दुसरा सुजय भेटला त्याच्या नावाचा वापर करून त्याने माझ्याशी लग्न करायचं ठरवलं, म्हणजे मला भास होतील हे त्याने गृहीत धरलं असेल, त्यामुळे मीसुद्धा लग्न मोडेन ह्याचीही कल्पना असेल. पण जर ह्या होणाऱ्या भासांमुळे त्याच्याबद्दल माहिती काढण्याची बुद्धी मला झाली तर मी ह्या सगळ्या भूतकाळापर्यंत पोहोचू नये…पण एवढं सगळं कशासाठी म्हणजे आईच्या इच्छेपुढे तो इतका लाचार झालाय की खोटं बोलून तिला आणि मला, माझ्या घरच्यांना फसवायला सुद्धा तो तयार झाला म्हणजे आईच्या इच्छेपुढे तो इतका लाचार झालाय की खोटं बोलून तिला आणि मला, माझ्या घरच्यांना फसवायला सुद्धा तो तयार झाला नक्की आईच्या इच्छेखातर की आणखी काही कारण असेल नक्की आईच्या इच्छेखातर की आणखी काही कारण असेल आणि लग्नानंतर मला सगळं कळेल ही शक्यता त्याने गृहीत धरली असेलच ना आणि लग्नानंतर मला सगळं कळेल ही शक्यता त्याने गृहीत धरली असेलच ना आणि सगळं कळल्यावर मी त्याच्याबरोबर राहणार नाही हे तर कुणीही सांगू शकेल…मग लग्न करणं एवढं महत्वाचं का आहे त्याच्यासाठी आणि सगळं कळल्यावर मी त्याच्याबरोबर राहणार नाही हे तर कुणीही सांगू शकेल…मग लग्न करणं एवढं महत्वाचं का आहे त्याच्यासाठी हा एवढा आटापिटा कशासाठी हा एवढा आटापिटा कशासाठी\nसगळेजण विचारात पडले. खरंच होतं हे….इतके दिवस ह्या बाकीच्या धावपळीत हा मुद्दा कुणाच्याच लक्षात नाही आला.\n“मला वाटतं ह्याचं उत्तर मी देऊ शकेन. ” त्याचे काका म्हणाले.” म्हणजे माझा फक्त अंदाज…माझ्या दादाने म्हणजे सुजयच्या बाबांनी एक विल केलं होतं..आम्ही तसे काही अगदी गर्भश्रीमंत नाही. पण दादा जायच्या आधी खूप काळ कोर्टात अडकून राहिलेल्या जमिनीच्या एका केसचा निकाल आमच्या बाजूने लागला. विकायला काढली तर जवळपास दोनेक करोड सहज देऊन जाईल अशी जमीन. तर जमीन आम्हाला मिळाल्यावर सुजयचे डोळेच दिपले होते. जमीन विकून आपण त्या पैशांचं काय काय करू शकतो हे असं सगळं तो मित्राशी फोनवर बोलताना दादाने ऐकलं. आणि त्याने ठरवलं, काही झालं तरी सुजयच्या हातात ती जमीन सहजासहजी पडू द्यायची नाही. मला मुलबाळ कोणी नाही, मला काही त्या पैशात, जमिनीत इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ती दादाने आधी त्याच्या नावावर करून घेतली. आणि मग त्याने विल केलं…त्याच्या मृत्यूनंतर सुजयचं लग्न होईपर्यंत ती जमीन त्याच्या नावावर होऊ शकत नाही. त्याच्यावर फक्त त्याच्या आईचा हक्क असेल. त्याचं लग्न होण्याआधी आपण गेलो तर तो ती जमीन विकायलाही मागे–पुढे बघणार नाही आणि मित्रांच्या सल्ल्याने ते पैसे खर्च करेल अशी त्याला भीती वाटत होती…लग्न झाल्यावर मग त्याच्या संसारासाठी, मुलांसाठी ते पैसे उपयोगी होतील…असा त्याचा विचार. कदाचित ह्या अटीपायी तो स्वतःचं लग्न होण्यासाठी धडपड करत होता. ”\n“आणि दुसरं कारण म्हणजे त्याला सायली खरंच आवडली होती“\nसिद्धार्थच्या या वाक्यावर सगळ्यांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.\n“म्हणजे….मला असं म्हणायचंय की एवढी मोठी रिस्क जिच्यासाठी घेतली ती मुलगी आवडली नसती तर त्याने एवढा आटापिटा केलाच नसता.” सिद्धार्थ सायलीकडे बघायचं टाळत म्हणाला.\n“माय गॉड….खरं आहे हे सगळं…”तेवढ्यात अनिकेत त्याच्या लॅपटॉप मधून डोकं काढत म्हणाला.\n“अनि , तू आत जा बरं…इथे सगळे काहीतरी बोलतायत त्यात तसाही तुझा अभ्यास नाही होणार..” आई\n“ए आई, काहीही काय त्या सुजयच्या बाबतीत एवढं सगळं मोठं कळलंय आणि मी आत जाऊन अभ्यास करत बसू त्या सुजयच्या बाबतीत एवढं सगळं मोठं कळलंय आणि मी आत जाऊन अभ्यास करत बसू मी पण हेच बघत होतो इंटरनेटवर…” अनिकेत\n“आता ह्यात इंटरनेट वर बघण्यासारखं काय असणार आहे कोमलची आत्ता कळलेली स्टोरी मिळाली की काय तुला त्याच्यावर कोमलची आत्ता कळलेली स्टोरी मिळाली की काय तुला त्याच्यावर” ईशा त्याला चिडवण्याच्या स्वरात म्हणाली..\n“तुला काय वाटतं गं सगळं तुम्हालाच कळतं का मला ह्यात घेतलं असतं ना तुम्ही तर हे सगळं कितीतरी आधीच कळलं असतं. ” अनिकेत वैतागलाच.\n“अनि …तुला खरंच काही बोलायचंय का\n“मी तेच तर सांगतोय ना….इंटरनेट वर अपकमिंग मुव्हीज बघत होतो. मागच्या आठवड्यात रिलीज होणार होता हा सिनेमा पण काही टेक्निकल गोष्टींमुळे दोन महिन्यांनी रिलीझ होईल आता असं म्हटलंय….’अग्यात की खोज में‘..नाव पण तेच आहे…हे मी वाचलंय ह्या मुव्ही बद्दल आधी…बरंच आधी अक्चुअली..पण हा विषय माझ्या आवडीचा नाही म्हणून मी काही एवढं लक्षात नाही ठेवलं…” अनि त्यात दिलेले डिटेल्स वाचत होता.\nसायली, ईशा , सिद्धार्थ, छू सगळे त्याच्या भोवती गोळा झाले.\n“मोठं प्रोडक्शन हाऊस आहे…” ईशा\nआता सगळेच गप्प बसले. पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत होता.\n“म्हणजे आता सिच्युएशन साधारण अशी आहे….” सायली सगळं नीट लक्षात ठेवत पॉझ घेत घेत बोलत होती. “कोमलची स्टोरी सुजयने आणि त्या मित्राने मिळून ह्या सिनेमाच्या लेखकाला विकली किंवा ह्या सिनेमाचा लेखक हाच तो सुजयचा मित्र असेल. आता तिच्या आणि तिच्या बाबूजींच्या मेहनतीचं फळ हे लोक चाखणार. कोमलचा आणि तिच्या अम्माचा ह्यात जीव गेला. तिला परत नाही आणता येणार पण तिच्या मेहनतीचं, कलेचं श्रेय दुसऱ्या कोणालातरी मिळण्यापासून वाचवायला हवं. त्यावर तिचं आणि बाबूजींचंच नाव लागलं पाहिजे. शिवाय ज्यासाठी त्यांनी हे स्वप्नं पाहिलं, शाळेतल्या मुलांसाठी चांगल्या सोयी वगैरे ते पूर्ण झालं पाहिजे…\nआणि दुसरीकडे तो सुजय, कोमलच्या हक्काचे पैसे घेऊन, वर आता मला फसवून त्यामुळे मिळणारे ती जमीन आणि ती विकून मिळणारे पैसे ह्या सगळ्याचं स्वप्नं बघत असेल..त्याला आता त्या टेलरच्या रिसिटवरून माझ्यावर संशय आलाय. योगिताकडून त्याला काही कळलं नसेलच पण तरी त्याचा संशय पूर्ण मिटला नसेल…काहीही करून त्याला जाळ्यात पकडायला हवं…कोमलला कुणी मारलं हे तोच सांगू शकतो आपल्याला ”\n“हम्म….पण काय करायचं नक्की\nमुलं अशी पुढचं सगळं ठरवायच्या बेतात असताना आईचं लक्ष सुजयच्या काका–काकूंकडे गेलं. ते अवघडून बसले होते…तिने मानेनेच बाबांना खूण केली. बाबांनी एक क्षण विचार केला आणि त्यांच्या समोर जाऊन बसले.\n“मिस्टर साने, माफ करा…तुमच्या समोरच ही मुलं सुजयला शिक्षा वगैरे सगळं बोलतायत..पण ..”\n“अहो तुम्ही का माफी मागताय…खरं तर आम्ही माफी मागायला हवी..हात जोडून…लाज वाटते त्याची आम्हाला..तो हट्टी आहे, स्वतःचं खरं करणारा आहे, पण त्याला पैशांचा एवढा हव्यास असेल असं वाटलं नव्हतं हो मला…खरं तर मीच खूप निष्काळजी आहे.. आधीच त्याला धारेवर धरायला हवं होतं. त्या मुलीचा जीव तरी वाचला असता. त्याला शिक्षा व्हायलाच हवी आणि तुम्हाला लागेल ते सहकार्य करेन मी…आमच्या वहिनींबद्दल फार वाईट वाटतं हो…फार फार साधी बाई आहे ती…सुजय म्हणजे जग आहे त्यांचं…कुठल्या तोंडाने हे त्यांना सांगणार कळत नाहीये…”\nत्यांच्या बाजूला बसलेल्या सुजयच्या काकू डोळ्यातलं पाणी टिपत होत्या…त्या दोघांना फार मोठं धक्का बसला होता हे दिसतच होतं.\n“शांत व्हा…आपण बघू काय करायचं ते..” बाबांनी विषय जास्त वाढवला नाही.\nतिकडे चर्चा करणारा दुसरा ग्रुप बसला होता. सायली, ईशा, अनि, छू, सिद्धार्थ, अर्जुन. छू आणि अर्जुन तसे गप्पच होते. त्यात बाकी सगळे मराठीत बोलत होते, ते पटकन कळत नव्हतं. पुढे काय करता येईल ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं पण समोर चाललेली सगळी चर्चा कोमलसाठी होतेय एवढं मात्र कळत होतं. आज इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच असं मोकळं वाटत होतं..सगळं दुःख, टेन्शन काही प्रमाणात हलकं झाल्यासारखं वाटत होतं.\n“ती कथा कोमलने लिहिली होती त्याचा काही प्रूफ आहे का आपल्याकडे” सायलीने छूकडे बघत विचारलं.\nछू आणि अर्जुनने एकमेकांकडे बघितलं ‘नाही‘ अशी मान हलवत.\n“आपल्याकडे तसं म्हटलं तर कुठलाच प्रूफ नाही…सुजय तिथे गेला होता हे त्याच्या मित्रांकडून कन्फर्म होऊ शकतं पण तिथे काय काय झालं ते बघायला त्यांच्यापैकी कुणीच तिकडे नव्हतं. ” सिद्धार्थ\nह्यावर पुन्हा सगळे विचारात पडले. पुढचे सगळे मार्ग संपल्यासारखे वाटत होते.\n“पोरांनो, एवढे हताश काय होताय” इतकं वेळ गप्प राहून त्यांचं संभाषण ऐकणारी माई आजी म्हणाली. “निराश होण्यासारखं काहीच नाही ह्यात…”\n“माई आजी, काय करणार आता आपण कोमलबद्दल कळेपर्यंत मला वाटत होतं की आपल्याला फक्त सुजयला शिक्षा करायची आहे त्याच्या खोटेपणासाठी. पण आता त्याआधीही कोमलला न्याय मिळवून द्यायचाय. आणि पुरावा नाही आपल्या हातात काही. काय करणार आपण कोमलबद्दल कळेपर्यंत मला वाटत होतं की आपल्याला फक्त सुजयला शिक्षा करायची आहे त्याच्या खोटेपणासाठी. पण आता त्याआधीही कोमलला न्याय मिळवून द्यायचाय. आणि पुरावा नाही आपल्या हातात काही. काय करणार आपण\n“आपल्या हातात आता काय काय आहे, असा विचार कर बायो…आणि हे सगळं तुमच्याकडून निस्तरायचं नव्हतं तर मग ही छू दूरच्या कुठल्या गावातून तुझ्यापर्यंत पोहोचलीच नसती ना…प्रत्येक गोष्टीमागे एक योजना असते बाळा…आणि योजना असेल तर ती तडीस नेण्यासाठी काहीतरी मार्गसुद्धा असणारच ना…आपल्याला फक्त तो शोधायचाय….” माई आजी\n“आय लव्ह यु माई आजी, तू किती म्हणजे किती गोड आहेस माहितीये का” सायली माई आजीच्या गळ्यात पडत म्हणाली.\n“आणि दात काढल्यावर तोंडाचं बोळकं पसरून तू हसतेस तेव्हा तर तू आणखीनच किती क्युट दिसतेस माहितीये का” ईशा सायलीच्या गळ्यात पडत म्हणाली.\nसगळेजण हसले. माईआजीचं म्हणणं खरं होतं…आता इतक्या पुढे येऊन आपल्या हातात पुरावा नाही म्हणून मागे फिरणं योग्य नव्हतं. पुन्हा सगळे विचार करायला लागले, आपल्या डोक्यातले विचार मांडायला लागले. पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली, माई आजीच्या बोलण्यानंतर आता आणखी निग्रहाने.\n“येस….माई आजी म्हणते ते बरोबर आहे” सायली एकदम ओरडली. “योजना असते तिथे मार्ग असतोच…आपल्या हातात पुरावा नाहीये पण वेळ आहे. दोन महिने…”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञ��ताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cheating-appoint-patanjali-distributor-203518", "date_download": "2019-08-20T22:52:38Z", "digest": "sha1:REYS56XJMXI2RJORPDG5RJ2X4HRQBZAX", "length": 12546, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cheating in appoint Patanjali distributor पतंजलीचे वितरक नेमण्याच्या प्रलोभनातून गंडा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपतंजलीचे वितरक नेमण्याच्या प्रलोभनातून गंडा\nबुधवार, 31 जुलै 2019\nमुंब्रा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल\nठाणे : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेड या कंपनीचे वितरक देण्याच्या नावाखाली अज्ञात भामट्यांनी दिवा येथे राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीला 3 लाख 46 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nया घटनेतील 48 वर्षीय तक्रारदार दिवा पश्‍चिम येथे राहतात. त्यांचा घरगुती वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, तक्रारदार यांना 13 जानेवारी 2019 रोजी एक फोन कॉल आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने \"मी पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड कंपनीकडून बोलतोय,' असे सांगितले.\n\"आम्ही आपणास पतंजली कंपनीचे वितरण हक्क, परवाना, लॅपटॉप, बारकोड मशीन आणि उत्पादन देणार आहोत,' असे फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. तसेच याबाबतची विविध पत्रे तक्रारदार यांना पतंजली बिजनेस डॉट ओआरजी या नावाच्या साईटवरून इमेल केली.\nवारंवार येणारे फोन कॉल्स आणि इमेलमुळे तक्रारदार यांचा विश्वास बसला व त्यांनी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार 3 लाख 46 हजार 707 इतकी रक्कम एनईएफटीद्वारे ट्रान्स्फर केली; मात्र पैसे पाठवूनदेखील तक्रारदार यांना कुठल्याही प्रकारचे वितरण हक्क अथवा उत्पादन देण्यात आले नाही.\nत्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मुंब्रा पोलिसांनी या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंड��� उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-08-20T22:26:49Z", "digest": "sha1:JYBW6LEHHS32RN3VWRE3OJYGIW2R4YJJ", "length": 3556, "nlines": 83, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "भर्ती Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nसंरक्षण मंत्रालयात चार्ज मनच्या 1700 पदांसाठी भर्ती\nभारत सरकार अंतर्गत संरक्षण मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या भर्तीसाठी अर्ज मागवण्यात आल्या आहेत. इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदांसाठी हे अर्ज मागवण्यात अल्या आहेत. ओपनसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर आरक्षण वर्गाला वयोगटाच्या मर्यादेत सुट देण्यात आली आहे. या पदावर अर्ज भरण्याची अंतिम…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम…\n….तर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर…\nशरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5", "date_download": "2019-08-20T23:20:53Z", "digest": "sha1:3JMYTGJWDATNFUVB7LCTI6DHIAMYDU2L", "length": 5593, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंतसचिव चिमणाजी रघुनाथ - विकिपीडिया", "raw_content": "\nपंतसचिव चिमणाजी रघुनाथ हे भोर संस्थानाचे इ.स. १८३७ ते १८७१ ह्या कालावधीत राज्यकर्ते होते. हे रघुनाथ चिमणाजी यांचे दत्तक पुत्र होते.\nसाताऱ्याचे मांडलिक असलेल्या भोर संस्थानाने चिमणाजींच्या राज्याभिषेकानंतर वार्षिक ९,००० रुपयांची खंडणी सुरू ठेवली. पंतसचिवांना १५ घोडेस्वार (प्रत्येकी २५ रुपये मासिक पगार अधिकतम), ११२ अरब आणि इतर मिश्र जातींचे तलवारबाज आणि बरकंदाज (प्रत्येकी ५-१५ रुपये मासिक पगार), २०० शेत सनदी (शेतजमिनीच्या बदल्यात लढणारे हंगामी सैनिक) आणि १,२२५ शेत सनदी किल्लेकरी (किल्ल्यांची राखण करणारे शेत सनदी) इतकी शिबंदी राखण्यास मुभा होती.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ सुमित्रा कुलकर्णी (१९९५). गूगल बूक्स वर द सातारा राज, १८१८-१८४८: अ स्टडी इन हिस्टरी, ॲडमिनिस्ट्रेशन अँड कल्चर. दिल्ली: मित्तल पब्लिकेशन्स. pp. ४२–४३. आय.एस.बी.एन. ८१-७०९९-५८१-७ Check |isbn= value (सहाय्य).\nसैनिकी पेशातील मराठी व्यक्ती\nआयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/dgipr-10/", "date_download": "2019-08-20T23:52:28Z", "digest": "sha1:RZUNGZC3XUU5JPNO3FTIAOWMF56U54CO", "length": 11911, "nlines": 73, "source_domain": "mymarathi.net", "title": "अर्थ मंत्रालय समावेशक विकासासाठी भारतात किमान वेतन पद्धतीची फेर रचना करण्याचे आर्थिक सर्वेक्षणात आवाहन - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News अर्थ मंत्रालय समावेशक विकासासाठी भारतात किमान वेतन पद्धतीची फेर रचना करण्याचे आर्थिक सर्वेक्षणात आवाहन\nअर्थ मंत्रालय समावेशक विकासासाठी भारतात किमान वेतन पद्धतीची फेर रचना करण्याचे आर्थिक सर्वेक्षणात आवाहन\nकिमान वेतन पद्धतीच्या प्रभावी आराखड्यासाठी धोरणात्मक शिफारसींची सूचना-\nनवी दिल्ली,;-किमान वेतनाची उत्कृष्ट आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे वेतन असमानता प्रामुख्याने निम्न स्तरावरची वेतन असमानता कमी करण्यासाठी बळकटी देईल. वेतन वितरणात तळाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात महिला आहेत या पार्श्वभूमीवर हे महत्वाचे आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2018- 19 या वर्षासाठी संसदेत आज मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.\nसमाजाच्या तळातल्या वंचीत घटकांना लक्षात घेऊन आखण्यात आलेले किमान वेतन धोरण मागणीला चालना देण्यासाठी आणि मध्यम वर्गाची उभारणी करण्यासाठी आणि त्याला बळकटी देण्यासाठी उपयुक्त असून त्यायोगे शाश्वत आणि समावेशक विकासाला प्रेरणादायी ठरणार असल्याचे या पाहणी अहवालात म्हटले आहे.\nकिमान वेतन पद्धतीची प्रभावी आखणी करण्यासाठी 2018-19 च्या आर्थिक सर्वेक्षणात धोरणात्मक शिफारसी करण्यात आल्या आहेत –\nवेतन विधेयकात प्रस्तावीत केल्याप्रमाणे किमान वेतन सुस���त्रीकरणाचे पालन करून त्याला सहाय्य करण्याची गरज आहे.नव्या कायद्यात वेतनाच्या व्याख्येत,विविध कामगार कायद्यातल्या 12 वेगवेगळ्या व्याख्या अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.\nकिमान वेतन राष्ट्रीय स्तर निर्मिती\nकेंद्र सरकारने राष्ट्रीय स्तर किमान वेतन अधिसूचित करावे,पाच भौगोलिक क्षेत्रात त्यात बदल असू शकतात.त्यानंतर राज्ये त्यांचे किमान वेतन दर निश्चित करू शकतात मात्र हे दर या राष्ट्रीय स्तरापेक्षा कमी असता कामा नयेत.यामुळे देशभरात किमान वेतनात काही प्रमाणात एकसमानता येईल.\nकिमान वेतन निश्चितीसाठी निकष\nअकुशल,अर्ध कुशल, कुशल आणि अति कुशल यांचा समावेश असलेली कुशल श्रेणी-आणि भौगोलिक क्षेत्र यापैकी एका घटकावर आधारित किमान वेतन निश्चिती करण्यावर वेतन कायद्यात विचार करण्यात यावा.\nवेतन विधेयकातली प्रस्तावित संहिता,सर्व क्षेत्रांतल्या रोजगाराना/ कामगारांना तसेच संघटीत आणि असंघटीत अशा दोनही क्षेत्रांना लागू असावी.\nनियमित समायोजन आणि तंत्रज्ञानाची भूमिका\nकिमान वेतनाचे नियमितपणे आणि वारंवार समायोजन करणारी यंत्रणा विकसित करण्यात यावी.\nवैधानिक किमान वेतन न दिल्याच्या तक्रारीसाठी लक्षात ठेवण्यासाठी सुलभ असा निःशुल्क फोन क्रमांक असावा.\nप्रभावी किमान वेतन पद्धती उभारणीमुळे विकासाच्या विविध पैलुंवर उपयुक्त परिणाम घडून येणार असल्याने याची तातडीने आवश्यकता असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.\nउद्या गुरुपौर्णिमेनिमित्त साई पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान\n2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारताचा समग्र दृष्टिकोन\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची ��ुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=sensex&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asensex", "date_download": "2019-08-20T22:55:23Z", "digest": "sha1:THL4KAFZDUJV3DFCUZFWC32V7VY35ZCS", "length": 3840, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nनिफ्टी (1) Apply निफ्टी filter\nनिर्देशांक (1) Apply निर्देशांक filter\nनिर्मला%20सीतारामन (1) Apply निर्मला%20सीतारामन filter\nमोदी%20सरकार (1) Apply मोदी%20सरकार filter\nशेअर%20बाजार (1) Apply शेअर%20बाजार filter\nअर्थसंकल्प मांडायला सुरवात केल्यानंतर शेअर बाजारात घसरण\nअर्थसंकल्प 2019: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरवात केल्यानंतर शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली आहे. मात्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-20T23:24:17Z", "digest": "sha1:N5RHDABYB2ILEHBYTSTREHDMPKQDTPR3", "length": 6901, "nlines": 106, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nदिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nरंगभूमी व चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते व विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाने अभियनाच्या क्षेत्रातील एक अनोखा तारा निखळला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्���ांजली अर्पण केली आहे.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘श्री. दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. हिंदी तसेच मुख्यत्वे गुजराती भाषेतील दूरचित्रवाणीवरील विविध मालिका, चित्रपट यांतून आपल्या अभिनयाने खास करुन विनोदी भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याहून अधिक रंगभूमीवरचा एक दमदार अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक नाटकांतील त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांच्या अगदी छोट्या-छोट्या भूमिकादेखील रसिकांच्या स्मरणात आहेत. अभिनयासोबत लेखक व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते. जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताला यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.’\nदिनयार कॉन्ट्रॅक्टरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘बश्या बैलाला उठवण्यासाठी रुमणं हातात…\nविधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या मुंबईतील…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\n‘आम्ही मोठ्या केलेल्या नेत्यांना भाजप…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/murder-nanded-due-drinking-alcohol-192526", "date_download": "2019-08-20T22:48:49Z", "digest": "sha1:WAAI3BA3S53YJY3EEKG22JLXTQBCM3OT", "length": 13877, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "murder in nanded due to drinking alcohol दारू पिण्याच्या कारणावरून वृ्द्धाचा जमिनीत तोंड दाबून खून | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nदारू पिण्याच्या कारणावरून वृ्द्धाचा जमिनीत तोंड दाबून खून\nगुरुवार, 6 जून 2019\nदारु पिण्य���च्या कारणावरून वाद होऊन एका वृध्दाचे तोंड जमिनीत दाबुन धरून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून मृतदेह काटेरी झूडुपात टाकल्याची घटना बुधवारी (ता. 05) रात्री धनेगाव परिसरात उघडकीस आली.\nनांदेड : दारु पिण्याच्या कारणावरून वाद होऊन एका वृध्दाचे तोंड जमिनीत दाबुन धरून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून मृतदेह काटेरी झूडुपात टाकल्याची घटना बुधवारी (ता. 05) रात्री धनेगाव परिसरात उघडकीस आली.\nशहरापासून अगदी लागुनच असलेल्या वाजेगाव (ता. नांदेड) येथील मिलींदनगर भागात राहणारे सखाराम हरी पाईकराव (वय 70) आणि अशोक सटवा पोटफोडे (वय 40) हे दोघे वाजेगाव येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर बुधवारी (ता. 05) दुपारी दारु पिण्यासाठी गेले. दारु पिण्याच्या कारणावरून या दोघांत चांगलाच वाद झाला. वादाचा राग अनावर न झाल्याने अशोक पोटफोडे यांनी वृध्द असलेल्या सखाराम पाईकराव यांना जबर मारहाण केली. त्यांचे तोंड जमिनीत दाबुन त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचा मृतदेह धनेगाव शिवारातील एका काटेरी झुडुपात फेकून देऊन पसार झाला.\nशोधाशोध केली असता धनेगावच्या झुडूपात मृतदेह आढळून आला. ही माहिती नांदेड ग्रामिण पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून खूनाचा धागादोरा तपासला. दरम्यान मयताचा मुलगा ट्रक चालक गंगाधर सखाराम पाईकराव यांच्या फिर्यादीवरुन घराशेजारी राहणारा अशोक सटवा पोटफोडे याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला.\nपीआय पाटील यांनी गुप्त माहितीवरुन आरोपी अशोक पोटफोडे याला गुरूवारी (ता. सहा) पहाटे वाजेगावातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडीत पाठविणयात आले आहे. तपास एपीआय दयानंद पाटील हे करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिस म्हणताहेत, 'कुणी घर देता का घर\nनांदेड : कर्तव्य कठोर खात्यात काम करतांना कर्तव्यासोबतच पोलिसांना चांगल्या निवाऱ्याची आवश्‍यकता आहे, परंतु स्नेहनगर पोलिस वसाहतीत पोलिसांच्या...\nशाॅटसर्कीटमुळे उपकरणांचा कोळसा; कर्मचाऱ्यांच्या तप्तरतेने मोठा आनर्थ टळला\nनांदेड : जिल्हापरिषद ईमारतीच्या दुसर्या मजल्यावरील मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या निजी कक्षातून दुपारी 3:30 च्या दरम्यान अचानक धुराचे...\nपनवेल-नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द\nनांदेड : पनवेल- नांदेड विशेष गाडीच्या आणखी दोन फेऱ्या रद्द, तसेच कुर्ला- नांदेड-कुर्ला या गाडीच्याही दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी...\nदेशातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी केंद्रीय ओबीसी आयोग कटीबध्द\nनांदेड : राज्याच्या विविध भागात राहणारा ओबीसी समाज हा अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात नाही. त्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी केंद्रीय ओबीसी...\nहिंगोली : दहा तासांच्या कोम्बींग ऑपरेशननंतर दूचाकी चोर जाळ्यात\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी शिवारात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेला दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखा व बाळापुर पोलिसांसह...\nहिंगोली : अट्टल दूचाकी चोरटा फरार\nहिंगोली : येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याने आखाडा बाळापुर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रविवारी (ता. १८) रात्री पलायन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nisarga-katta-makrand-ketkar-marathi-article-2443", "date_download": "2019-08-20T23:50:24Z", "digest": "sha1:RD7WE6B45ZECC6OLIFNJEJ5HOZDD6BA6", "length": 13742, "nlines": 100, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nisarga Katta Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nपृथ्वीची टाइम स्केल काय\nपृथ्वीची टाइम स्केल काय\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nदोस्तांनो, वाईल्डलाईफ म्हणजे खूप मोठ्ठं जंगल आणि त्यात राहणारे मारकुटे, ओरडणारे, चावणारे, हल्ला करणारे जीव असाच बऱ्याच जणांचा समज असतो. खरंतर तसं नाही. वन्यजीव म्हणजे माणसानं स्वतःच्या फायद्यासाठी पाळीव न बनवलेला कुठलाही जीव. मग त्यात मुंगीपासून हत्तीपर्यंत काहीही असू शकतं. मुळात वन्यजीव म्हणजे वनात राहणारा ज��व ही ‘वाईल्डलाईफ’ची व्याख्या काही अंशीच बरोबर आहे. माझ्यादृष्टीनं वन्यजीव म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक वृत्तींनुसार जगत निसर्गाचं संतुलन सांभाळण्यात आपली भूमिका पार पाडणारा जीव. मग हा जीव आपल्या घरात आला तरी तो (पाळीव न बनवल्यास) त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसारच वागणार. उदा. आकाशात मुक्त विहार करणारा पोपट जर चुकून तुमच्या घरात आला तर तो घाबरेल, तुमच्यापासून लांब जाईल. तोच पोपट जर लहानपणापासून पिंजऱ्यात वाढला तर तुमच्या अंगाखांद्यावर खेळेल, तुमच्या शिटीला प्रतिसाद देईल. काही जीव असे असतात, की ते तुमच्या घराच्या आसपास किंवा घरातही राहतील पण त्यांचे वर्तन हे त्यांच्या नॅचरल इन्स्टिंक्‍टला धरूनच असणार. उदा. कचऱ्यात पिझ्झा पडला असेल तर तिथे आलेला साप पिझ्झा न खाता, तिथे वावरणाऱ्या उंदरालाच खाणार.\nसांगायचा मुद्दा हा, की प्रत्येक वेळी जंगलात जायची वाट न पाहता आपल्या घराच्या आसपास आढळणाऱ्या जिवांचे निरीक्षण आपण केले तरी आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होऊ शकते. तसेच या ज्ञानामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे - तुम्हाला ते नको असतील तर तुम्हाला तुमच्या राहणीमानात आवश्‍यक तो बदल करता येऊ शकेल आणि दोन, ते हवे असतील तर त्यांना पोषक असा अधिवास निर्माण करता येऊ शकेल.\nआता पुढच्या काही लेखांमधून आपण घराच्या आसपास असणाऱ्या जीवसृष्टीची ओळख करून घेऊ आणि मग नंतर जंगलांमध्ये किंवा नैसर्गिक अधिवासांमध्ये आढळणाऱ्या जिवांची माहिती घेऊ.\nआपल्या घरामध्ये सर्वांत जास्त प्रमाणात दिसणारे जीव म्हणजे कीटक. अगदी सूक्ष्म अशा ‘ऊ’पासून मोठ्ठ्या फुलपाखरापर्यंत. कीटक सृष्टी ही पृथ्वीवरील सर्वांत जुन्या जीवसृष्टींपैकी एक. कोणे एकेकाळी म्हणजे जवळजवळ पन्नास कोटी वर्षांपूर्वी किटकसृष्टीच्या उत्क्रांतीला सुरवात झाली. त्याकाळी पृथ्वीवर वातावरणामध्ये प्राणवायूचे प्रमाण प्रचंड होते त्यामुळे कीटकांचा आकारही प्रचंड होता. सुमारे तीस कोटी वर्षे जुन्या फॉसिल रेकॉर्डसनुसार चतुराचे पूर्वज साधारण एक फूट लांब होते. पुढे पृथ्वीवर अनेक उलथापालथी होत गेल्या व वातावरणातला प्राणवायू कमी होत गेला. यामुळे जिवांचा आकार कमी होत गेला.\nपुढच्या लेखांमधून अनेकवेळा अमुक कोटी वर्षे, तमुक कोटी वर्षे असे उल्लेख येणार आहेत. त्यामुळे पृथ्वीची ‘टाइम स्केल’ तुम्ह���ला थोडक्‍यात समजवतो म्हणजे आपण या टाईमलाईनवर नक्की कुठे आहोत याचा तुम्हाला अंदाज येईल. असे समजा तुमच्यासमोर पृथ्वी नावाचे एक डिजिटल घड्याळ आहे आणि आजच्या तारखेपर्यंत या घड्याळात चोवीस तास पूर्ण झाले आहेत. आता हे घड्याळ कधी सुरू झाले हे पाहायला आपण भूतकाळात पाहिले तर सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. आपण ती वेळ आपण ००ः०० म्हणजे रात्रीचे बारा अशी धरू. यानंतर एकेक सेकंद, एकेक मिनीट, एकेक तास उलटत गेला. पृथ्वीच्या घड्याळ्यातला हा एकेक सेकंद काही लाख वर्षांचा आहे बरं का. पृथ्वी जन्मली त्यावेळी ती प्रचंड तापलेली धूळ, वायू व धातूंचा गोळा होती. यानंतर मधले अनेक तास पृथ्वी थंड होण्यात गेले. या दरम्यान पृथ्वीवर धुमकेतूंचे असंख्य आघात होतच राहिले. एकदा तर चक्क एक छोटा ग्रहच पृथ्वीवर येऊन आदळला व त्यातून उसळलेल्या दगडाधोंड्यामुळे चंद्राची निर्मिती झाली. हळूहळू पृथ्वी शांत होत गेली व साधारण सकाळी ९ वाजता पहिले एकपेशीय जीव पृथ्वीवर आले आणि जीवसृष्टीची उत्क्रांती सुरू झाली. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास पाण्यामध्ये वनस्पतींचे पूर्वज निर्माण झाले, रात्री सव्वानऊ वाजता मासे जन्माला आले, रात्री साडेनऊच्या सुमारास वनस्पती जमिनीवर आल्या. रात्री दहाच्या सुमारास कीटक निर्माण झाले. रात्री पावणे अकरा वाजता डायनासोर्स व सरपटणारे प्राणी, रात्री अकरा वाजता सस्तन प्राणी आणि शेवटी रात्री ११ः५९ः५९ म्हणजे घड्याळाचे चोवीस तास पूर्ण व्हायला एक सेकंद सुरू झाल्यावर केव्हातरी म्हणजे पन्नासेक लाख वर्षांपूर्वी माणसाचे पूर्वज निर्माण झाले. आपले पूर्वज या धरेवर जन्मल्यापासून आपण पृथ्वीवरील निम्मी जंगलं संपवली आहेत आणि निसर्गाच्या विनाशाला हातभार लावला आहे. या सगळ्या जीवसृष्टीसाठी आपण कानामागून येऊन नुसते तिखटच नाही, तर डोकेदुखी झालेलो आहोत, नाही का\nनिसर्ग वन्यजीव साप चंद्र सकाळ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-vomating/", "date_download": "2019-08-20T23:31:08Z", "digest": "sha1:5GJ3Y45UPRZIQYENMKF6DPZSJ4WN3WYQ", "length": 6921, "nlines": 65, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome घरगुती उपाय उल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार\nउल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार\nउल्टी थांबवण्याचे घरगुती उपचार\nबर्याचदा शिळे अन्न किव्वा न पचणारे जड पदार्थ, दुशीत अन्न, दूषित पाणी पिल्यास उल्टी होते.\nमळमळ होणे, तोंडाला पाणी सुटणे, काहीही खाल्ले असता उलटी होणे, पोट जड होणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.\nतांदूळ, सालीच्या लाह्या, दुधी, पडवळ, मूग, लिंबू, डाळिंब, आवळा, द्राक्षे, नारळ, आले,ओली हळद,लोणी, तूप, खडीसाखर इत्यादी पदार्थ आहारामध्ये घ्यावे.\nमका, चवळी, पावटा, वैगैरे कडधान्ये खावे. तसेच अननस, आंबट दही, अडू, मोहरी, मिरे, आंबवलेले व तेलकट पदार्थ, बाहेरचे पाणी, शिळे अन्न इत्यादी खाणे टाळावे.\nउल्टी घरगुती उपचार :\nउल्टी बरोबर अतिशय जडजडीत पित्त पडत असल्यास रक्त चंदन व जेष्ठमध दुधामध्ये गाळून चाटावे.\nसंपूर्ण वेलची किंवा नारळाची शेंडी तव्यावर जाळून तयात केलेले, राख मधासह चालल्यास उलट्या थांबतात.\nवाळलेले लिंबू जाळून तयार केलेली राख मधासह वरचेवर चाटत राहिल्यास मळमळ थांबते.\nकढीपत्त्याची पाने वाटून काढकेल्या रसात मध किव्वा खडी साखर घालून चाटल्यास मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे, अशी लक्षणे कमी होऊन उलट्या थांबतात.\nएक किव्वा दोन लवंगांचे कबुरण डाळिंबाच्या रासाबरोबर घेतल्यास , विशेषतः गरोदरपणात होणारी उल्टी कमी होते.\nउलट्या होत असताना सालीच्या लाह्या कोरड्या किव्वा किंचित तुपात परतवून खाल्याने मळमळ थांबते.\nन आवडणारे पदार्थ खाऊ नये. भीती दायक गोष्टी पाहू किव्वा ऐकू नये, उन्हात फिरू नये, तहान लागली नसता पाणी पिऊ नये.\nआल्याचा रस, लिंबाचा रस, व मध एकत्र करून केलेले चाटण वारंवार चाटवल्यास उलट्या होणे कमी होते.\nउलटी मुडे मळमळ होत असल्यास, अतिशय तहान लागत असल्यास अर्ध्या चांच्यात बडीशेप चे चूर्ण मोरवड्या सह घ्यावे.\nगोड डाळिंबाचा रस खडीसाखर, चिमूटभर जिरेपूड, व सैंधव टाकून घोट घोट घेतल्यास उलट्या व मळमळ थांबते.\nवारंवार डोके दुखून उलट्या होत असल्यास शहाड्याचे पाणी, डाळिंबाचा रस, द्राक्षांचा रस, यासारख्या गोष्टी नेहमी वापरात ठेवा.\nयाशिवाय तुम्ही द्राक्षासव, संतुलन पित्तशांती, इत्यादी औषधे घेऊ शकतात. ही औषधी तुम्हाला बा���ेर बाजारात सहज उपलब्ध होईल.\nभूक वाढीसाठी उपाय जेवण वाढवण्यासाठी काय करावे \nअपचन घरगुती उपाय मराठी मध्ये.\nपोट साफ होण्यासाठी उपाय मराठी मध्ये.\nPosted in घरगुती उपाय. Tagged as उलटी का होते, छातीत जळजळ होणे, पित्त कसे निघतात, मळमळ होणे\nताप आल्यावर काय करावे\nबाबा रामदेव घरगुती उपचार\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nआघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून होणार तुम्हीही चकित\nअडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/asaduddin-owaisi-attack-on-ashok-chavan-in-nanded/", "date_download": "2019-08-20T22:55:13Z", "digest": "sha1:2M7VBRNWRSJDUQRCO47EQUVP3PXR4645", "length": 14235, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "ओवेसींचा हल्लाबोल, चव्हाणांना खासदारकी, पत्नीला आमदारकी तर भाच्याला … | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nओवेसींचा हल्लाबोल, चव्हाणांना खासदारकी, पत्नीला आमदारकी तर भाच्याला …\nवंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी नांदेडला मोंढा मैदानावर सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या घणाघाती भाषणात काँग्रेसचे नेते आणि खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जहरी टिका केली.\nओबीसींना वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा डाव सफल होऊ देणार नाही\n‘अशोकराव चव्हाणांना अपेक्षित लोकशाही अशी आहे की, त्यांना खासदार पद हवे आहे, त्यांच्या पत्नीला आमदार पद हवे आहे, त्यांच्या भाच्याला असेच कुठले तरी महत्वाचे पद हवे आहे. एकंदरीत सर्व पदे आपल्या घरातच रहावीत ही अशोकरावांची लोकशाही विषयीची कल्पना आहे. पण आता ओबीसी, दलित आणि मुस्लिम यांच्या हे लक्षात आले आहे म्हणून त्यांचा हा डाव आता चालणार नाही. या सत्ता संपादन सभेची गर्दी पाहून अशोक चव्हाणांची झोप निश्चितच उडाली आहे. विशेष म्हणजे या सभेत पैशाने आणलेली माणसे नाहीत तर स्वतःचे पैसे खर्च करुन आलेली माणसे आहेत.’\nतसेच जर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्यात आमची अडचण वाटत असेल तर आम्ही दूर होतो, पण बाळासाहेब आंबेडकर म्हणतील त्याप्रमाणे समझोता करा. ओवेसींच्या या विधानाचे कौतूक करताना बाळासाहेब म्हणाले की, ओवेसींनी फार मोठ्या मनाने हे विधान केले आहे. असे करायला मर्दाचे काळीज लागते. त्यांनी दाखविलेल्या या मोठेपणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-2869", "date_download": "2019-08-20T23:46:35Z", "digest": "sha1:H4NYGNEFPWXNIXNWI2I2F2CVEXU5B2GK", "length": 17846, "nlines": 140, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nसोमवार, 6 मे 2019\nक्षेपणास्त्र चाचणी : निर्भय\nअमेरिकी टॉम हॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या ‘निर्भय’ या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशातील चंदीपूर येथे यशस्वीरीत्या घेण्यात आली.\nभारतीय बनावटीचे हे पहिलेच क्रूझ क्षेपणास्त्र असून २०१३ पासून एकूण सहा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.\nएक हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे.\nजमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारे ३०० किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्यास सक्षम आहे.\nभारताकडे ब्राह्मोस हे २९० किलोमीटर मारक पल्ला असणारे शक्तिशाली क्रूझ क्षेपणास्त्र असून येत्या काळात ८०० किलोमीटरचा म��रक पल्ला असणारे ‘ब्राह्मोस ईआर’च्या विकसनाचे काम सुरू आहे.\nउत्तर मद्रास रोटरी क्‍लबने शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यासाठी कन्नाम्मा प्रकल्प सुरू केला आहे.\nयापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये उठंदी येथील सरकारी शाळेत ८२ विद्यार्थिनींसाठी याच संस्थेने या उपक्रमाची सुरुवात केली होती.\nआता या प्रकल्पामध्ये चेन्नईतील सरकारी शाळांमधील ३०० विद्यार्थिनींना समाविष्ट करून घेतले आहे.\nप्रकल्पातील सॅनिटरी नॅपकिन्स हे इरुला आदिवासी महिला कल्याण संस्थेकडून घेतले जातात. या संस्थेच्या महिला अरुणाचलम मुरूगनाथम या यंत्राद्वारे प्रतिदिन एक हजार सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करतात.\nलाकडाचा लगदा, कापूस अशा नैसर्गिक कच्च्या मालापासून तयार केलेले हे सॅनिटरी नॅपकिन्स आवारं या व्यावसायिक नावाने विकले जातात. या सॅनिटरी नॅपकिन्सच्या एका पाकिटाची किंमत केवळ दोन रुपये आहे.\nया प्रकल्पामुळे उपरोक्त संस्थेतील आदिवासी महिलांना मदत मिळत असून दरमहा १५ हजारांवर सॅनिटरी नॅपकिन्स विकले जाऊन त्यातून १२ महिलांचा घरखर्च भागत आहे.\nनुकत्याच २५ एप्रिलला झालेल्या जागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधत आफ्रिका खंडातील मालावी या राष्ट्राने जगातील पहिलीच मलेरियाची लस सुरू केली आहे.\nलसीचे नाव RTS,S, व्यापारी नाव : मोस्क्विरीक्‍स\nमालावी, घाना आणि केनिया या तीन आफ्रिकी राष्ट्रांतील दोन वर्षे वयाखालील बालकांकारिता सुरू असलेल्या लसीकरणाच्या प्रायोगिक कार्यक्रमांतर्गत ही लस सुरू करण्यात आली आहे.\nयेत्या आठवड्यात हीच लस घाना आणि केनिया ही सदर लसीकरणाच्या कार्यक्रमातील उरलेली राष्ट्रेदेखील सुरू करणार आहेत.\nमलेरियाच्या लागणीचा सर्वाधिक धोका असणाऱ्या या परिसरात सदर लसीकरणाचा कार्यक्रम हा जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून या अंतर्गत प्रतिवर्षी सुमारे तीन लाख साठ हजार बालकांना ही मलेरियाची लस टोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.\nया लसीची निर्मिती ब्रिटिश औषधनिर्माती कंपनी GlaxoSmithKline आणि PATH (मलेरियाच्या लसीसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय बिगरनफा संस्था) यांनी एकत्रितरीत्या केली आहे.\nही लस दोन वर्षे वयाखालील दर तीन बालकांमागे केवळ एका बालकाचे संरक्षण करण्याएवढीच सक्षम असून मलेरीयावरील इतर प्रतिबंधक उपायांना हातभा�� लावू शकणार आहे.\nमलेरियाच्या उच्चाटनासाठी भारतात प्रयत्न\nजागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने मलेरिया उच्चाटन संशोधन सहयोग (MERA) सुरू केला असून २०३० पर्यंत मलेरियाचे भारतातून पूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.\nया उपक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय सहभागी होणार आहे.\nभारतातील मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण २००० सालापासून आजपर्यंत ८० टक्‍क्‍यांनी कमी झाले असून या आजाराने मृत पावणाऱ्यांच्या प्रमाणात ९० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.\nनासाच्या टेस (ट्रांझिटिंग एक्‍झोप्लानेट सर्व्हे सॅटेलाइट) या मोहिमेतून आकाशगंगेतील आकाराने पृथ्वीएवढा असलेला ग्रह आढळून आला आहे. एचडी २१७४९ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.\nया ग्रहाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या ८१ टक्के असून त्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या ७० टक्के आहे.\nदक्षिण ग्रहमालेच्या जाळ्यात असणारा हा ग्रह पृथ्वीपासून ५३ प्रकाशवर्षे दूर आहे. टेस मोहिमेद्वारे सापडलेला हा दहावा ग्रह आहे.\nएचडी २१७४९ सूर्याभोवती केवळ ७.८ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करत असून सूर्याच्या सान्निध्यामुळे त्याचे तापमान अधिक आहे व त्यामुळेच येथे जीवसृष्टी असण्याची शक्‍यता पूर्णतः नाकारण्यात येत आहे.\nदहा लाख प्रजातींना मानवी धोका\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार विविध मानवी कृत्यांमुळे जागतिक पातळीवर सुमारे दहा लाख पशू व वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होणाच्या मार्गावर आहेत.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालाचा मसुदा तयार असून तो ६ मे २०१९ रोजी प्रसिद्ध होणार आहे. २९ एप्रिल २०१९ रोजी १३० राष्ट्रांकडून याचे परीक्षण करण्यात आले आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या निसर्गस्थिती मूल्यांकनाच्या १८०० पानी अहवालास संक्षिप्त स्वरूप देऊन हा सध्याचा ४४ पानी अहवाल तयार करणात आला आहे.\nनिवाऱ्याच्या जागा कमी होणे, अन्नाच्या शोधात भटकावे लागणे, पशू अथवा वनस्पतीचा बेकायदा व्यापार, वाढते प्रदूषण व हवामानातील बदल ही अहवालात नमूद केलेली मुख्य कारणे आहेत.\nशस्त्रात्रे व्यापार करारास अमेरिकेचा पाठिंबा नाही\nशस्त्रात्रे व्यापार करार हा संयुक्त राष्ट्रसंघ निर्मित शस्त्रात्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर अंकुश ठेवणारा करार असून अशा प्रकारच्या कोणत्���ाही कराराचे अमेरिका राष्ट्र पालन करणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.\nसदर करार हा २०१४ पासून अस्तित्वात आला असून यामध्ये लहान शस्त्रांपासून, रणगाडे, लढाऊ विमाने, युद्धनौका अशा सर्वांचाच समावेश करण्यात आला आहे.\nशस्त्रात्रे व्यापारातील बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी शास्त्रात्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी काही मानकेदेखील या करारात करण्यात आली आहेत.\nकरारातील सभासद राष्ट्रांना आपल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रात्रे व्यवहाराचा तपशील ठेवणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन व नागरिकांवरील हल्ले या उद्देशाने केल्या जाणाऱ्या शस्त्रात्रे व्यवहारांस विरोध करणे बंधनकारक असते.\nसदर करारावर प्रथम १३० राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, सध्या केवळ १०१ राष्ट्रांनीच या करारास संमती दर्शविली आहे.\nक्षेपणास्त्र ओडिशा पूर भारत विकास हवामान\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:27:35Z", "digest": "sha1:XQY6SZR5W5MXHMKZGLJ7DZWPQIVMXRQU", "length": 8156, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:गणपती - विकिपीडिया", "raw_content": "\nलेख छान तयार झाला आहे, पूर्ण झाल्यास मासिक सदर म्हणून सुचवा. पाठिंबा द्यायला केव्हाही तयार\nअजयबिडवे ०९:४४, ६ फेब्रुवारी २००९ (UTC)\nलेख चांगला आहे. फक्त धर्मशास्त्र या विषयाची संशोधक म्हणून मला त्यात काही सुधारणा कराव्याशा वाटत आहेत. तेवढ्या करण्याचा प्रयत्न करते.आर्या जोशी (चर्चा)\nभाद्रपद शुक्ल चतुर्थी ही गणपतीचा जन्मदिवस नाही. ते गाणपत्य संप्रदायाचे एक व्रत आहे आर्या जोशी (चर्चा)\n१) गणपती / गणेश या विषयावर मराठी विकिपीडियावर बरेच संबंधीत लेख आहेत. वाचकांच्या सुविधेसाठी साचा:गणपती असा तळसाचा लेखाच्या तळाशी लावण्यासाठी कुणी बनवून दिल्यास हवा आहे.\n2) सोबतच गणपती (निःसंदिग्धीकरण) आणि गणेश (निःसंदिग्धीकरण) पाने बनवून हवी आहेत.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) १५:२९, २७ जुलै २०१७ (IST)\nगणेशोत्सव न��ीक आला आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखात काही सुधारणा आवश्यक वाटत आहेत. त्या करण्यासाठी साचा लावीत आहे. आर्या जोशी (चर्चा) १६:५९, २३ ऑगस्ट २०१८ (IST)\nया लेखात एक भला मोठा मजकूर हा प्रत्यक्ष या लेखाशी संदंधित नसलेला असा होता. तो काढला आहे मी. तो मजकूर खात्रीशीर असल्याचा संदर्भही नोंदवलेला दिसला नाहि. हा लेख मुखपृष्ठावर येऊन छेल्याचे लक्षात येते आहे. माझ्यासह आपण सर्वच संपादकांनी या गोष्टीकडे विशेषलक्ष देणे आवश्यक वाटते. ही काळजी सर्वांनीच घेऊया. धन्यवादआर्या जोशी (चर्चा) ०८:२४, २८ ऑगस्ट २०१८ (IST)\nआर्या जोशी: आपण येथे जाऊन संदर्भ सुधारू शकता, ह्या लेखामध्ये अनेक संदर्भ साध्या रुपात दिलेले आहेत जे सुधारण्याची आवश्यकता आहे. सुरेश खोले \"संदर्भ द्या अगदी भांडतानासुध्दा\" ११:२०, २८ ऑगस्ट २०१८ (IST)\n नक्की वापरते. आधी लेखाचे स्वरूप नेमके करते आणि मग आवश्यक ते संदर्भ नोंदविते. आर्या जोशी (चर्चा) १८:३६, २८ ऑगस्ट २०१८ (IST)\n या लेखात गणपतीविषयक अनेक आख्यायिका यापूवी नोंदविल्या गेल्या आहेत. त्यामध्ये पुनरुक्ती बरीच दिसते आणि यांचे अचूक संदर्भही सापडणे कठीण जात आहे. असा मजकूर काढून टाकावा की ठेवावा लेख विस्तृत आहे खूप त्यामुळे नव्या माहितीची भर घालताना प्रश्न पडतो आहे की लेखाचा विस्तार नेमका किती करावा लेख विस्तृत आहे खूप त्यामुळे नव्या माहितीची भर घालताना प्रश्न पडतो आहे की लेखाचा विस्तार नेमका किती करावा यात पूर्वी नाहीत पण आता घालता येतील असेही महत्वाचे मुद्दे अजूनही शिल्लक आहेत. मार्गदर्शन करावे. मुखपृष्ठ सदरात बदल करताना आपले मार्गदर्शन महत्वाचे वाटते आहे. धन्यवाद यात पूर्वी नाहीत पण आता घालता येतील असेही महत्वाचे मुद्दे अजूनही शिल्लक आहेत. मार्गदर्शन करावे. मुखपृष्ठ सदरात बदल करताना आपले मार्गदर्शन महत्वाचे वाटते आहे. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा) ०७:५६, १ सप्टेंबर २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१८ रोजी ०७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-engrave-rivers-amaravati-maharashtra-19509?tid=3", "date_download": "2019-08-20T23:40:32Z", "digest": "sha1:H5GSBDD6WF3VVALKIZX55KBUBQCTYU6Z", "length": 17716, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, engrave in rivers, amaravati, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये खोदणार चर\nअमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये खोदणार चर\nसोमवार, 20 मे 2019\nअमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळीत वाढ व्हावी म्हणून गावच्या परिसरातून वाहणाऱ्या प्रत्येक नदी, नाल्यात आडवे चर खोदण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.\nजिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्‍त संजय निपाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. चारथळ, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते.\nअमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळीत वाढ व्हावी म्हणून गावच्या परिसरातून वाहणाऱ्या प्रत्येक नदी, नाल्यात आडवे चर खोदण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री व पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.\nजिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्‍त संजय निपाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता एस. एस. चारथळ, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे उपस्थित होते.\nनदी, नाल्यांमध्ये आडवे बांध टाकण्याची ही संकल्पना जोरकसपणे राबविण्यात येईल, असा निर्धार या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. चंद्रभागा, पूर्णा या मोठ्या नद्यांसह जिल्ह्यातील विविध नदी व नाल्यांत अडीच फूट चर ठिकठिकाणी खणल्यामुळे पाणी मुरायला मदत होईल व पाऊस येताच भूजलपातळीत सुधारणा होईल. ही मोहीम जिल्हाभर राबविण्याचे आव���हन पालकमंत्री पोटे यांनी केले.\nपाणीटंचाई निवारणार्थ यंत्रणेकडून थेट गावात पोचून तेथील गरज लक्षात घेऊन कामे झाली पाहिजेत. जिथे विहिरी अधिग्रहित करणे, टॅंकर सुरू करणे आदी उपाययोजनांची आवश्‍यकता असेल, तिथे ती तत्काळ व्हावी, त्यासाठी सर्वांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. केवळ कागदोपत्री कार्यवाहीत खोळंबून राहू नये. विनाविलंब कृती होणे आवश्‍यक आहे. नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्या व तत्काळ तोडगा काढा. प्रत्येक गावच्या सरपंच, ग्रामसेवकांशी रोज संपर्क ठेवा. केवळ तात्कालिक उपययोजना नकोत. पावसाळ्यात पाणी साठून राहण्यासाठी नदीत आडवे चर घ्यावे. रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये जलसंधारणाची कामे जोरदारपणे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या वेळी जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाणीटंचाईचा आढावा त्यांनी घेतला.\nमोर्शी तालुक्‍यात ४४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. वरुडमध्ये अधिग्रहित विहिरींची संख्या २८ आहे. चिखलदरा तालुक्‍यात २० गावांत टँकर सुरू आहेत. अमरावती तालुक्‍यात ४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ३ गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. तिवसा तालुक्‍यात २१ विहिरी अधिग्रहित केल्या असून, २ टॅंकर सुरू आहेत. धामणगावमध्ये ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, एका टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव खंडेश्‍वरमध्ये ३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. चांदूरबाजार तालुक्‍यातील घाटलाडकीत २ टॅंकर सुुरू आहेत.\nअमरावती पाणी प्रवीण पोटे पाणीटंचाई वन सिंचन विभाग पाऊस रोजगार जलसंधारण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधा���कांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/awaisi-enrages-rajinikanth-over-modi-shah-appreciation-question-ask/", "date_download": "2019-08-21T00:27:03Z", "digest": "sha1:URJAREG34X274QNOF4PM5VYFT2NKTADU", "length": 32584, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Awaisi Enrages Rajinikanth Over Modi-Shah Appreciation, A Question To Ask? | मोदी-शहांच्या कौतुकामुळे औवेस�� रजनीकांतवर भडकले, विचारला एकच सवाल? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nमोदी-शहांच्या कौतुकामुळे औवेसी रजनीकांतवर भडकले, विचारला एकच सवाल\n | मोदी-शहांच्या कौतुकामुळे औवेसी रजनीकांतवर भडकले, विचारला एकच सवाल\nमोदी-शहांच्या कौतुकामुळे औवेसी रजनीकांतवर भडकले, विचारला एकच सवाल\nकाश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर अनेक स्तरावरुन मोदी-शहा जोडीचे कौतुक होत असतानाच दाक्षिणात्य कलाकार रजनीकांतनेदेखील मोदी सरकारचे कौतुक केले आहे.\nमोदी-शहांच्या कौतुकामुळे औवेसी रजनीकांतवर भडकले, विचारला एकच सवाल\nठळक मुद्देकाश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर अनेक स्तरावरुन मोदी-शहा जोडीचे कौतुक होत असतानाच दाक्षिणात्य कलाकार रजनीकांतनेदेखील मोदी सरकारचे कौतुक केले आहे.जर मोदी-शहा कृष्ण अजुर्न असतील तर या परिस्थितीत कोण पांडव आणि कोण कौरव \nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर लोकसभेतही कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला. या निर्णयाचे देशभरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होऊ लागले. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतनेही मोदी-शहा यांना कृष्ण-अर्जुन संबोधून या दोनही नेत्यांचे कौतुक केले होते.\nकाश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर अनेक स्तरावरुन मोदी-शहा जोडीचे कौतुक होत असतानाच दाक्षिणात्��� कलाकार रजनीकांतनेदेखील मोदी सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी चेन्नईमध्ये राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. रजनीकांत यांच्या या वक्तव्यावरुन एआयएमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसीं यांनी रजनीकांतला प्रश्न विचारला आहे. जर मोदी-शहा कृष्ण अजुर्न असतील तर या परिस्थितीत कोण पांडव आणि कोण कौरव असा प्रश्न औवेसींनी विचारल आहे. तसेच तुम्हाला, देशात आणखी एकदा महाभारत घडवायचंय का असा प्रश्न औवेसींनी विचारल आहे. तसेच तुम्हाला, देशात आणखी एकदा महाभारत घडवायचंय का असा प्रश्नही औवेसींनी रजनीकांत यांना विचारला आहे.\nदरम्यान, रजनीकांतने मोदी-शहांचे कौतुक करता म्हटले की, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोडी म्हणजे कृष्ण आणि अर्जुनाची जोडी आहे. तसेच, अमित शहांनी मिशन काश्मीर पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा, असेही रजनीकांत म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे\nवंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर\n मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट\n'शिवसेनेसोबतचं जागावाटप लवकर पूर्ण करा', दिल्लीत फडणवीस-शहांची चर्चा\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nनरेंद्र मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भ���मिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टान�� चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/mumbai-9/", "date_download": "2019-08-20T23:44:44Z", "digest": "sha1:GQBYYTYPLTZ3V2PNCSSJAVDJ3EECGIK6", "length": 14033, "nlines": 64, "source_domain": "mymarathi.net", "title": "सर्वांच्या एकत्रित सहभागातून यंदाही बकरी ईद सलोख्याने साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News सर्वांच्या एकत्रित सहभागातून यंदाही बकरी ईद सलोख्याने साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन\nसर्वांच्या एकत्रित सहभागातून यंदाही बकरी ईद सलोख्याने साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन\nआवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे प्रशासनास निर्देश\nमुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलीस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रित सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.\nसह्याद्री अतिथीगृह येथे आज यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देवनार पशुवधगृह येथे बकरी ईद काळात करण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचे यावेळी मुंबई महापालिकेमार्फत सादरीकरण करण्यात आले.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात म��गील पाच वर्षात विविध सण-उत्सव शांततेत साजरे करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या सहभागातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही सर्वांच्या एकत्रित सहभागातून विविध सण-उत्सव शांततेत साजरे केले जातील, असे ते म्हणाले.\nबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह येथे व्यापारी तसेच जनतेसाठी पाणी, वीज, सुरक्षा आदी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय या ठिकाणी तात्पुरती पोलीस चौकी सुरु करणे, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आरोग्य सेवा कक्ष सुरु करणे, हेल्पलाईन सुरु करणे आदीबाबतही कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुस्लिम समाज बांधवांना हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करता येईल यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nहज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या यंदा अधिक आहे. मुंबई तसेच नागपूर विमानतळावर हज समितीमार्फत जाणाऱ्या यात्रेकरुंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरुंना सुविधा मिळत नाहीत, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्याची दखल घेत खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेस जाणाऱ्या हज यात्रेकरुंनाही सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत हज समितीस निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nदरवर्षीप्रमाणे यावर्षीही बकरी ईदच्या नियोजनासाठी प्रशासनासमवेत बैठक आयोजित केल्याबद्दल यावेळी उपस्थित आमदार, विविध कुरेशी आणि खाटीक समाजाचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.\nयावेळी पदुममंत्री महादेव जानकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, अनिस अहमद, आमदार अमीन पटेल, अबू असीम आझमी, वारीस पठाण, अस्लम शेख, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम, उर्दू अकादमीचे अध्यक्ष डॉ. अहमद राणा, मु��्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, कुरेश जमातीचे अध्यक्ष कुलरेझ कुरेश यांच्यासह विविध कुरेशी तसेच खाटीक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nवारकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू – सुभाष देशमुख\nमुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T23:17:11Z", "digest": "sha1:WQN6FVHJF6SLWBYO542D2MZ3NI5FPWBH", "length": 7897, "nlines": 142, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (6) Apply बातम्या filter\nसरकारनामा (6) Apply सरकारनामा filter\n(-) Remove अनिल%20शिरोळे filter अनिल%20शिरोळे\nखासदार (6) Apply खासदार filter\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nगिरीश%20बापट (5) Apply गिरीश%20बापट filter\nलोकसभा%20मतदारसंघ (4) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nबारामती (3) Apply बारामती filter\nस्मिता%20वाघ (3) Apply स्मिता%20वाघ filter\nदिलीप%20कांबळे (2) Apply दिलीप%20कांबळे filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nभारती%20पवार (2) Apply भारती%20पवार filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nरमेश%20बागवे (2) Apply रमेश%20बागवे filter\nरवींद्र%20धंगेकर (2) Apply रवींद्र%20धंगेकर filter\nराहुल%20कुल (2) Apply राहुल%20कुल filter\nविजय%20काळे (2) Apply विजय%20काळे filter\nशिवाजीनगर (2) Apply शिवाजीनगर filter\nसुप्रिया%20सुळे (2) Apply सुप्रिया%20सुळे filter\nपुणे येथे लोकसभेत भाजपचा दणदणीत विजय, विधानसभेत काय होणार \nपुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे....\nपुण्यात कोण मारणार बाजी \nपुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट...\nपुण्यात भाजपसमोर शिवसेनेला सामावून घेण्याचे आव्हान\nभाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यातील जागा वाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या मनसेची भूमिका आणि...\nतिसऱ्या टप्प्यात कोण मारणार बाजी 14 मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज..\nनिवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान...\nLoksabha 2019 :भाजपमधून ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कट\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर करताना चार विद्यमान खासदारांचे तिकीट कापत त्यांना नारळ...\nपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर\nपुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/zuk-edge-launched-with-6gb-ram-other-attractive-features/", "date_download": "2019-08-20T22:32:03Z", "digest": "sha1:RXTVD7H66NCWK6OSC3PVMHWRQO5C7ZAL", "length": 6552, "nlines": 122, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "‘झुक एज’ नवीन स्मार्टफोन बाजारात", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘झुक एज’ नवीन स्मार्टफोन बाजारात\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला…\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास…\nमुंबई : लेनोवो कंपनीचं सबब्रँड ‘झुक’ने नवा स्मार्टफोन ‘झुक एज’ लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची 1 जानेवारीपासून चीनमधील बाजारात आगमन होणार आहे. 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असे व्हेरिएंट स्मार्टफोन आहे.\n4 जीबी रॅम व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत अंदाजे 22 हजार 500 रुपये तर 6 जीबी व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत अंदाजे 24 हजार 500 रुपये एवढी आहे. सिरेमिक व्हाईट, टायटॅनियम आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील.\n5 इंचाचा एचडी रिझॉल्युशन स्क्रीन\nकॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन\n35GHz क्वार्ड कोर स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट\nU टच फिंगरप्रिंट सेन्सर\n0 नॉगट ओएस ऑपरेटिंग सिस्टम\n13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा\n8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा\n64 जीबी इंटरनल स्टोरेज (स्टोरेज वाढवण्याची सुविधा)\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु\nपुरात अडकलेल्या 35 जणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी केली एअरफोर्सला विनंती\nसोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी\nविनाहेल्मेट मुळे अपघातात सर्वाधिक प्रमाण\nपुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू ; २५ रिक्षांची नोंदणी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nपुन्हा एकदा मोहन भागवतांनी आरक्षणावर केलं…\n‘कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-review-meeting-drought-situation-nagar-maharashtra-19344", "date_download": "2019-08-20T23:36:24Z", "digest": "sha1:XDAO5JCFOO3W4NH4HGNYYC2Y37YNX2YE", "length": 16963, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, review meeting on drought situation, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगावे, वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा : प्रा. राम शिंदे\nगावे, वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे नियमित पाणीपुरवठा व्हावा : प्रा. राम शिंदे\nबुधवार, 15 मे 2019\nजिल्ह्यातील चारा छावण्यांमधील जनावरांची १५ मे पासून संगणकीय पद्धतीने नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने छावणीचालकांना अद्यापपर्यंत टँग पुरविलेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने संबंधित कंपनीला याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.\n- प्रा. राम शिंदे, पालकमंत्री\nनगर : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्‍काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. विविध गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा. ठरवून दिलेल्या खेपा होतील याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.\nजिल्हा परिषदेत सोमवारी (ता. १३) पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील या वेळी उपस्थित होते.\nप्रा. शिंदे म्हणाले, की पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्फरन्सद्वारे घेतला. त्यानंतर या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, येणाऱ्या अडचणी, गावांची मागणी, विशेषतः चारा छावणी, टँकर्स, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण, प्रगतिपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करणे आदी बाबी महत्त्वाच्या आहेत.\nजिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. प्रशासनाने यापूर्वीच दुष्काळ निवारण कामे करण्यासाठी आराखडा मंजूर ���ेला आहे. या कृती आराखड्यातील हाती घेण्यात आलेल्या कामांचा तपशीलवार आढावा विविध यंत्रणांकडून त्यांनी घेतला. जिल्ह्यात सध्या बाराशे कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असून बारा हजारांवर मजुरांची या कामांवर उपस्थिती आहे.\nसध्या ग्रामपंचायतींमार्फत सुरू असणाऱ्या कामांवर ५ हजार ५४७ मजूर उपस्थिती असून यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांवर ५ हजार ७०९ मजूर उपस्थिती आहे.जिल्ह्यात सध्या ५०३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून ४९३ चारा छावण्या सुरू आहेत. छावणीचालकांच्या देयकांना जीएसटी लागणार नसल्याचे यापूर्वीच राज्य शासनाने स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत २३ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी आलेले ४०० कोटी रुपयांचे अनुदान ६ लाख ३६ हजार ७९० शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.\nचारा छावण्या प्रशासन प्रा. राम शिंदे नगर ऊस पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ रोजगार\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad-paschim-maharashtra/positive-story-kolhapurs-manda-pagar-34842", "date_download": "2019-08-20T23:17:06Z", "digest": "sha1:HICLTBLEMJFHMRI2ZRZW4YUOBIXXZHOV", "length": 11460, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Positive story of Kolhapur's Manda Pagar कष्टकरी महिलेने स्मशानाला दिल्या अडीच हजार शेणी दान | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nकष्टकरी महिलेने स्मशानाला दिल्या अडीच हजार शेणी दान\nसोमवार, 13 मार्च 2017\nश्रमगंगेला प्रसन्न करीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या येथील श्रीमती मंदा ऊर्फ बनाक्का बाबूराव पागर यांनी पंचगंगा स्मशानभूमीकडे अडीच हजार शेणी सुपूर्द केल्या.\nकोल्हापूर - श्रमगंगेला प्रसन्न करीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या येथील श्रीमती मंदा ऊर्फ बनाक्का बाबूराव पागर यांनी पंचगंगा स्मशानभूमीकडे अडीच हजार ��ेणी सुपूर्द केल्या.\nस्वतःची जनावरे नसतानाही दुसऱ्याकडे जाऊन त्या शेणी लावण्याचे काम करतात. त्या पोटी मिळणाऱ्या शेणींपैकी स्वतःच्या गरजेपुरत्या शेणी शिल्लक ठेवून उर्वरित शेणी त्यांनी स्मशानभूमीकडे दिल्या. होळीच्या पूर्वसंध्येला वयाच्या साठीत मंदा पागर यांनी हा अनोखा आदर्श घालून दिला. कोल्हापूर महापालिकेने अभिनंदनाचे पत्र देऊन त्यांचा सन्मान केला. श्रीमती पागर मूळच्या भोसलेवाडी येथील असून सध्या दुधाळी येथे राहतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर परिसरातील संस्था, संघटनांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’कडे रोख व...\nराज्यातील पाणीसाठा ६१ टक्क्यांवर\nधरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील...\n\"एनएसएस'ची शिबिरे पूरग्रस्त गावांत; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय\nसातारा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसल्याने अख्खी गावेच्या गावे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्यांना सावरण्यासाठी शिवाजी...\nमहापूराने कोल्हापूर विभागात शेतीचे पावणेतीन हजार कोटीचे नुकसान\nसांगली - महापुरामुळे कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतीचे सुमारे 2 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात सांगली...\nगड-किल्ल्यांवर उलगडला पहिल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास\nविरार ः किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (ता. 17) आणि रविवारी (ता. 18) पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर आणि कोल्हापूर...\nपूरग्रस्तांसाठी प्रती कुटुंब पाच लिटर मोफत रॉकेल\nकोल्हापूर - जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब पाच लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 34 टँकर वितरणास जिल्हाधिकारी दौलत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/shoaib-shaikh-become-ticket-collector-railway-121278", "date_download": "2019-08-20T22:50:08Z", "digest": "sha1:4JO4YDB4BQNKCEYZBDU6N2O6CSMDJRV6", "length": 13944, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shoaib Shaikh become Ticket collector in railway हालाखीच्या परिस्थितीतून शोएब झाला रेल्वेत तिकीट निरीक्षक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nहालाखीच्या परिस्थितीतून शोएब झाला रेल्वेत तिकीट निरीक्षक\nसोमवार, 4 जून 2018\nआई वडीलाचे छत्र नाही, मामासह आजी आजोबानी सांभाळ केला विवाह झाला पदरी दोन मुले व एक मुलगी ही अपत्ये पाच माणसांच्या हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काही दिवस सायकलवर गारेगार विकले. पण त्यात भागेना म्हणुन 1985 पासुन शेतकऱ्याकडुन निलावात भाजी विकत घेऊन ती विकण्यास सुरवात केली.\nमोहोळ : घरची परिस्थीती अत्यंत हलाखीची घरात दुसरे कोणीही कमवते नाही प्रपंचासाठी पाण्यापासुन सर्व विकत गारेगार व शेतकऱ्याकडुन निलावात भाजी विकत घेऊन ती दिवसभर मंडईत बसुन विकणे केवळ दोन ते अडीच हजार भांडवलावर मुलाचे शिक्षण केले. आज मुलगा शोएब हा रेल्वेत तिकीट निरीक्षक या पदावर विराजमान झाल्याने गेल्या 33 वर्षाच्या भाजी विकल्याच्या कष्टाचे चिज झाल्याची भावना मोहोळ येथील मुबारक आतार शेख यांनी व्यक्त केली.\nआई वडीलाचे छत्र नाही, मामासह आजी आजोबानी सांभाळ केला विवाह झाला पदरी दोन मुले व एक मुलगी ही अपत्ये पाच माणसांच्या हातातोंडाची गाठ पडण्यासाठी काही दिवस सायकलवर गारेगार विकले. पण त्यात भागेना म्हणुन 1985 पासुन शेतकऱ्याकडुन निलावात भाजी विकत घेऊन ती विकण्यास सुरवात केली. प्रपंच सांभाळत मुलांच्या शिक्षणाचाही खर्च भागवावा लागे. शोएबला बीएससीपर्यत तर मुलगी शाहिस्ता हिला बीए. पर्यत शिकविले. शैक्षणिक खर्च वाढल्याने शोएब ने तो ज्या वसतिगृहात राहतो. त्या ठिकाणी भाजी पुरविण्याचा ठेका घेतला त्यामुळे कसातरी खर्चाला हातभार लागला.\nशिक्षण पुर्ण झाल्यावर शोएबने रेल्वेच्या जागा निघाल्यावर परिक्षा दिली. पहिल्या परिक्षेत उत्तीर्ण झाला सिग्नल व दुरसंचार विभागात खलाशी म्हणुन काम मिळाले सहा वर्षानंतर तिकीट निरीक्षकाची दुसरी परिक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झालो. आज तिकीट निरीक्षक या पदा��र कार्यरत आहे. वडीलांचे कष्ट व माझी जिद्द यामुळेच मी यशाचे शिखर काबीज केल्याचे शोएबने सांगीतले, मी जातीय भेद मानत नाही. नागनाथ माझे श्रदास्थान असल्याचे त्याने सांगितले मी भाजी विकुन मुलाला टीसी केले हे मुबारक अभिमानाने सांगतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकऱ्हाडच्या ९९ शाळांना महापुराचा बसला फटका\nकऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात तालुक्‍यातील ९९ शाळा बाधित झाल्या आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या ७९ शाळांचे नुकसान झाले असून, पाचवड मळा, साजूर, टाळगाव...\nविद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता\nनागपूर : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन मोठ्या शाळेमध्ये करण्याचे शिक्षण परिषदेने ठरविण्यात आले. याअंतर्गत घरापासून एक किलोमीटर दूरवरील...\nमनपा शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल\nनागपूर ः महानगरपालिकेच्या सायकल बॅंक योजनेअंतर्गत मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किमतीच्या सायकल वाटप या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला...\nस्टेट बॅंकेची वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर सवलत\nमुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी...\n‘स्वराज्य जननी जिजामाता’ चे शीर्षकगीत गायिले देवरूखच्या कन्येने\nसाडवली - खासगी दूरदर्शन वाहिनीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेसाठी देवरूखच्या रसिका गानूला शीर्षकगीत गायनाची संधी मिळाली. देवरूख,...\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-sangli-flood-situation-update-205579", "date_download": "2019-08-20T22:56:38Z", "digest": "sha1:AMKSKQCRQ7DLVWVPLHBCZ6C7WZ3PXGLJ", "length": 13036, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur Sangli Flood Situation update जाणून घ्या कोल्हापूर - सांगली पूर परिस्थितीचे अपडेट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nजाणून घ्या कोल्हापूर - सांगली पूर परिस्थितीचे अपडेट\nबुधवार, 7 ऑगस्ट 2019\nकोल्हापूर - जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच मिरज, वाळवा, शिराळा, पलूस सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.\nकोल्हापूर - जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच मिरज, वाळवा, शिराळा, पलूस सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.\nदोन्ही जिल्ह्यातील पुरस्थितीचे अपडेट\n• कोल्हापूर जिल्हयातील सर्व धरणे 100 टक्के भरली.\n• कोल्हापूर : 11432 कुटुंबातील 51785 व्यक्तींचे स्थलांतर.\n• सांगली : 10282 कुटुंबातील 53228 व्यक्तींचे स्थलांतर.\n• सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15 व इतर जिल्हा मार्ग 6 पाण्याखाली.\n• कोल्हापूर जिल्हयामध्ये 104 बंधारे व 89 रस्ते पाण्याखाली.\n• सांगलीमध्ये दोन तर कोल्हापूरमध्ये दोघांचा मृत्यू.\n• कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 NDRF पथके पोहोचली असून आणखी 6 NDRF पथके रवाना होत आहेत. 1 Navy पथक पोहोचले आहे.\n• सांगली जिल्हयामध्ये 3 एनडीआरएफ पथके पोहोंचली आहेत. आणखी 3 एनडीआरएफ पथके रवाना होत आहेत.\n• टेरीटोरियल आर्मीचे कोल्हापूरमध्ये 4 व सांगलीमध्ये 1 पथक कार्यरत.\n• कोल्हापूर जिल्हयातील कागल व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्ते चालु आहेत. इतर सर्व रस्ते बंद.\n• सांगलीमध्ये 72 व कोल्हापूर 57 व सातारा 72 अशी एकुण 129 वैद्यकीय पथके कार्यरत.\n• सांगली: स्थानिक 30 व 11, आर्मी 02 एकुण 43 बोटी\n• कोल्हापूर: स्थानिक 14 व एनडीआरएफ 7, आर्मी 4 व नेव्ही 4 एकुण 29 बोटी\n• सायंकाळी पाच वाजता सांगलीतील आयर्वीन पूलावर पाण्याची पातळी ५५ फुट ४ इंच\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंभाजी राजे यांना मदत ही भीक का वाटावी\nमुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी...\nयुवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान\nनाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःक���र उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले...\nखरीपातील आवर्तन वेळेत न केल्याने दुष्काळाची तीव्रता\nझरे - सातारा, कोल्हापूर, सांगली येथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी वाढू लागले. तेव्हा खरीपाचे आवर्तन सुरु करायला...\nमहापुराने हजारो नागरिकांची मनेही उद्‌ध्वस्त\nमुंबई - कोल्हापूरनजीकच्या हरिपूरमधील राजेश शिर्के सात दिवस पुरात अडकले होते. आयुष्यभर कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांदेखत वाहून जात होता आणि ते...\nसांगली - कोल्हापूरचा महापूर मानवनिर्मित\nसांगली - सांगली - कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात आलेला महापूर हा निसर्गनिमिॅत नसून मानवनिर्मित आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकार याला जबाबदार आहे....\nबेळगाव - मिरज मार्गावर गाड्यांसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे\nमिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-sanlgi-flood-loss-family-life-207112", "date_download": "2019-08-20T23:25:51Z", "digest": "sha1:S5DC2QWUDSLPJLDVDFV3NFEUYWGBEHLB", "length": 19052, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur Sanlgi Flood Loss Family Life विस्कटलेली घडी बसवण्याची धडपड | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nविस्कटलेली घडी बसवण्याची धडपड\nमंगळवार, 13 ऑगस्ट 2019\nअलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला.\nकोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला.\nगेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले.\nआज पुराचे पाणी बऱ्यापैकी उतरले. पाण्यात फक्त कौले दिसणाऱ्या घरांचे दरवाजे दिसू लागले. भिंती भिंतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी थेट स्पष्ट रेषा दिसू लागली. रस्त्यावर चिखल. उग्र कुबट वास सर्वत्र पसरलेला. अशा वातावरणात एक एक घराचे कुलूप उघडले गेले. घराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आले. लहान मुलांनी ही अवस्था पाहू नये म्हणून अनेकांनी त्यांना नातेवाईकांच्या घरी ठेवले. मग ओले चिंब झालेले आपले घर सावरण्याचे काम ओले झालेल्या डोळ्यांनी सुरू केले.\nयाही परिस्थितीत माणसाचा देवावर भरोसा. त्यामुळे काहींनी प्रथम देव्हाऱ्यातले देव, पाण्याने फुगलेले देवदेवतांचे फोटो बाहेर काढले. ते धुतले. मग घराची एक एक खोली धुण्यास सुरवात केली. पण हे धुवायलाही पाणी अपुरे. त्यामुळे घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलेल्या पुराच्या पाण्यातूनच बादल्या, घमेली भरुन पाणी आणावे लागले व घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक खोलीत खराटे फिरू लागले. हे करताना घरातली औषधे, शिवण मशिन, रेफ्रीजरेटर, कपाटातली पुस्तके, वह्या, बॅंक, गॅस सिलींडरची पासबुके, टीव्ही, रोज हातात असणारा रिमोट हे सारे काही निकामी झाले असल्याचे धान्यात आले. काडी काडी करुन संसार उभा करणाऱ्या भगिनींना हे पाहणे काही काळ कठीण झाले. अशा घरात अजून चार-पाच दिवस तरी गॅस शेगडी पेटवता येणार नाही. अंथरुणावर पाठ टाकता येणार नाही. हे बहुतेक ध्यानात आले आणि आणखी दोन तीन दिवस तरी न���वारा केंद्रात किंवा नातेवाईकांच्या घरात राहावे लागणार हे स्पष्ट झाले.\nशाहुपूरी, शुक्रवार पेठेत मुस्लिम कुटुंबाची अनेक घरे. आज बकरी ईद; पण नेहमीप्रमाणे घरात कसलीही धावपळ नाही. खास ईदचे वैशिष्ठ्य म्हणून ओळखली जाणारी खिर शिजली नाही. नमाज पठणाला ही गर्दी उपस्थित कमी राहिली. दुकानदारांनीही शटरची कुलपे जड अंतकरणानेच काढली. शटर वर करताच जे काही दिसले ते पाहून काहींना सुन्न व्हावे लागले. तर काही जणांना नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी दुकानातले साहित्य उपसावे लागले. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र नातेवाईक आले. या पुरात शहरातली महत्वाची दहा हॉस्पिटल. त्यापैकी काही पूर्ण तर काही बेसमेंटपर्यंत पाण्यात गेली. या दवाखान्यातले रुग्ण व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या बोटीतून चार पाच दिवसापूर्वी बाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पण आता बहुतेक दवाखान्यातले पाणी कमी झाले आणि डॉक्‍टर, परिचारिक, आया, वॉर्ड बॉय सारेजण तोंडाला मास्क व हॅंडग्लोव्हज्‌ घालून दवाखाना स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एरव्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारे हे दवाखाने आता भकास दिसत होते.\nसेंट्रल किचनसाठी प्रयत्न सुरू\nपुराचे, घराभोवतालचे पाणी कमी झाले असले तरी या घरात तत्काळ स्वयंपाक करता येणार नाही. याचा अंदाज घेऊन हॉटेल मालक संघाने पुढचे चार दिवस आपले सेंट्रल किचन सुरू राहील, असा प्रयत्न चालू ठेवला आहे. कारण संपूर्ण कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या जेवणाचा भार हॉटेल मालक संघाने व विविध स्वयंसेवी संस्थांनी उचलला आहे. आता त्याचा भार आणखीनच वाढला आहे. त्यासाठी तेही जोमाने प्रयत्न करत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयंदा पूरग्रस्तांसाठी मदतीची हंडी\nमुंबई - दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतील जास्तीत जास्त भाग गोविंदा पथकांकडून सांगली,...\nपुणे : सध्या बाजारात साठवणुकीतील कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे मागील आठ दिवसांत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे....\nमुंबई : दहीहंडी बक्षिसांची रक्कम देणार पूरग्रस्तांना\nमुंबई : दहीहंडी उत्सवातून मिळणाऱ्या बक्षिसांतील रकमेचा जास्तीत जास्त भाग गोविंदा पथके सांगली, कोल्हापूर य���थील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे,...\nस्वाभिमानी शेतकरी संघटना 'या' मागण्यासाठी करणार आंदोलन\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी...\nVideo : संभाजी राजे यांना मदत ही भीक का वाटावी\nमुंबई: बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिकांनी आपापल्या कुवतीनुसार 10, 50, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी...\nयुवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान\nनाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/purnima-narvekar/", "date_download": "2019-08-20T23:52:18Z", "digest": "sha1:ALLA3CEIQQKCJCMB2RHG65Z3VNPWLT6X", "length": 15193, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "चौथी सीट (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपां���े\nHome Special चौथी सीट (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nचौथी सीट (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nचौथी सीट म्हणजेच फोर्थ सीट… ट्रेन मधली चौथी सीट.. या चौथ्या सीटला मुंबईकरांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चौथ्या सीटचा शोध कोणी आणि कसा लावला असेल बहुदा कधी तरी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवाशाने थोडे थोडे सरकूनच ही चौथी सीट निर्माण झाली असावी. असो…त्या प्रवासी व्यक्तीचे खूप आभारच मानायला हवेत. गर्दीच्या वेळी या चौथ्या सीटवरही बसायला मिळण्याचं भाग्य लागतं. रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्याला माझं म्हणणं नक्की पटेल.\nमुंबईकरांचं जीवन सतत धावपळीचं. धावतपळत येऊन ट्रेनमध्ये चढल्यावर, ती भरलेली दिसली की चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. मग शोध घेतला जातो — कुठे तरी चौथी सीट तरी बसायला मिळते का याचा. त्या बसल्यात तिघी जणी जरा बारीकच वाटताहेत…म्हणजे नक्की चौथ्या सीटला पुरेशी जागा मिळणार हे लक्षात आल्यावर आणि पटकन जाऊन ती पटकावल्यावर आनंद अवर्णनीयच असतो. ‘पुरेशी जागा’ असे मुद्दामच म्हटले आहे, काही वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल. नाहीतर फक्त चौथ्या सीटवर टेकायला मिळते. त्यात लांबचा प्रवास असेल तर मग टेकू दिलेल्या अवस्थेत शेवटपर्यंत खिंड लढवायला लागल्यासारखी अवस्था होते.\nपूर्वी ट्रेनमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सीटसाठी क्लेम लावला जायचा पण काही काळानंतर चौथ्या सीटवरही क्लेम लावला जाऊ लागला . एक भाबडी आशा असते बहुतेक वेळा हळूहळू सरकत सरकत का होईना पण आपले स्टेशन येईपर्यंत दुसऱ्या किंवा तिसऱ्या सीटपर्यंत तरी आपण नक्की पोहोचू. कधी कधी ही भाबडी आशा पूर्णही होते जर बाजूला बसलेले प्रवासी मधल्या कुठल्या स्टेशनला उतरणारे असले की प्रत्येक स्टेशनला कोण क्लेम लावतो आहे, यावर बारीक लक्ष ठेवायलाच लागतं आणि मग दुसऱ्या, तिसऱ्या सीटसाठी क्लेम कोणी लावला की चौथ्या सीटवरचा प्रवासी घाईघाईत सांगूनच टाकतो — मी शिफ्ट होणार आहे, तुला चौथी सीट मिळेल. क्लेम लावलेली व्यक्ती जर नेहमीची प्रवासी असेल तर बरं म्हणते … चौथी का होईना पण बसायला तरी मिळेल. मात्र नेहमीच प्रवासी नसला तर तो उगीचच हुज्जत घालत बसतो की मी क्लेम लावलेल्या जागीच बसणार. मग चौथ्या सीटवरच्या प्रवासाचा पारा असा काही चढतो ते विचारायलाच नको. हिंदी मिश्रित मराठीत (मुंबईकरांची अशी एक वेगळीच भाषा आहे प्रत्येक स्टेशनला कोण क्लेम लावतो आहे, यावर बारीक लक्ष ठेवायलाच लागतं आणि मग दुसऱ्या, तिसऱ्या सीटसाठी क्लेम कोणी लावला की चौथ्या सीटवरचा प्रवासी घाईघाईत सांगूनच टाकतो — मी शिफ्ट होणार आहे, तुला चौथी सीट मिळेल. क्लेम लावलेली व्यक्ती जर नेहमीची प्रवासी असेल तर बरं म्हणते … चौथी का होईना पण बसायला तरी मिळेल. मात्र नेहमीच प्रवासी नसला तर तो उगीचच हुज्जत घालत बसतो की मी क्लेम लावलेल्या जागीच बसणार. मग चौथ्या सीटवरच्या प्रवासाचा पारा असा काही चढतो ते विचारायलाच नको. हिंदी मिश्रित मराठीत (मुंबईकरांची अशी एक वेगळीच भाषा आहे ) सगळे नियम सांगितले जातात. (हे प्रवाशांनी ठरवलेलं, त्याचे स्वतःचे खास नियम आहे, त्याचा रेल्वे प्रशासनाचा काहीही संबंध नाही.) आजूबाजूच्या प्रवाशांनाही यात सामील करून घेतलं जात. आणि हे असे नियम आहेत असं त्यांच्या मुखातून वदवूनही घेतलं जातं. नवीन प्रवाशाला हे सगळं पूर्ण ऐकूनच घ्यावं लागतं आणि तो चौथ्या सीटवर जागा कमी असेल तर विराजमान होण्याचा पराकाष्टेचा प्रयत्न करतो. दुसऱ्या वेळी मात्र हाच प्रवासी कोण्या एका नवीन प्रवाशाला त्याच्या स्टाईलमध्ये चौथ्या सीटचे नियम सांगतानाही दिसतो.\nदोन्ही बाजूला चौथ्या सीटवर कोणी बसलेलं असेल, तर त्यामधून अंतर कापत जाणे हे मोठे दिव्य पार पडावे लागते. तेही तिघांना. चौथ्या सीटवरील प्रवाशाला एक तर उठावे लागते किंवा थोडे वाकडेतिकडे बसून जागा करून द्यावी लागते. आणि त्या चिंचोळ्या वाटेतून जाणाऱ्या प्रवाशाला तर कसे कुठून पलिकडे पोहोचायचे हा यक्षप्रश्न असतो.\nत्यात ट्रेनमधील फेरीवाल्यांची ये-जा सुरूच असते. हा आणखी एक होणारा त्रास चौथ्या सीटवरील व्यक्तीला सहन करावा लागतो. (कारण सतत ये-जा करण्यामुळे त्यांना एकतर उठावे तरी लागते किंवा थोडे आकुंचन पावून जागा करुन घ्यावी लागते) खरेदी करण्याचा वेळी हवेहवेसे वाटणारे फेरीवाले गर्दीच्या वेळी अगदी नकोसे वाटतात.) नाहीतर ‘आज क्या वो मेरा ड्रेस, मेरी माप की बांगडी लाये हो क्या’ असं विचारणारी व्यक्ती गर्दीच्या वेळी मात्र ‘काय या फेरीवाल्यांना गर्दीच्या वेळी हाच डबा मिळतो का’ असं विचारणारी व्यक्ती गर्दीच्या वेळी मात्र ‘काय या फेरीवाल्यांना गर्दीच्या वेळी हाच डबा मिळतो का…कशाला येतात तडमडायला’ असे खुन्नस देऊन सुनावण्यातही येते.\nकमी अंतरासाठी उदाहरण द्यायचंच झालं तर चर्चगेट ते दादर – चौथ्या सीटवर बसणं थोडं तरी सुसह्य असतं. पण चर्चगेट ते विरारपर्यंत चौथ्या सीटवरच बसावं लागलं तर त्याची ‘व्यथा’ त्या व्यक्तीलाच माहीत (कारण एकदीड तासाच्या प्रवासात अवघडून बसल्यामुळे पाठ आणि कंबर याचे परस्पर होणारे हाल काय ते वर्णावे) असे हे ट्रेनमधील चौथ्या सीटचे माहात्म्य, ट्रेनमध्ये उभ्यानेच प्रवास करावा लागला की प्रकर्षानं जाणवतं.\nप्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम\nयोजना मतदारांपर्यंत पोहाचवा -गिरीश बापट\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nदुःखी पिडीताची सेवा हीच ईश्वराची पूजा समजून ज्यांना ईश्वराने दिले आहे त्यांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी-अण्णा हजारे\nसांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36623/by-subject", "date_download": "2019-08-20T22:36:42Z", "digest": "sha1:TLYILYTOHU6ZT4CDPEMP3MMDYMRDFIDK", "length": 2929, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लंडन ऑलिम्पिक्स २०१२ विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लंडन ऑलिम्पिक्स २०१२ /लंडन ऑलिम्पिक्स २०१२ विषयवार यादी\nलंडन ऑलिम्पिक्स २०१२ विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १��९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-2455", "date_download": "2019-08-20T23:49:55Z", "digest": "sha1:DPHDQ2SSBQZIIANH3TUSNGDAGV6TA57V", "length": 14940, "nlines": 100, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसंमेलन आणि सोशल मीडिया\nसंमेलन आणि सोशल मीडिया\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nयंदाचे ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थांनी वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण ठरले. अध्यक्षनिवडीपासूनच हे वेगळेपण सुरू झाले. त्याचे पडसाद सोशल मीडियातही उमटले. आतापर्यंत मिळाला नसेल इतका प्रतिसाद या संमेलनाला सोशल मीडियावर मिळाला. केवळ सकारात्मकच नव्हे तर नकारात्मक प्रतिसादही मोठा होता.\nहे संमेलन सुरवातीपासूनच वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरले असे म्हणावे लागेल. याचे कारण संमेलनाध्यक्षांची निवड हे होय. निवडणूक न घेता अध्यक्षांची एकमताने निवड करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आणि तो प्रत्यक्षातही आणला. डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अशी अगदी शांततेत, पण अत्यंत उत्साही वातावरणात झाली. त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले. ही निवड म्हणजे आपल्याच घरातील कोणाची निवड झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यावरूनच ही निवड किती सार्थ होती हे लक्षात यावे. त्यानंतरही सगळे सुरळीत सुरू होते. ‘संमेलन जवळ येते आहे, पण अजून वाद कसा नाही’ अशी चर्चा काहीशा कौतुकाने आणि तेवढ्याच कुचेष्टेने होत होती. पण एरवी सगळे व्यवस्थित होते. अशातच एक बातमी प्रसिद्ध झाली. नयनतारा सहगल या ज्येष्ठ लेखिका स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाला उपस्थित राहणार. श्रीमती सहगल यांचे वय नव्वदच्या घरातले. डेहराडूनवरून त्या या संमेलनासाठी येणार हा कौतुकाचा भाग होताच, पण त्यांच्या उपस्थितीचे वेगळे आणि खूप जवळचे कारण होते. ते म्हणजे, त्यांचा महाराष्ट्राबरोबर असलेला संबंध होय. गेल्या शतकातील मान्यवर वेदाभ्यासक शंकर पांडुरंग पंडित यांचे पुतणे रणजित सीताराम पंडित या मराठी तरुणाचा नेहरू घराण्यातील विजयालक्ष्मी यांच्याबरोबर विवाह झाला. नयनतारा या दांपत्याची कन्या. स्वातंत्र्य चळवळीत रणजित पंडितांना तुरुंगवास झाला. या काळात त्यांनी बाराव्या शतकातील कवी कल्हाणाच्या ‘राजतरंगिणी या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला. पंडित यांचे कोकणात वास्तव्यही होते. असा वारसा लाभलेल्या नयनतारा स्वागताध्यक्ष होणार या भूमिकेचे आणि संयोजकांच्या कल्पकतेचे कौतुक होत असतानाच काहीतरी बिनसले. ‘मराठी संमेलनासाठी इंग्रजी लेखक कशाला’ अशी चर्चा काहीशा कौतुकाने आणि तेवढ्याच कुचेष्टेने होत होती. पण एरवी सगळे व्यवस्थित होते. अशातच एक बातमी प्रसिद्ध झाली. नयनतारा सहगल या ज्येष्ठ लेखिका स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाला उपस्थित राहणार. श्रीमती सहगल यांचे वय नव्वदच्या घरातले. डेहराडूनवरून त्या या संमेलनासाठी येणार हा कौतुकाचा भाग होताच, पण त्यांच्या उपस्थितीचे वेगळे आणि खूप जवळचे कारण होते. ते म्हणजे, त्यांचा महाराष्ट्राबरोबर असलेला संबंध होय. गेल्या शतकातील मान्यवर वेदाभ्यासक शंकर पांडुरंग पंडित यांचे पुतणे रणजित सीताराम पंडित या मराठी तरुणाचा नेहरू घराण्यातील विजयालक्ष्मी यांच्याबरोबर विवाह झाला. नयनतारा या दांपत्याची कन्या. स्वातंत्र्य चळवळीत रणजित पंडितांना तुरुंगवास झाला. या काळात त्यांनी बाराव्या शतकातील कवी कल्हाणाच्या ‘राजतरंगिणी या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला. पंडित यांचे कोकणात वास्तव्यही होते. असा वारसा लाभलेल्या नयनतारा स्वागताध्यक्ष होणार या भूमिकेचे आणि संयोजकांच्या कल्पकतेचे कौतुक होत असतानाच काहीतरी बिनसले. ‘मराठी संमेलनासाठी इंग्रजी लेखक कशाला’ अशी संकुचित भूमिका घेत मनसेच्या यवतमाळमधील कार्यकर्त्यांनी संमेलन उधळण्याची धमकी दिली. त्याला उत्तर देण्याऐवजी यवतमाळ साहित्य परिषदेने नयनतारा सहगल यांनाच थेट मेल करून त्यांचे निमंत्रण रद्द करत असल्याचे औद्धत्य केले. तोपर्यंत शांत असलेले वातावरण या ‘निमंत्रणवापसी’मुळे एकदम पेटले.\nया निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्राचीच मान खाली गेली. त्यामुळे प्रतिक्रिया उमटणे हे स्वाभाविकच होते. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटू लागले. अनेकांनी संमेलनावर बहिष्काराचा निर्णय घेतला. हा निर्णय वैयक्तिक होता तोपर्यंत ठीक होते असे एकवेळ म्हणता येईल, पण नंतर हे सगळे संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यावर कळत-नकळत दबाव आणू लागले. त्यांनी संमेलनाला जाऊ नये, त्यांनीही बहिष्कार टाकावा, त्या संमेलनाला गेल्याच तर त्यांनी अमुक बोलावे, त्यांनी तमुक करावे अशा सूचना येऊ लागल्या.\nहे सगळेच अनाकलनीय होते. नयनताराबाईंसंदर्भातील निर्णयाला विरोध होणे, त्याविषयी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आणि योग्यही होते. पण म्हणून अरुणाताईंनी संमेलनालाच जाऊ नये, त्यांनी काय बोलावे - काय बोलू नये हे त्यांना सांगणे हेही औद्धत्याचेच होते. त्यांची या पदावरील निवड त्यांचे या क्षेत्रातील काम बघूनच झाली. त्यामुळे काय करावे, हे त्यांना सांगण्याचे कारण काय अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना आपण अरुणाताईंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात यामुळे हस्तक्षेप करतो आहोत, याचीही जाणीव नव्हती. या सगळ्या काळात अरुणाताई गप्प होत्या. याचा अर्थ त्यांना त्रास झाला नसेल असे नाही, पण त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ती व्यक्त केली ती थेट संमेलनात.. अध्यक्षीय भाषणासाठी बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना आपण अरुणाताईंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात यामुळे हस्तक्षेप करतो आहोत, याचीही जाणीव नव्हती. या सगळ्या काळात अरुणाताई गप्प होत्या. याचा अर्थ त्यांना त्रास झाला नसेल असे नाही, पण त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ती व्यक्त केली ती थेट संमेलनात.. अध्यक्षीय भाषणासाठी बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा समाचार घेतला. निमंत्रण वापसी, झुंडशाही, राजकारण वगैरे वगैरे.. पण हे बोलताना त्यांनी कुठेही तोल जाऊ दिला नाही. आवाज वाढवला नाही, अपशब्द वापरले नाहीत, आक्रस्ताळेपणा केला नाही.. आणि तरीही चुकीच्या गोष्टींचा निषेध केला, संबंधितांना चुकीची जाणीव करून दिली. प्रत्येकवेळी आवाज चढवून, अभिनिवेशाने बोलले तरच परिणाम होतो असे नाही. शांत, संयतपणे योग्य ते बोलले तर या परिणामकारकतेची तीव्रता अधिक असते. ते थेट पोचते. अरुणाताईंनी नेमके तेच केले.\nसोशल मीडिया हे माध्यम खरोखरच प्रभावी आहे. कोणालाही तिथे आपली मते मांडता येतात. पण म्हणूनच ते फार सांभाळून हाताळायला हवे. आपले मत जसे बरोबर असते, तसेच समोरच्यालाही काही मत असते आणि तेही योग्य असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. माध्यम चुकीचे नाही, पण ते वापरण्याची आपली पद्धत अयोग्य असू शकते. हे लक्षात घेऊन या माध्यमाची ताकद आपण वाढवायला हवी. त्याचा गैरवापर होऊ देऊ नये. खूप जबाबदारीने ते वापरायला हवे, तरच त्याची विश्‍वासार्हता राहील. अन्यथा या संमेलनावेळेसारखा अनुभव येत राहील आणि माध्यम निष्प्रभ होऊ शकेल.\nसाहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोशल मीडिया\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/india-defeat-england-36-runs-final-clinch-physical-disability-world-cricket-series-2019/", "date_download": "2019-08-21T00:35:25Z", "digest": "sha1:PEQDSFJYY2UNSHM7CJHTUVQMGUJWFYXI", "length": 30824, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Defeat England By 36 Runs In Final To Clinch Physical Disability World Cricket Series 2019 | भारताला जेतेपद; इंग्लंडला नमवून जिंकली वर्ल्ड क्रिकेट सीरिज | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्���ॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nभारताला जेतेपद; इंग्लंडला नमवून जिंकली वर्ल्ड क्रिकेट सीरिज\nभारताला जेतेपद; इंग्लंडला नमवून जिंकली वर्ल्ड क्रिकेट सीरिज\nभारतीय संघाने दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले\nभारताला जेतेपद; इंग्लंडला नमवून जिंकली वर्ल्ड क्रिकेट सीरिज\nलंडन : भारतीय संघाने दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वॉसेस्टर येथील न्यू रोड स्टेडियवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 36 धावांनी विजय मिळवला. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहा देशांनी सहभाग घेतला होता.\nरवींद्र संतेने 34 चेंडूंत 53 धावांची खेळी करताना भारतीय संघाला 20 षटकांत 7 बाद 180 धावांची मजल मारून दिली. रवींद्रला कुणाल फणसे ( 36), कर्णधार विक्रांत केणी ( 29) आणि सुग्नेश महेंदरन ( 33) यांची सुरेख साथ लाभली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 144 धावा करता आल्या.\nनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. पहिल्याच षटकात सलामीवीर वमीम खान माघारी परतला. त्यानंतर कर्णधार केणी आणि फणसे यांनी 46 धावांची भागीदारी करत संघाला पुर्वपदावर आणले. हे दोघेही माघारी परतल्यानंतर रवींद्रने 4 षटकार व 2 चौकारांसह अर्धशतक झळकावले. महेंदरननेही चांगली साथ दिली. इंग्लंडलच्या लिएम ओ'ब्रायन याने 35 धावांत 2 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडकडून अँगस ब्राऊन ( 44), कॅलम फ्लान ( 28) आणि विल फ्लान ( 21*) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारताच्या सन्नी गोयत व कुणाल फणसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nTeam IndiaEnglandभारतीय क्रिकेट संघइंग्लंड\nAshes 2019: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथची तिसऱ्या कसोटीतून माघार\nअमेरिकेचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; टीम इंडिया पाचव्या स्थानी\nमुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीतून बाद झाले अन् आता फलंदाज प्रशिक्षकासाठी मैदानात उतरले\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nAshes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी\nप्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगि���लं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/tondli-chi-bhaji-recipe-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:41:28Z", "digest": "sha1:JXQO7Z43HXYFK2J7FMJV5UBF2H2CZFQV", "length": 8702, "nlines": 110, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Tondli chi bhaji recipe in marathi | तोंडलीची भाजी | DipsDiner", "raw_content": "\nतोंडली भारतात प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. कुणी तेंडली, कुणी तिन्डोरा आणि काही जण ह्यांना कुन्द्री सुद्धा म्हणतात. अतिशय सामान्य असणारी तोंडलीची भाजी अनेक प्रकारे करता येते. तोंडलीची रस्सा भाजी, तोंडलीचे भरीत अगदी तोंडलीचे लोणचे सुद्धा मी खाल्ले आहे.\nतोंडली निवडताना लांबट, हिरवीगार आणि कडक बघून घ्यायची. नरम, मऊ किंवा जाडी तोंडली आतून पिकलेली, लाल आणि कडवट असतात. तशी ही सर्वसाधारण सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे. आज मी झटपट होणारी तोंडलीच्या काचर्यांची भाजी कशी करायची ते सांगणार आहे.\nतुम्ही जर तोंडली आधीच चिरून ठेवली असतील तर भाजी शिजायला फक्त १० ते १२ मिनटे पुरतात. किचकट काम आहे ते तोंडली चिरायच. सकाळी घाईच्या वेळेला ही भाजी करायची असेल तर आदल्या रात्री तुम्ही ही तोंडली धुवून चिरून ठेवा. चिरलेली तोंडली आठवडाभर फ्रीज मध्ये चांगली राहतात. उभी चिरून ठेवलीत तर कधी तोंडली भात, मसाले भात करताना ही तुमच्या कामी येतील.\n२५० ग्रॅम तोंडली स्वछ धुऊन , देठ कापून उभी चिरलेली\n१ छोटा चमचा मीठ\n१ मोठा चमचा खवलेले खोबरं\n१ मोठा चमचा तेल\n१ छोटा चमचा लसूण बारीक चिरून\n१ छोटा चमचा जीरे\nपाव छोटा चमचा हळद\n१ छोटा चमचा गोडा मसाला\nपाऊण चमचा काश्मिरी मिरची पूड\nकाढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.\nआता त्यात फोडणीसाठी दिलेले साहित्य घालावे.\nलसूण परतली की चिरलेल्या तोंडलीच्या फोडी घालाव्यात\n२ मिनटे तोंडली चांगली तेलात परतून घ्यावी.\n२ मिनटे परतल्यावर झाकण ठेऊन शिजू द्यावी.\n६ ते ७ मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा परतावी.\nआता मीठ, तिखट, गोडा मसाला आणि खोबरे घालून भाजी एकत्र करावी.\nझाकण ठेऊन २ ते ३ मिनटे वाफ काढावी.\nआता झाकण उघडून गरमागरम भाजी, पोळी बरोबर खाण्यास घ्यावी.\nतयारीसाठी लागणारा वेळ: २५ मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: १२ मिनटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.angatpangat.in/recipes/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2019-08-20T23:04:16Z", "digest": "sha1:L7GGK6TUDBR6KMZSZ4VQYXOBGBBTLCX7", "length": 8525, "nlines": 74, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "पोह्याचं ताकात कालवलेलं डांगर - Diwali Pangat", "raw_content": "\nपोह्याचं ताकात कालवलेलं डांगर\nपोह्याचं ताकात कालवलेलं डांगर\nपोह्याचं ताकात कालवलेलं डांगर, बाजूला तेल आणि ताक\nह्याला खादाड बुदलेपणा म्हणतात .लहानपणापासूनच मी ‘ खादाडबुदली ‘.आज्जी चा शब्द.आवडत्या पदार्थाचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं आणि मग तो पदार्थ केल्याशिवाय आणि गिळल्या शिवाय पोटाला,जिभेला ,आत्म्याला शांतताच नाही मिळत.आजची ही तीच गत .आत्ता समूहावर गौरी जोशींचा thread चालू होता त्यात मीच comment मधे मऊभात ie आटवल आणि पोह्याच्या डांगराचा उल्लेख केला आणि काय विचारता लगेच fridge मधून डांगर पावडरीची पिशवी बाहेर आली ,ताकाचा तांब्या बाहेर आला ,ताकात डांगर कालवून झालं ,फोटो घेतला ,postat आहे आत्ता ,जमेल तेवढं लिहितेय I mean typatey ,as डाव्या हाताने typing चालू आहे ,एकीकडे डांगराची गोळी तोडांत टाकतेय तेलात बुडवून तीला आंघोळ घालणं चालू आहे ,तोंडात गेली की हायहुय चालू आहे कारण एकतर अचरटासारखं मी नुसतंच खातेय एरवी आटवल ,दहीभात असतो बाजूला पण आज न्याहरीलाच पोळी भाजी आणि late bfast मग आत्ता मी एकटीच असते दुपारी आणि भूक ही नाही विशेष .पण भूक नसतानाही खादाडबुदलीला खावसं नाही वाटलं तर नवलंच.ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी करते त्या नवर्याच्या भाषेत आचरटपणात मोडतात .\nम्हणून मी त्या त्याच्या अपरोक्ष करते बर्याचदा ,आणि तरीही त्याला कळतातच कारण बर्याचदा त्याचे after effects like acidity ,पोट दुखणं हे त्याच्या समोर घडतं मग त्यालाच घरगुती उपाय करावे लागतात माझ्यावर ,मग त्याची मनाला लागणारी ,बोचणारी बोलणी ही खाते ,सोसते बापडी ,आणि दोन दिवस जेमतेम जातात मधे की पुन्हा ,’ ये रे माझ्या मागल्या ‘ .त्याचं office ला जाणं ,कि मग मालकाला मालक कोण मीच माझ्या किचन ची राणी हो ,,,,म्हणजे तो असतानाही मीच राणी पण राजाचा ही वावर असला कि लक्ष असतं ना त्याचं ,,,तो कामावर गेला की मैदान मोकळं .हायहूय …झणझणीत डांगर ,,,आता जरा ताक पिते आणि शांत झाला जीव की निजते जराशी .वामकुक्षी .आता असं अचरटासारखं खाल्लं की वेळी अवेळी भूक लागते ,3 वाजता भूक लागेल मला परत ,,,मग ,,,, मीच माझ्या किचन ची राणी हो ,,,,म्हणजे तो असतानाही मीच राणी पण राजाचा ही वावर असला कि लक्ष असतं ना त्याचं ,,,तो कामावर गेला की मैदान मोकळं .हायहूय …झणझणीत डांगर ,,,आता जरा ताक पिते आणि शांत झाला जीव की निजते जराशी .वामकुक्षी .आता असं अचरटासारखं खाल्लं की वेळी अवेळी भूक लागते ,3 वाजता भूक लागेल मला परत ,,,मग ,,,, मग मघा शिव मेढेंची घावनाची post बघितली .बर्याच दिवसात झाली नाहीयेत आणि जीभेला ,पोटाला ,आत्म्याला,खादाडबुदलीला ती बोलावतायत,आता कोल्हापूरला जाऊन आयती मिळणं practicleनाही so करीन म्हणते बापडी खादाडबुदली .रात्री नवर्याची बोलणी ही खाईन ,थोडं कमी लागेल असं तो बोलावा म्हणून जरा साग्रसंगीत स्वयंपाक करीन ,पौष्टीक आणि चांगलासा ,मी असंही खाते हे दाखावयला आणि त्याला जेवणाच्या वेळेस ,एखाद डांगराची लाटी लागेल तेवहढीच खावी म्हणेल तेव्हढीच ठीक असते खाणं असंही म्हणेल ,हे सगळं ऐकेन तेव्हा,ठेवेन जपून त्याच्यासाठी एखादी लाटी माझ्यापासूनच लपवून .\nपोह्याचं डांगर पाककृती ……..पोहे पातळ वा जाड कुठलेही कोरडे भाजून घेणेजाड पोहे भाजायला वेळ लागतो म्हणून पातळ बरे .त्यात तिखट ,मीठ ,हिंगं आणि main पापडखार 5 to 10 grm only.असे सगळे घालून mixer वर पावडर करून घेणे .आयत्यावेस खायच्यावेळेस त्यात ताक घालून मळून घेणे ,तेलाचा हात लावणे मळताना .ह्याचेच पापड व मिरगुंडं होतात तेव्हा मात्र डांगर कुटून घ्यावे लागते .नुसतं खायला मळून ,गोळ्या,लाट्या केल्या तरी चालतात.कुटायची गरज नाही .हिरव्या मिरच्या घालायच्या झाल्यास पावडर करताना तिखट न घालता आयत्या वेळेस जिरं मिरची वाटून घालावी आणि मग ताकाने मळावे.पापड करायचे झाल्यास टिकण्याच्या दृष्टीने ताकाऐवजी पाण्यातही मळतात.पण ताकातलेही पापड करतात ,ते जास्तं टिकत नाहीत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/team-india-will-be-sporting-camouflage-caps-today-as-mark-of-tribute-to-the-loss-of-lives-in-pulwama/", "date_download": "2019-08-20T22:40:43Z", "digest": "sha1:3PAZPAEULAEGWGMNJPOX7F2GAOEHDWJN", "length": 15314, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "भारतीय संघाची पुलवामातील शहिदांना अनोखी 'आदरांजली' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nभारतीय संघाची पुलवामातील शहिदांना अनोखी ‘आदरांजली’\nभारतीय संघाची पुलवामातील शहिदांना अनोखी ‘आदरांजली’\nरांची : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसरा सामना रांची येथे होत आहे. या सामन्यातून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना भारतीय संघाने वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.\nभारतीय संघातील सर्व खेळाडू या सामन्यात खेळताना आर्मी कॅप घालणार आहेत. माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने सर्व खेळाडूंना सामना सुरु होण्याआधी कॅप्सचे वाटप केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन याचा व्हिडीओ टाकला आहे.\nबीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये ‘पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आज भारतीय खेळाडू आर्मी कॅप घालून मैदानात उतरणार आहेत. भारतीयांनी शहीद जवनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि नातेवाईकांसाठीच्या मदतनिधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे’ असं म्हटलं आहे.\nआर्मीच्या कॅप्स घातल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. सामन्यासाठी नाणे फेकीसाठी येताना विराट कोहली हीच आर्मी कॅप घातली होती. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच समान्यांच्या मालिकेमध्ये भारताने २ – ० अशी आघाडी मिळवली आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nलातूर : पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न\nप्रेमात अडथळा : प्रियकराच्या मदतीने आईनेच काढला मुलाचा काटा\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nबंगाल सरकारच्या ‘गोपनीय’ फाईली प्रशांत किशोर पाहतात, भाजपाचा आरोप\nशेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची खास स्कीम PKVY, प्रति हेक्टर मिळणार 50 हजार…\n2014 मध्ये केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आहेत शरद पवार\n फक्त 9 रुपयात ‘बुक’ करा विमानाचे ‘तिकिट’, करा परदेशात प्रवास\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रिय���का चोप्राच्या लुकवर केली वाईट कमेंट, पुढं झालं ‘असं’ काही\nबॉलिवूडच्या ‘या’ 10 टॉपच्या अभिनेत्रींनी केलं ‘अडल्ट’ चित्रपटात काम, बनवली कोटयावधीची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/india-vs-west-indies-3rd-odi-port-spain-weather-report-and-pitch-report/", "date_download": "2019-08-21T00:29:57Z", "digest": "sha1:KTTVWSZJUVIQJCU6WFNN3DK2APD7RLQS", "length": 32995, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Vs West Indies, 3rd Odi : Port Of Spain Weather Report And Pitch Report | India Vs West Indies, 3rd Odi : तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला ��ेलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nIndia vs West Indies, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज\nIndia vs West Indies, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून अखेरचा वन डे सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येते होणार आहे.\nIndia vs West Indies, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज\nपोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून अखेरचा वन डे सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येते होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला. पहिल्या सामन्यात केवळ 13 षटकं झाली, तर दुसरा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 59 धावांनी जिंकला होता. आता तिसऱ्या वन डेतही विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर वेस्ट इंडिजला विजय मिळवून ख्रिस गेलला निरोप देण्याची संधी आहे.\nपण, या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आज दिवसभर 40 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पण, त्याचा सामन्यावर अधिक परिणाम जाणवणार नाही. येथील खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी असणार आहे. पण, पावसाचा किंचितसा व्यत्यय लक्षात घेता 270+ धावाही आव्हानात्मक ठरू शकतात.\nहिटमॅन रोहित शर्मा आज युवराज सिंगचा 'खास' विक्रम मोडणार\nभारतीय सलामीवर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात खास विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला त्यासाठी केवळ 26 धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे. वन डे क्रिकेटमध्ये रोहितनं 217 सामन्यांत 48.74च्या सरासरीनं 8676 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतकं आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजने 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. रोहितला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत सातव्या क्रमांकावर येण्यासाठी 26 धावांची गरज आहे. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर ( 18426), विराट कोहली ( 11406), सौरव गांगुली ( 11363), राहुल द्रविड ( 10889), महेंद्रसिंग धोनी ( 10773) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 9378) हे आघाडीवर आहेत.\nभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहूल, मनिष पांडे, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी\nवेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndia vs West IndiesRohit SharmaIndiaWest IndiesTeam Indiaभारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभारतवेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ\n...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\nहै तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना\nव्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल���पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nदेशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/02/", "date_download": "2019-08-20T23:55:30Z", "digest": "sha1:TUBB3WKWEDWEJ7FXW2LCI3HVCJSXL7E2", "length": 6064, "nlines": 113, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "February | 2016 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nप्रश्न, प्रश्न ….सुजयच्या बाबतीत सगळंच प्रश्न पडण्यासारखच होतं, हे पुन्हा तिला जाणवायला लागलं. पण लग्नाला अजून वेळ आहे म्हणून हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाही, हेही तिच्या लक्षात आलं. … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nत्याने घड्याळात बघितलं. रात्रीचा दीड वाजत होता. थोडा उशीर झाला होता खरा, पण चालेल …कामही तितकंच महत्वाचं होतं ना. त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला. दोन–तीन रिंग्स मधेच फोन उचलला … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज���ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/john-deere-rotary-tiller-rt1004/mr", "date_download": "2019-08-20T22:36:42Z", "digest": "sha1:BYNQCWPBO3EK2BDI3LJWFY6DRBL26POB", "length": 4858, "nlines": 121, "source_domain": "khetigaadi.com", "title": "John Deere Rotary Tiller RT1004", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nब्लेडची संख्या : 30\nकार्यरत रूंदी : 122 cm\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:23:07Z", "digest": "sha1:BAGU3DH63RM4Q466S7S3IVML3PTI2IZH", "length": 7318, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अजिंठा लेणीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअजिंठा लेणीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अ��िंठा लेणी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसह्याद्री ‎ (← दुवे | संपादन)\nजुन्नर ‎ (← दुवे | संपादन)\nरायगड (किल्ला) ‎ (← दुवे | संपादन)\nअजिंठा-वेरुळची लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nविदिशा ‎ (← दुवे | संपादन)\nपाताळेश्वर, पुणे ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nमथुरा ‎ (← दुवे | संपादन)\nश्रावस्ती ‎ (← दुवे | संपादन)\nगया ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय रेल्वे ‎ (← दुवे | संपादन)\nनाणेघाट ‎ (← दुवे | संपादन)\nहरिश्चंद्रगड ‎ (← दुवे | संपादन)\nवेरूळची लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nसिल्लोड ‎ (← दुवे | संपादन)\nकास पठार ‎ (← दुवे | संपादन)\nएरंडोल ‎ (← दुवे | संपादन)\nकान्हेरी लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिरश्मी लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‎ (← दुवे | संपादन)\nहंपी ‎ (← दुवे | संपादन)\nमानस राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nकाझीरंगा राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nसुंदरबन राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nव्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतातील जागतिक वारसा स्थाने ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने ‎ (← दुवे | संपादन)\nताजमहाल ‎ (← दुवे | संपादन)\nलेण्याद्री ‎ (← दुवे | संपादन)\nकालका−सिमला रेल्वे ‎ (← दुवे | संपादन)\nहुमायूनची कबर ‎ (← दुवे | संपादन)\nकोणार्क सूर्य मंदिर ‎ (← दुवे | संपादन)\nकुतुब मिनार ‎ (← दुवे | संपादन)\nमहाबलिपुरम ‎ (← दुवे | संपादन)\nपट्टदकल ‎ (← दुवे | संपादन)\nआग्‍ऱ्याचा किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nखजुराहो ‎ (← दुवे | संपादन)\nमहाबोधी विहार ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील पर्यटन ‎ (← दुवे | संपादन)\nपाटलीपुत्र ‎ (← दुवे | संपादन)\nफत्तेपूर सिक्री ‎ (← दुवे | संपादन)\nलेणे ‎ (← दुवे | संपादन)\nलोणार सरोवर ‎ (← दुवे | संपादन)\nअगाशिव लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nघारापुरी लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nदार्जीलिंग हिमालयन रेल्वे ‎ (← दुवे | संपादन)\nभीमबेटका ‎ (← दुवे | संपादन)\nसांचीचा स्तूप ‎ (← दुवे | संपादन)\nचोळ राजांची मंदिरे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/hsc-class-12th-result-2019-date-maharashtra-board-class-12th-result-declared-mahresult-nic-in-how-to-check-result-online/", "date_download": "2019-08-20T23:30:27Z", "digest": "sha1:M5VA7C7GU2B65S36S44Z5AR4DRI2RWQU", "length": 13693, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "१२ वी च्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी ; निकालाची तारीख जाहीर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n१२ वी च्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी ; निकालाची तारीख जाहीर\n१२ वी च्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी ; निकालाची तारीख जाहीर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २८ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.\nयंदा आयसीएसई आणि सीबीएसई या मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर झाले आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली होती. यंदा राज्यातल्या नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. मागील दोन वर्ष बोर्डाकडून ३० मे रोजी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nबारावीचा निकाल mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.\nहिरव्या पालेभाज्या असतात आरोग्यासाठी हितकारक\nबिर्याणी फुकट न दिल्याने कोयत्याच्या धाकाने हॉटेलचालकाला लुबाडले\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकलम 370 रद्द केल्याच्या समर्थनार्थ कॅनडातील भारतीय रस्त्यावर, केली…\nपुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या\nअनैतिक संबंधातून पतीचा खून, पोलिसांची दिशाभूल करणारी पत्नी आणि तिचा…\nमद्यधुंद चालकाने फुटपाथवरील 7 जणांना चिरडलं, 2 जण गंभीर जखमी (व्हिडीओ)\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘संसद’ प्लॅस्टिक…\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\nअनेकजणांना रात्री झोपेत पडतात ‘या’ 7 प्रकारची ‘स्वप्ने’, जाणून घ्या कोणत्या स्वप्नाचा काय आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/patanjali-sales-drop-first-time-in-five-years/", "date_download": "2019-08-20T22:27:12Z", "digest": "sha1:WWFXCUTYUAJUHA4HMNSDQELXU6DFGQGP", "length": 14134, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "पतंजलीचे मार्केट डाऊन... पतंजलीच्या उत्पादनांनी भल्याभल्या", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतंजलीच्या उत्पादनांनी भल्याभल्या कंपन्यांना घाम फोडला होता. मात्र योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ आयुर्वेद उत्पादनांना पाच वर्षात पहिल्यांदाच मोठा फटका बसला आहे. पतंजलीच्या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी (जीएसटी) आणि कमकुवत वितरण व्यवस्थेमुळं कंपनीच्या उत्पादनाची विक्री कमी झाली आहे.\n‘केअर रेटिंग’नं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हे वास्तव समोर आलं आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पतंजलीला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात १० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हा महसूल ८,१४८ कोटींपर्यंत खाली घसरला होता. येत्या तीन ते पाच वर्षांत कंपनीची उलाढाल २० हजार कोटींवर नेण्याचा बाबा रामदेव यांचा प्रयत्न होता. २०१२ मध्ये ५०० कोटींपर्यंत मर्यादित असलेला कंपनीचा महसूल २०१६ मध्ये १० हजार कोटींपर्यंत गेला होता.\n‘पतंजली’ची स्वत:ची आयुर्वेद चिकित्सालयं असल्यानं सुरुवातीला त्यांच्या उत्पादनांची लोकप्रियता वेगानं वाढली होती. मात्र, पतंजलीची उत्पादने जनरल स्टोअरमध्ये गेल्यानंतर या लोकप्रियतेला ओहोटी लागली. सर्वसामान्य ग्राहक या उत्पादनांकडं इतर उत्पादनांप्रमाणेच पाहू लागला. त्याचा फटका पतंजलीला बसल्याचं बोललं जात आहे.\nnew delhipatanjalipolicenamaramdevनवी दिल्लीपतंजलीपोलीसनामाबाबा रामदेव\n‘या’ मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा शेळ���या, मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा\n४३ वर्षाच्या राहुल महाजनचे २५ वर्षाच्या मॉडेलशी तिसरे लग्न\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel…\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार…\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\nचांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम \nSBI करणार डेबिट कार्ड बंद, पैसे काढण्यासाठी आता वापरली जाणार ‘ही’ प्रणाली\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा…\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nमुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते…\nमाणसामध्ये देखील डुक्कराचे ‘हृदय’ लावलं जाऊ शकतं, लंडनमधील…\nलष्कराच्या मदतीने गुरुद्वारा गुरुनानक दरबारची पूरग्रस्तांना मदत\nपाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश,…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा मोठा ‘गौप्यस्फोट’ \nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\n SBI कडून ‘हे’ 3 चार्जेस पूर्णपणे रद्द, ग्राहकांना ‘फायदाच-फायदा’, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2773", "date_download": "2019-08-20T23:48:36Z", "digest": "sha1:YIKPWUDZEIMNOSSIU6626WIMHAH6MHQC", "length": 19156, "nlines": 105, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : १४ ते २० एप्रिल २०१९\nग्रहमान : १४ ते २० एप्रिल २०१९\nसोमवार, 15 एप्रिल 2019\nमेष : शुक्राची साथ मिळेल. तुमचा कामाचा वेग वाढेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. ओळखीचा उपयोग होऊन नवीन कामे मिळतील. अपेक्षित पैसे हाती येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत दिलेले काम पूर्ण कराल. स्वतःच्या अपेक्षा थोडाकाळ बाजूला ठेवाव्या लागतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चांगली घटना घडेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सत्संगाचे महिलांना लाभ होईल. मानसिक आरोग्य सुधारेल.\nवृषभ : कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. सुखाकडे झुकाल, पण कर्तव्यात कोठेही कसूर होणार नाही याचीही दक्षता घ्याल. व्यवसायात मनाजोगते पैसे मिळतील. आवक-जावक समान राहील, त्यामुळे शिल्लक मात्र राहणार नाही. गरजा वाढल्याने नवीन जोडधंदा सुरू करावासा वाटेल. नोकरीत फायदा ज्यात असेल, तेच काम हाती घ्याल. गोड बोलून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. घरासाठी नवीन खरेदीचा मोह होईल. प्रकृतीमान नाजूकच राहील. उरलेल्या वेळात जीवनाचा आस्वाद घ्याल.\nमिथुन : कामाचा ताण कमी झाल्याने हायस�� वाटेल. व्यवसायात अपेक्षित कामात प्रगती होईल. जुनी देणी देता येतील. आर्थिक प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीत कार्यपद्धतीत बदल घडवून कामे हातावेगळी कराल. वरिष्ठांनी दिलेल्या सवलतींचा लाभ घ्याल. कमी श्रमात कामाचा उरक पाडाल. घरात शुभकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. जुने प्रश्‍न धसास लागतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.\nकर्क : मनातील सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतील. ग्रहांची मर्जी आहेच. व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद होईल, त्यामुळे नवीन योजना हाती घ्याल. पैशाअभावी रखडलेली कामे वेग घेतील. इतरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने आनंद वाटेल. नोकरीत मनाजोगते काम मिळेल. बदलीच्या केलेल्या प्रयत्नांना यश येईल. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाईही चांगली होईल. घरात गृहसजावट, दुरुस्ती व वाहन खरेदीचे योग येतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग येतील.\nसिंह : विरोधकांवर मात करून प्रगतीची वाटचाल कराल. व्यवसायात आवश्‍यक त्यावेळी सबुरीचे धोरण ठेवलेत, तर फायदा तुमचाच होईल. व्यवसायात आर्थिक व्यवहारात भावनिक निर्णय घेऊ नये. सतर्क राहून स्पर्धेतील खबरबात घ्यावी. नोकरीत भोवतालच्या व्यक्तींचे नवीन अनुभव येतील. मतलबापुरते सहकारी व वरिष्ठ गोड बोलतील. मात्र, लक्षात आल्यावरही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नये. घरात मनःस्वास्थ्य व प्रकृतीचे तंत्र सांभाळावे. महिलांनी आनंदाने जमेल तेवढेच काम करावे. तरुणांनी अतिआत्मविश्‍वास बाळगू नये. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल.\nकन्या : कामाची पूर्तता झालीच पाहिजे हा अट्टहास तुमचा असतो, मात्र या सप्ताहात थोडेसे लवचिक धोरण स्वीकारून व वेगळ्या मार्गाचा अवलंब करून यश मिळवाल. आवश्‍यक तिथे हात सैल सोडाल. व्यवसायात फायदा वाढवण्यासाठी ओळखीचा उपयोग होईल. मात्र, पैशाचा हव्यास धरू नये. नोकरीत कामानिमित्ताने अधिकार व सवलती मिळतील, मात्र त्याचा गैरवापर टाळावा. प्रवासयोग येतील. सहकारी कामात मदत करतील. घरात मुलांसाठी वेगळा वेळ काढाल. पाहुण्यांची, आप्तेष्टांची सरबराई कराल. प्रियजनांच्या भेटीगाठीचे योग येतील. महिलांनी तब्येत सांभाळावी.\nतूळ : या सप्ताहात तुमचेच म्हणणे सर्वांनी ऐकावे हा हट्ट धरू नये. नको त्या कामात वेळ घालवण्यापेक्षा हातातील कामे वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष द्यावे. व्यवसायात नियोजनबद्ध काम केले, तर कामाचे समाधान मिळेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन फायदा मिळवण्याचा विचार असेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत स्वतःचे काम पूर्ण करून इतरांनाही कामात मदत कराल. वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य मानून कामाला लागाल. घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील. कुटुंबासमवेत प्रवासाला जाण्याचे योग येतील. महिलांना आवडत्या क्षेत्रात भरारी घेता येईल. विद्यार्थ्यांनी गडबड न करता पेपर सोडवावा.\nवृश्‍चिक : दुसऱ्यांच्या मनातले ओळखून तुम्ही तुमचा पवित्रा ठरवावा. या सप्ताहात व्यवसायात कामाचे प्रमाण चांगले राहील. मिळालेल्या नवीन संधीचा लाभ घेता येईल. नवीन कामे मिळतील. पैशांची चिंताही दूर होईल. नोकरीत स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधू शकाल. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकारी व वरिष्ठांना कळून येईल. घरात तरुणांचे विवाह ठरतील. तुमच्याच कामामुळे इतर कामे लांबणीवर पडतील. नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. महिलांना मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.\nधनू : ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. अनपेक्षित कामांना कलाटणी मिळेल. कामात परिस्थिती सुधारल्याने इच्छा-आकांक्षा वाढतील. आर्थिक व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. कुणालाही आश्‍वासने देताना त्याची पूर्तता करू शकाल, की नाही याचा अंदाज बांधावा. नोकरीत महत्त्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे करावीत. कामानिमित्ताने प्रवास घडेल. मिळालेल्या अधिकाराचा जरुरीपेक्षा जास्त वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरात कृतीवर भर राहील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नातेवाईकांपासून चार हात लांबच राहावे. विद्यार्थ्यांनी शांत चित्ताने अभ्यास ग्रहण करावा.\nमकर : मनातील बेत प्रत्यक्षात साकार होण्यास उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायात तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून कामाची उलाढाल वाढवाल. मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी भविष्यकाळात होणाऱ्या परिणामांचा अंदाज घेऊन कार्यपद्धती आखाल. पैशाची सोय होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. मात्र, त्य��ंच्या डिवचण्याकडे कानाडोळा करावा. मनावर संयम ठेवावा. स्वतःहून कुठलीही कामे ओढवून घेऊ नयेत. घरात तात्त्विक वाद होतील, तरी रागावू नये. मित्रमैत्रिणींच्या भेटीने आनंद वाटेल. महिलांना कामाची उमेद वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला योग्य दिशा मिळेल.\nकुंभ : तुमचा किचकट व चेंगट स्वभाव बाजूला ठेवून कामात उत्कृष्ट दर्जा ठेवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींना कसे हाताळता त्यावर तुमची यशाची भिस्त राहील. तडजोडीचे धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नोकरीत, कामात हळूहळू सुधारणा दिसेल. केलेल्या चुका निस्तरून नवीन कामे हाती घ्याल. कामात तुमची झलक दिसेल. घरात फुकटचा सल्ला देऊ नये. वैचारिक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने अभ्यास करून पेपर लिहावा.\nमीन : कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे करावीत. महत्त्वाच्या कामांचा अग्रक्रम ठरवून ती वेळेत पूर्ण करावीत. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे पूर्ण कामाचे आश्‍वासन देताना, जरा जास्तीची मुदत घ्यावी. कामाची वसुली करण्यावर लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढतील. विशेष सवलतीचे आमिष दाखवून जादा काम करून घेतील. घरात छोटासा समारंभ ठरेल. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. महिलांना हौसमौज करण्याचा मोह होईल. विद्यार्थ्यांनी मात्र शंका निरसन वेळीच करावे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/masik-pali-lavkar-yenyasathi/", "date_download": "2019-08-20T23:32:30Z", "digest": "sha1:FSVIYIER34DT4DTCYN53L57RQRKWTLHV", "length": 8307, "nlines": 59, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome आरोग्य काळजी मासिक पाळी मासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय\nमासिक पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय\nनमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे कैसे करे वर स्वागत आहे, मासिक पाळी लवकर येण्यासाठी काही घरगुती उपाय आपण आज जाणून घेणार आहोत.\nप्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी चा सामना करावा लागतो आणि वयाच्या 48व्या वर्षी किंवा 50 व्या वर्षापर्यंत मासिक पाळी येतच असते, साधारणतः महिलांची पाळी 28 ते 35 दिवसांची असते.\nकाही वेळा शरीरामध्ये हार्मोन्स बदल झाल्यामुळे मासिक पाळी येण्यास वेळ होतो, तर त्यामुळे महिलांना खूप त्रास होऊ शकतो. पण आजच्या या लेखामध्ये आपण मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करायला हवे याबद्दल जाणून घेऊया त्यामुळे मासिक पाळी येण्यासाठी गोळी चा वापर करायची गरज नाही पडणार.\nवारंवार मासिक पाळी लवकर येण्याची गोळी घेतल्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदल होत असतो. त्यामुळे त्यांना शारीरिक कष्ट पण द्यायला लागू शकतात.\nआपण आजच्या लेखामध्ये काही घरगुती उपाय वापरून पाळी लवकर आणू शकतो.\nमहिलांची मासिक पाळी लवकर येण्यासाठी काय करायला हवे \nमासिक पाळी लवकर येण्यासाठी\nचला मग तर जाणून घेऊ या काय आहेत हे घरगुती उपाय:\nपपई चा वापर करावा :\nवेळेच्या आधी पिरियड म्हणजे मासिक पाळी हवी असल्यास पपईचा सेवन सर्वात जास्त केला जातो. पपई खाल्ल्यामुळे महिलांच्या गर्भाशयात रक्ताचे संचलन वाढते आणि त्याच्यामुळे महिलांची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. पपई खाल्ल्यामुळे गर्भपात पण होऊ शकतो त्याकरिता ज्या महिलांना प्रेग्नेंसी नको असेल, अश्या महिलांनी गर्भपातासाठी पपई चा वापर करू शकतात.\nअद्रक चा वापर करावा :\nअद्रक चा वापर करावा\nअद्रक चा वापर केल्यामुळे शरीरामध्ये रक्तसंचार वाढतो आणि त्यामुळे गर्भाशय उत्तेजित होते महिलांच्या गर्भाशयामध्ये उत्तेजना आल्यामुळे त्यांचे मासिक पिरियड लवकर येतात. बऱ्याच वेळा महिलांना तीन ते चार पाच दिवसांमध्ये मासिक पाळी हवी असते त्याकरिता स्त्रिया पपई आणि अद्रक चा वापर करू शकतात.\nअद्रक चा काढा पिल्याने किंवा चहा मध्ये अद्रक जास्त मिसळून प्यायल्याने महिलांची पाळी लवकर येते.\nडाळिंबाचा वापर करून :\nकाही वेळा महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांचे पिरियड लवकर येत नाहीत आणि जर महिला डाळिंबाचा रस पितात तर त्यांना लवकर येण्यामध्ये मदत मिळते. रोज तीन ग्लास डाळिंबाचा रस पिल्याने साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये महिलांची पाळी येते.\nमासिक पाळी लवकर येण्यासाठी जर संत्री चा वापर केला, तर काहीच दिवसांमध्ये मासिक चक्र सुरू होऊन जाते . संत्री मध्ये विटामिन सी असल्यामुळे शरीरामध्ये एस्ट्रोजन ची मात्रा वाढवण्यासाठी संत्री खाल्ल्यास न��्कीच फायदा मिळतो. त्याकरता महिलांनी किंवा मुलींनी संत्री अधिक प्रमाणामध्ये खायला हवी या मुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते .\nतर मित्रांनो हे होते मासिक पाळी लवकर येण्यासाठी काही घरगुती उपाय. जर आपणाला काही शंका असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर आपण खाली कमेंट मध्ये लिहून विचारू शकतात.\nमासिक पाळी कशी येते \nPosted in मासिक पाळी.\nबाईचा दाणा काय असतो \nमासिक पाळी कशी येते मासिक पाळी बद्दल संपूर्ण माहिती\nमासिक पाळी कशी येते मासिक पाळी बद्दल संपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-08-20T22:19:45Z", "digest": "sha1:RC5VK2PMCZEM55W3A726NEDOKNWXESYR", "length": 9757, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "भारतीय टपाल विभाग Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n१० वी पास असणार्‍यांसाठी ‘सरकारी’ नोकरीची ‘सुवर्णसंधी’ ; भारतीय टपाल विभागात…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल विभागाने १० वी पास विद्यार्थ्यांसाठी १७३५ ग्रामीण टपाल सेवक (GDS) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या जागा भारतीय टपाल दिल्ली, हिमाचल…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑ��लाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘त्या’ बँकेत वृद्ध, भूमिहीन शेतमजुरांच्या कर्जप्रकरणात…\nCM येडियुरप्पांनी 3 आठवडयानंतर मंत्रिमंडळ बनवलं, अपक्ष आमदारांनी देखील…\nराज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्ते ED च्या कार्यालयावर जाणार\nमद्यधुंद चालकाने फुटपाथवरील 7 जणांना चिरडलं, 2 जण गंभीर जखमी (व्हिडीओ)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत कोण-कोण करणार भाजपप्रवेश \nपिंपरी : सराईत गुन्हेगार 9 महिन्यानंतर गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-conference-atapadi-sangli-maharashtra-19346", "date_download": "2019-08-20T23:36:40Z", "digest": "sha1:VD3MIZF5AKVIE6XYYQCSUVTNJJAQWXAH", "length": 14059, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water conference in atapadi, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआटपाडी येथे २६ जूनला पाणी परिषद\nआटपाडी येथे २६ जूनला पाणी परिष���\nबुधवार, 15 मे 2019\nआटपाडी, जि. सांगली ः शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी पाणी चळवळीची २६ जूनला होणारी पाणी परिषद यशस्वी करण्याचा निर्धार येथे पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आला.\nआटपाडी, जि. सांगली ः शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी पाणी चळवळीची २६ जूनला होणारी पाणी परिषद यशस्वी करण्याचा निर्धार येथे पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आला.\n१९९२ मध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडीत तेरा दुष्काळी तालुक्‍यांची पहिली पाणी परिषद घेतली होती. दुष्काळी तालुक्‍यांना सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता. गेली २६ वर्षे हा लढा अखंडपणे सुरू आहे. या वर्षीची २७ वी पाणी परिषद आटपाडीत घेतली जाणार आहे. त्याच्या तयारीसंदर्भात येथील तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात तेरा तालुक्‍यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. या वेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, हुतात्मा संकुलाचे अध्यक्ष वैभव नायकवडी, बाबूराव गुरव उपस्थित होते.\nबैठकीत पाणी परिषदेसंदर्भात चर्चा झाली. टेंभू योजनेसह अन्य सिंचन योजनांची कामे जून अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निधी असतानाही ती पूर्ण झालेली नाहीत. ती तातडीने पूर्ण करावीत. बंद पाइपलाइनची कामे पूर्ण करावीत आदी मागण्या करण्याचा निर्णय झाला.\nयावेळी आमदार गणपतराव देशमुख यांनी समन्यायी पाणी वाटप पद्धतीने शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी शिवाजीराव काळुंगे, दत्ता जाधव, विश्वंभर बाबर, प्रा. आर. एस. चोपडे, बाळासाहेब बागवान, शिवाजीराव पाटील, महादेव देशमुख आदी उपस्थित होते.\nसिंचन आमदार गणपतराव देशमुख सांगली\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेत���ऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-2843", "date_download": "2019-08-20T23:46:44Z", "digest": "sha1:FDEE4SRF7EAO5SHGYLHDH3BWXB6GQNO7", "length": 11875, "nlines": 160, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nसोमवार, 29 एप्रिल 2019\n१) ब २) क ३) ड ४) क ५) ड ६) क ७) ब ८) ब ९) अ १०) ड ११) क १२) ब १३) अ १४) अ १५) अ १६) ब १७) ड १८) क १९) क २०) ब\nकोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते\nब) युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय\nड) मनुष्यबळ विकास मंत्रालय\nकोणत्या मंत्रालयाने SHREYAS (श्रेयस) योजनेचा शुभारंभ केला\nअ) वित्त मंत्रालय ब) संरक्षण मंत्रालय\nक) मनुष्यबळ विकास मंत्रालय ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय\nराष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार किती विभागांमध्ये दिले जातात\nअ) ४ ब) ७ क) ५ ड) ६\nकोणत्या क्षेत्रासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिले जातात\nअ) कला ब) साहित्य\nक) विज्ञान व तंत्रज्ञान ड) पत्रकारिता\nउड्डयन परिषद २०१९’ या कार्यक्रमाचा विषय काय होता\nअ) उडे देश का हर नागरिक\nब) फ्लाइंग ऑल डे ऑल नाइट\nड) फ्लाइंग फॉर ऑल\nभारतीय उड्डयन उद्योग जगातला कितव्या क्रमांकाचा उद्योग आहे\nअ) पहिल्या ब) दुसऱ्या क) तिसऱ्या ड) सातव्या\nकोणत्या शहरात चौथी ‘जागतिक डिजिटल आरोग्य भागीदारी शिखर परिषद’ भरविण्यात आली\nअ) मुंबई ब) दिल्ली क) चेन्नई ड) हैदराबाद\nकोणत्या राज्यात ईशान्य भारतातल्या पहिल्या राष्ट्रीय संरचना (Design) संस्थेचे उद्‌घाटन केले गेले\nअ) मणिपूर ब) आसाम\nक) नागालॅंड ड) सिक्कीम\n............ यांना २०१८ या वर्षासाठी ‘गांधी शांतता’ पुरस्कार देण्यात आला.\nक) अक्षय पात्र फौंडेशन\nओडिशाच्या किनारपट्टीवर अलीकडेच यशस्वीपणे चाचणी घेतलेले QRSAM हे भारतीय क्षेपणास्त्र ........ या प्रकारचे आहे.\nअ) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र\nब) हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र\nक) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र\nड) जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र\n‘संप्रिती २०१९’ हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा वार्षिक संयुक्त लष्करी युद्धसराव आहे\nअ) नेपाळ ब) भूतान क) बांगलादेश ड) जपान\nकोणत्या सरकारी विभागाद्वारे ‘अटल जय अनुसंधान जैवतंत्र मोहीम’ सुरू करण्यात आली\nअ) कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग\nक) पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग\nड) कृषी संशोधन व शिक्षण विभाग\nनायजेरियाच्या राष्ट्रपतिपदी पु��्हा एकदा कोण निवडून आले आहेत\nअ) मुहम्मदू बुहारी ब) अटीकू अबुबकर\nक) आतिफ बुहारी ड) सलमान अल कशीश\nआफ्रिका खंडाचा कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे\nअ) नायजेरिया ब) दक्षिण आफ्रिका\nक) सोमालिया ड) काँगो\nकोणत्या भारतीय बुद्धिबळ खेळाडूने ‘कान्स इंटरनॅशनल ओपन चषक २०१९’ ही स्पर्धा जिंकली\nअ) अभिजित गुप्ता ब) विश्वनाथन आनंद\nक) रवी कुमार ड) पंकज त्रिपाठी\nसंयुक्त राष्ट्रसंघासाठी नवीन अमेरिकेच्या राजदूत या पदासाठी कोणाला नेमण्यात आले\nअ) निकी हेली ब) केली नाईट क्राफ्ट\nक) इव्हान्का ट्रम्प ड) शर्मिली रॉजर\nस्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या शहराला सर्वाधिक स्वच्छ राजधानी शहराचा पुरस्कार देण्यात आला\nअ) मुंबई ब) भुवनेश्वर क) जयपूर ड) भोपाळ\nस्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणते शहर भारतातले सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले\nअ) इंफाळ ब) भुवनेश्वर क) इंदूर ड) लखनौ\nप्रधानमंत्री विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता सल्लागार परिषदेकडून नऊ राष्ट्रीय मोहिमांचा शुभारंभ करण्यात आला. खालील कोणती मोहीम त्या नऊ मोहिमांपैकी एक नाही\nअ) आर्टिफिशियल इंटेलिजंट ब) क्वांटम फ्रंटियर\nक) इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट मॅनेजमेंट ड) इलेक्‍ट्रिक व्हेइकल्स\nकोणता दिवस ‘जनऔषधी दिन’ म्हणून साजरा केला जातो\nअ) १२ मार्च ब) ७ मार्च क) २१ मार्च ड) २१ डिसेंबर\nमंत्रालय संसद कल्याण संरक्षण मंत्रालय ministry of defense विकास प्रशासन administrations पुरस्कार awards विभाग sections\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-ipm-harbhara-ghateali-14060?tid=202", "date_download": "2019-08-20T23:43:09Z", "digest": "sha1:436I7XPI75WWQ47OMLLWTRPQA4KC7M32", "length": 18004, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, ipm for harbhara ghateali | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण\nहरभऱ्यावरील घाटेअळी���े एकात्मिक नियंत्रण\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण\nवाय. बी. मात्रे, आर. बी. डाके, डॉ. डी. आर. कदम\nमंगळवार, 27 नोव्हेंबर 2018\nहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते.\nघाटे अळीच्या अवस्था ः अंडी - अळी - कोष – पतंग\nहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते.\nघाटे अळीच्या अवस्था ः अंडी - अळी - कोष – पतंग\nविशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव. मात्र, घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव जास्त नुकसान कारक ठरतो.\nहरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ४० टक्के पर्यंत आढळतो.\nसाधारणतः एक अळी ३० - ४० घाट्याचे नुकसान करते.\nकाबुली हरभऱ्यावर देशी वाणापेक्षा घाटे अळीचा अधिक प्रादुर्भाव आढळतो.\nटपोऱ्या देशी वाणावर लहान दाण्यांच्या वाणापेक्षा घाटेअळीचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.\nदाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो.\nघाटेअळी एकात्मिक कीड नियंत्रण :\nउन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी, त्यामुळे किडीचे कोष उघडे पडतात. पक्षी ते वेचून खातात. यासाठी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी चार-पाच दिवस आधी सकाळी लवकर थोडा भात शिजवून शेतात रिकाम्या जागी धुर्यावर विखरून टाकावा.\nपक्षी थांबे एकरी १० ते २० प्रमाणात लावावेत किंवा पेरतेवेळी ज्वारी किंवा मक्‍याचे दाणे टाकावे. याकडेही पक्षी आकर्षित होतात. त्यावर बसून पक्षी अळ्यांचा फडशा पाडतात.\nशिफारशीत आणि रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे, तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.\nघाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी गंधसापळ्यांचा वापर करावा.\nहरभरा पिकात आंतरपीक किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.\nमुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.\nवनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव दिसताच,\nनिंबोळीअर्क ( ५%,) किंवा अॅझाडीरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी.\nजैविक कीटकनाशक एचएएनपीव्ही हेक्टरी ५००एल.ई म्हणजेच ५०० मिली विषाणू प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळावे. त्यामध्ये ५०० मिली चिकटद्रव्य आणि ५० ग्रॅम उत्तम दर्जाची नीळ टाकून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.\nबिव्हेरिया बॅसियाना (१ टक्के विद्राव्य) ३ किलो प्रति हेक्टरी प्रति ५००लिटर पाणी किंवा ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.\nरासायनिक नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी\n१) क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा\n२) ईमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा\n३) डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मिली. किंवा\n४) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १.२५ मिली किंवा\n५) क्लोरअँन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा\n६) फ्लूबेंडीअमाईड (४८ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा\n७) क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मिली.\n(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागात वाय. बी. मात्रे, आर. बी. डाके हे पी. एचडीचे विद्यार्थी असून, डॉ. डी. आर. कदम हे सहयोगी प्राध्यापक आहेत.)\nझेंडू कीटकनाशक लेखक कृषी विद्यापीठ agriculture university परभणी शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nयोग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद : मध्यम ते...\nतयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...\nतंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...\nतुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...\nतुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...\nकर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...\nतूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...\nअनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....\nतंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nशिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...\nकामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...\nतूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...\nहरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...\nतुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...\nलोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...\nरब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...\nआंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....\nनियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0,_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2019-08-20T22:36:15Z", "digest": "sha1:PY4BOO5VEICQWCTAJB6T7YYM6W4ILVCB", "length": 4014, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रोटॉन शहर, कनेटिकट - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यू लंडन काउंटीमधील ग्रोटॉनचे स्थान\nग्रोटॉन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १०,०१० आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल���याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T23:24:32Z", "digest": "sha1:ESFNF7CWZUZATCGI7T6KFBP66L2FT2SF", "length": 6127, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रघुनाथ पांडुरंग करंदीकर - विकिपीडिया", "raw_content": "\nरघुनाथ पांडुरंग करंदीकर (जन्म : पंढरपूर, ऑगस्ट २१ १८५७ - मृत्यू : सातारा, एप्रिल २४, १९३५) हे मराठी भाषेतील पत्रांच्या व दैनंदिनींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध असे साहित्यिक होते. ते मराठी भाषा व संस्कृती यांचे कडवे अभिमानी होते. इ.स. १८४०मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते वकिली करण्याकरिता साताऱ्यात स्थायिक झाले. करंदीकर हे लोकमान्य टिळकांचे निष्ठावंत सहकारी आणि स्नेही होते. जेथे जात, तेथून ऐतिहासिक साधने गोळा करून आणीत. इ.स. १९१८साली ते इंग्लंडला गेले, आणि तेथून त्यांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचा भारताच्या रेसिडेन्टबरोबर झालेला पत्रव्यवहार नकलून भारतात आणला. मेणवली येथील नाना फडणवीस यांचे दप्तर त्यांच्या वंशजांकडून मिळवून करंदीकरांनी ते दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्याकरवी प्रसिद्ध करविले.\nर.पां. करंदीकर यांची पुस्तके[संपादन]\nकेदारखंड-यात्रा (पत्ररूपातील प्रवासवर्णन-१९३६), प्रकाशक : दत्तात्रय रघुनाथ करंदीकर\nविलायतेहून धाडलेली पत्रे (१९३५)\nर.पां. करंदीकर यांची दैनंदिनी[संपादन]\n’रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी’ (१९६२) या नावाचे एक पुस्तक वि.रा. करंदीकर यांनी संपादित केले आहे.\nरघुनाथ पांडुरंग करंदीकर हे १९०५ साली साताऱ्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १८५७ मधील जन्म\nइ.स. १९३५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१४ रोजी ०१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T23:03:05Z", "digest": "sha1:HOU5DVR26URREX7XFQFDEJ7OETJZAGPU", "length": 3462, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दुर्गचित्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ पैकी खालील ७ संचिका या वर्गात आहेत.\nदौलताबाद किल्ला.JPG २,०४८ × १,५३६; १.३३ मे.बा.\nमलंगगड.JPG १,०२४ × ७६८; २३३ कि.बा.\nसज्जनगड.jpg ३,०६८ × १,३८७; १.१९ मे.बा.\nसिद्धगड.jpg ५७६ × ४३२; १९ कि.बा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१५ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/sports-news-pr-sreejesh-comeback-indian-hockey-team-91444", "date_download": "2019-08-20T23:38:21Z", "digest": "sha1:GQDSY7ET6R3XGMH6BQULN5Q4OHZDMXT2", "length": 14091, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news pr sreejesh comeback in indian hockey team श्रीजेशचे भारतीय संघात पुनरागमन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nश्रीजेशचे भारतीय संघात पुनरागमन\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nमुंबई - माजी कर्णधार पीआर श्रीजेशने भारतीय हॉकी संघात पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात श्रीजेशची निवड करताना आकाश चिकटे, तसेच सूरज करकेरा या आशियाई, तसेच हॉकी लीगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या गोलरक्षकांना ब्रेक देण्यात आला आहे.\nमुंबई - माजी कर्णधार पीआर श्रीजेशने भारतीय हॉकी संघात पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात श्रीजेशची निवड करताना आकाश चिकटे, तसेच सूरज करकेरा या आशियाई, तसेच हॉकी लीगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या गोलरक्षकांना ब्रेक देण्यात आला आहे.\nगतवर्षी अझलान शाह स्पर्धेत खेळताना श्रीजेशला दुखापत झाली होती. तो आठ महिन्यांनंतर संघात येत आहे. मनप्रीत सिंगच ��र्णधार असलेल्या या संघात श्रीजेशप्रमाणे विश्‍वकरंडक कुमारविजेत्या संघातील गोलरक्षक कृष्णन बहादूर पाठक याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र आकाश चिकटे आणि सूरज करकेरा या गोलरक्षकांना संघाबाहेर ठेवण्याचे कारण हॉकी इंडियाने स्पष्ट केलेले नाही.\nहॉकी लीगच्या अंतिम टप्प्याच्या वेळी संघाबाहेर असलेला सरदार सिंग याच्याबरोबरच एस. व्ही. सुनील या अनुभवी खेळाडूसही बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी आक्रमक दिलप्रीत सिंग, मध्यरक्षक विवेक सागर प्रसाद या नवोदितांची निवड झाली आहे. ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या स्पर्धेचा फायदा होईल, नवोदित तसेच काही अनुभवी खेळाडूंचा या संघात चांगला संगम आहे,’ असे मार्गदर्शक श्रुअर्ड मरिन यांनी सांगितले.\nसंघ - गोलरक्षक - पीआर श्रीजेश, कृष्णन बहादूर पाठक. बचावपटू - हरमनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंग, बिरेंदर लाक्रा. मध्यरक्षक - मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग, विवेक सागर प्रसाद, हरजीत सिंग, नीलकांत शर्मा, सिमरनजीत सिंग, सतबीर सिंग. आक्रमक - दिलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अरमान कुरेशी.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'त्या' दोघींचे झालेले लग्न अन् आता एकीला होणार बाळ\nव्हाईट फर्न्सची कर्णधार एमी सॅटर्थवेट हिने पहिल्या बाळाच्या जन्मासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू फर्न्स आणि ली ताहुहू यां...\nविल्यम्सनला विश्रांती; संघाची धुरा या वेगवान गोलंदाजाकडे\nकोलंबो : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती...\nजेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर\nगयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे....\nपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन;...\nविराटला आता शतके करावीच लागतील; अव्वल स्थानासाठी स्मिथ मागावर\nदुबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ��्मिथ याने ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांनंतर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनला आयसीसी कसोटी...\n शास्त्रींचा कपिल देवांना शिव्या घालतानाचा व्हिडिओ व्हायरल\nनवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/megablock-central-and-western-railway-canceled-204518", "date_download": "2019-08-20T23:25:27Z", "digest": "sha1:5XCYLKJWVKAS4QRWTWBA2V4ICLOUO3CK", "length": 11927, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Megablock of Central and Western Railway canceled मुंबईकरांना दिलासा! मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द\nशनिवार, 3 ऑगस्ट 2019\nमुसळधार पावसाने ठाणे परिसरात पावसाने कहर केल्यानंतर​ मध्य रेल्वेचा कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.\nमुंबई : हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य​ आणि पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर हार्बर मेगाब्लॉक मात्र रद्द करण्यात आलेला नाही. ​\nमुसळधार पावसाने ठाणे परिसरात पावसाने कहर केल्यानंतर​ मध्य रेल्वेचा कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.\nतसेच हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर​ आणि दरम्यान रविवारी (ता. 4) ब्लॉक घेऊन कामे करण्यात येणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : ...अन्यथा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात\nदाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही, तर ही...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nबॅंक ऑफ इंडियाची \"एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका\nमुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी...\nमुंबई महापालिकेकडे 17 हजार रिकामी घरे\nमुंबई: मुंबई महापालिकेकडे प्रकल्पग्रस्तांसाठी बोरिवली ते मलबार हिल आणि भांडुप, खार, चांदिवली येथे 17 हजार रिकामी घरे असल्याचे उघड झाल्याने माहुल...\nऔरंगाबादला नमवून नागपूर उपांत्य फेरीत\nनागपूर : हिमांशू शेंडे, शर्विल बोमनवार व निखिल चौधरीच्या कामगिरीच्या जोरावर यजमान नागपूर संघाने उपांत्यपूर्व लढतीत औरंगाबादचा 32 गुणांनी सहज...\n\"त्या' केंद्रावरील वितरित सर्व आधार कार्डची तपासणी\nनागपूर : आपले सेवा केंद्रावर बोगस आधार कार्ड तयार करण्यात येत असल्याचे उघड झाल्यानंतर आता \"त्या' केंद्रावरून वितरित करण्यात आलेल्या सर्व आधार कार्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/06/10/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-19/?replytocom=73", "date_download": "2019-08-20T23:56:17Z", "digest": "sha1:5TTSMISXYWDDBY3OYPTRSUCYVCVJFWVA", "length": 67775, "nlines": 457, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 19) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nईशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव एकत्र दिसत होते.\nतेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं इंडीकेशन आलं. ‘टू, टू…टू,टू ‘\n“आत्ता एवढ्या रात्री कुणाचा मेसेज बघ गं ईशा जरा…..”\nतेवढ्यात अजून एक मेसेज आला, ‘टू टू, टू,टू ‘\n“बघते. पण आधी मला तुला काय कळलंय ते सांग…..”\n“हम्म….बघितले मेसेजेस ….आता सांग..काय कळलंय तुला \n“कोणाचा मेसेज आहे एवढ्या रात्री\n“दोघे प्रेमवीर तुमचे…” ईशा पलंगावर बसत म्हणाली.\n बघू फोन दे…” सायली तिच्याजवळ येत म्हणाली\nमेसेज वाचून झाल्यावर फोन बाजूला ठेवत सायली म्हणाली,\n“प्रेमवीर वगैरे काय गं, काय तोंडाला येईल ते बोलतेयस\n “ईशा तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.\n सुजय आणि तो सिद्धार्थ” सायली तिरकस स्वरात म्हणाली.\n“सुजय कशासाठी करतोय हे सगळं तुझ्याशी लग्न करण्यासाठीच ना….तुझ्या प्रेमात आकंठ बुडालेला असणार आहे तो…नक्कीच…आणि….”\n“ईशा …बास ….गप्प बस…..”सायली तिच्यावर जोरात ओरडलीच.\nईशाच्या तोंडून ‘सुजय तुझ्या प्रेमात‘ वगैरे ऐकून सायलीला कसंतरीच झालं. खरं तर तिला सहनच झालं नाही. ईशाने त्याचं नाव आपल्या नावाशी जोडलं तर आपल्याला एवढा त्रास झाला. काही दिवसांपूर्वी आयुष्यभरासाठी नातं जोडण्यासाठी आपण ह्याला होकार दिला आणि आज आपल्या नावाबरोबर ह्याचं नाव नुसतं गम्मत म्हणून ऐकायलाही सहन होत नाहीये, तिच्या मनात येउन गेलं.\n“ओके, ओके…बरं बाई…..सिद्धार्थ बद्दल बोलूया का\nईशाला तिच्या रागाचं कारण कळत होतं. पण तिला सिद्धार्थबद्दल सायलीशी बोलायचंच होतं.\n ईशा उगीच काहीतरी बडबड करत बसू नकोस हा” सायली वैतागली होती.\n“मी त्याला प्रेमवीर का म्हटलं माहीत आहे का तुला\n“ईशा स्टॉप इट….आपण दुसरं काही बोलूया का प्लीज\nसायलीला अंदाज येत होता ईशाला तिच्याशी काय बोलायचं होतं त्याचा. सिद्धार्थला आपण आवडतो हे तिलाही माहीत होतं. पण आत्ता त्यावर बोलण्यात तिला वेळ वाया घालवायचा नव्हता. तिला खूप महत्वाचं काहीतरी कळलं होतं आणि ते ईशाशी बोलणं महत्वाचं होतं.\n“ईशा, त्याला मी आवडते असंच सांगायचं आहे ना तुला मला अंदाज आहे त्याचा…गीता म्हणाली होती तसं….” सायलीनेच शेवटी हा विषय संपवायचं ठरवलं.\n“नुसती आवडत नाहीस, तो प्रेमात पडलाय तुझ्या. खूप सिरियस आहे तो तुझ्या बाबतीत….”ईशा\n” सायलीने ईशाकडे पाठ फिरवली.\nईशाचं बोलणं ऐकून सायलीला उगीच लाजल्यासारखं झ���लं. आपल्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ईशाला दिसू नयेत म्हणून सायलीने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला होता. ईशाच्या मात्र ते लक्षात नाही आलं.\n त्याच्याकडे बघितल्यावरच कळतं. तो बाकीच्यांकडे बघताना, बोलताना नॉर्मल असतो पण तुझ्याकडे बघताना मात्र तो वेगळाच वाटतो. तुझ्याशी बोलत असला की तो स्वतःमध्येच हरवल्यासारखा वाटतो. असं वाटतं की त्याला वेगळंच काहीतरी बोलायचंय तुझ्याशी पण सगळ्यांसमोर तो वेगळं बोलतो. आज पण तू कॉफी घेत होतीस तेव्हा खाली बघत होतीस पण तो तुझ्याकडेच बघत होता. त्याची नजरच सांगते अगं….”\n“मला नाही तसं वाटत …” सायलीला विषय वाढवायचा नव्हता.\n“मला माहीत आहे, त्याला तू आवडतेस हे तुला कळल्यावर तू जरा लांबच राहिली असणार त्याच्यापासून. जेवढ्यास तेवढं बोलत असणार, म्हणून तुला हे कळलं नसेल. परवा तुझ्या ऑफिसमध्ये सुजयवर वॉच ठेवत होता ना तो, तेव्हा पटकन काय बोलून गेला माहितीये, समोर सायली असल्यावर हे सगळं प्रकरण मी असंच सोडून देणं शक्यच नाही, असं म्हणाला. तो खरंच प्रेमात पडलाय तुझ्या सायले…..”\nसायलीची तिच्याकडे पाठ होती म्हणून ईशाला तिच्या गालावर उमटलेलं मंदसं लाजरं हसू आणि चढलेली गुलाबी छटा दिसली नाही. सायलीच्याही समोर आरसा नव्हता त्यामुळे तिलाही तिच्याही नकळत चेहऱ्यावर उमटलेले भाव कळलेच नाहीत. ईशा जे बोलली होती, ते सायलीला माहीत नव्हतं का पण तरीही आज ईशाच्या तोंडून हे सगळं ऐकून तिला नक्की काय झालं होतं पण तरीही आज ईशाच्या तोंडून हे सगळं ऐकून तिला नक्की काय झालं होतं ईशा जे बोलत होती, तेच सारखं सारखं ऐकत रहावसं का वाटत होतं ईशा जे बोलत होती, तेच सारखं सारखं ऐकत रहावसं का वाटत होतं ह्या नवीन जाणीवेत ती तिच्याही नकळत क्षणभर रमून गेली. इतकी की, दोन मिनिटांपूर्वी सुजय तिच्या प्रेमात पडलाय हे ऐकून तिला राग आला होता आणि आता हेच सिद्धार्थच्या बाबतीत ऐकून तिची प्रतिक्रिया एवढी वेगळी होती, हेसुद्धा तिला कळलं नाही.\nसमोर पडलेलं ते लॉकेट ईशाच्या नजरेला पडलं आणि ती सिद्धार्थबद्दल अजून काही बोलायचं विसरूनच गेली. तिने जाऊन ते लॉकेट उचललं.\n“बऱ्यापैकी जड आहे हे सायले….कोणाचं असेल हे\nईशाने अचानक विषय बदलल्यामुळे आणि संदर्भ न लागल्यामुळे सायली गोंधळली. ईशाच्या हातात ते लॉकेट बघून ती आधीच्या सगळ्या भावनांतून बाहेर आली.\n“अगं हेच तर सगळं सांगायचंय तुला…पण तू नको ते विषय काढत बसलीस आत्ता….” सायली\n“हे लॉकेट कुठेतरी बघितल्यासारखं नाही वाटत तुला \n“बघितल्यासार…..नाही….मला नाही आठवत….सायले कोडी काय घालतेयस आत्ता या वेळेला….सांग ना लवकर …” ईशा\n“मी पण शुअर नाहीये. बट इफ आय एम नॉट रॉंग, मी …….यस….मी तिथेच बघितलंय……ईशा एक मिनिट थांब…” सायली\nसायलीला मेसेज पाठवल्यानंतर सुजय एक मिनिटभर शांत बसला होता. सायलीचा रिप्लायची वाट बघत होता. थोड्या वेळाने त्याने घड्याळात बघितलं आणि तो स्वतःशीच हसला.\n“बरोबर आहे…तीन वाजत आलेत रात्रीचे…सायलीने बघितला तरी असेल का मेसेज बघितला असेल तरी ती झोपेत असणार..आत्ता तिचा रिप्लाय कसा येईल बघितला असेल तरी ती झोपेत असणार..आत्ता तिचा रिप्लाय कसा येईल आपणही झोपावं आता…झोप लागेल का पण आपणही झोपावं आता…झोप लागेल का पण किती छान वाटतंय आज. सायलीचं प्रोफाईल त्या विवाह मंडळात बघितल्यापासून प्रत्येक दिवस नुसता सगळं प्लानिंग करण्यात गेला, विचार करण्यात, टेन्शन घेण्यात. पण आता थोडेच दिवस. माझं मन सांगतंय सायली लवकरात लवकर लग्न करण्यासाठी तयार होणार. आता कुठलाच धोका वाटत नाहीये. फक्त लग्न होईपर्यंत सायलीला कमीत कमी वेळा भेटायला हवं. आणि फार हुरळून जायला नको. आता माझ्याबद्दल सायलीला सांगू शकतील असे फार कमी लोक आहेत. कौस्तुभची ट्रान्स्फर झाली हे एक बरं झालं. सुंठीवाचून खोकला गेला. माझे सो कॉल्ड आई–बाबा, त्यांची तर इथे गरज पडेलच. राहता राहिले ते गोष्टीतली माझी मावशी आणि तिचा गोष्टीतला नवरा. त्या मावशीबाई तर त्यांचे पैसे घेऊन लगेच त्यांच्या गावाला रवाना झाल्या होत्या. पण ते काका इथेच आहेत अजून. त्यांचं घर वगैरे तर सायलीच्या घराजवळ किंवा ऑफिसजवळ नाहीये, त्यामुळे त्यांना कुणी इथे बघेल असं नाही. पण उगीच रिस्क कशाला घ्यायची किती छान वाटतंय आज. सायलीचं प्रोफाईल त्या विवाह मंडळात बघितल्यापासून प्रत्येक दिवस नुसता सगळं प्लानिंग करण्यात गेला, विचार करण्यात, टेन्शन घेण्यात. पण आता थोडेच दिवस. माझं मन सांगतंय सायली लवकरात लवकर लग्न करण्यासाठी तयार होणार. आता कुठलाच धोका वाटत नाहीये. फक्त लग्न होईपर्यंत सायलीला कमीत कमी वेळा भेटायला हवं. आणि फार हुरळून जायला नको. आता माझ्याबद्दल सायलीला सांगू शकतील असे फार कमी लोक आहेत. कौस्तुभची ट्रान्स्फर झाली हे एक बरं झालं. सुंठीवाचू�� खोकला गेला. माझे सो कॉल्ड आई–बाबा, त्यांची तर इथे गरज पडेलच. राहता राहिले ते गोष्टीतली माझी मावशी आणि तिचा गोष्टीतला नवरा. त्या मावशीबाई तर त्यांचे पैसे घेऊन लगेच त्यांच्या गावाला रवाना झाल्या होत्या. पण ते काका इथेच आहेत अजून. त्यांचं घर वगैरे तर सायलीच्या घराजवळ किंवा ऑफिसजवळ नाहीये, त्यामुळे त्यांना कुणी इथे बघेल असं नाही. पण उगीच रिस्क कशाला घ्यायची थोडेच दिवसांचा प्रश्न आहे, त्यांना उद्याच इथून जायला सांगावं. लग्नाच्या वेळेला परत येतील. आणखी एक माणूस आहे अर्थातच हे सगळं माहित असलेला, ..पण त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. ठरलं मग, उद्या सकाळी लवकरच त्या काकांच्या घरी जायला हवं आणि नंतर सायलीला फोन करून तिच्याशी बोलून जरा अंदाज घ्यायचा. “\nएक आळस देऊन सुजयने बेडजवळचा लाईट बंद केला. पुढच्या दहा मिनिटातच त्याला शांत झोप लागली.\n“कुठे दिसतंय ते लॉकेट अजून तरी नाहीये कुठल्याच फोटोत…”\nईशाचा धीर सुटत चालला होता. सायली समोर लॅपटॉप घेऊन बसली होती आणि त्या दोघी पुन्हा एकदा सुजयच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये घुसल्या होत्या.\n“जरा पेशन्स ठेव ना…बघतेय ना मी…मला नक्की आठवतंय..एवढ्या वेळा हे फोटोज बघितलेत…नक्की ते मी आधी ह्या फोटोज मध्ये बघितलंय“\nसायली तिच्यावर वैतागली तशी ईशा गप्प बसली. आणखी दहा मिनिटं गेली. तोपर्यंत सायलीचे आणखी वीस ते पंचवीस फोटोज बघून झाले होते.\nआणखी दोन, तीन……. सुजय मित्रांबरोबर ट्रेकिंग करताना, कुठल्याशा कॉन्फरन्सच्या वेळी काढलेला फोटो, कुठल्यातरी पार्टीत काढलेला फोटो, कुठल्यातरी गावात एका देवळाच्या पुढे काढलेला फोटो, नदीचा काठ आणि आजूबाजूचा शांत परिसर,…..इथे सायली थांबली. पुन्हा मागच्या फोटोकडे वळली. देवळापुढे काढलेला फोटो. बास, तिचं काम झालं होतं.\n“ईशी, लवकर ये इकडे…”\nईशा कंटाळून झोपायला गेली होती ती उठली.\n“इकडे ये आधी. हा फोटो बघ. ह्यात सुजयच्या गळ्यात हे लॉकेट आहे बघ.” सायली\n“बघू….” ईशा धावतच आली.\n“माय गॉड, सायले खरंच हेच लॉकेट आहे. ” ईशा आनंदाने किंचाळलीच. “तुझ्या कसं काय इतकं लक्षात होतं\n“किती वेळा बघितले होते हे फोटोज आपण ईशा कुठल्यातरी फोटोत हे बघितलंय असं मला ते लॉकेट पहिल्यापासूनच वाटत होतं. मग विचार केला की सध्या एवढ्यात तरी सुजयचेच फोटो बघितलेत आपण, त्याच्या फेसबुकवरचे. म्हणून ते फोटोज उघडून बसले मी…” सायली पुन्हा त्या फोटोकडे निरखून बघत होती.\nसुजय त्या फोटोत ज्या मंदिराच्या पुढे उभा होता, त्या मंदिरामध्ये काहीतरी होतं. कसलातरी बोर्ड. अर्थात ते नीट दिसत नव्हतं. पण तिथे काहीतरी लिहिलेलं दिसत होतं एवढं नक्की. सुजयने मंदिराच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा फोटो काढला होता, म्हणजे कोणाकडून तरी काढून घेतला होता. त्यामुळे त्या फोटोत सुजय आणि त्याच्या मागे ते मंदिर एवढंच होतं. मंदिराच्या आतल्या भिंतींवर देवाचे फोटो लावलेले होते, ते ही अस्पष्ट दिसत होते. त्या फोटोंच्या खाली एक बोर्ड होता.\n“पण हे लॉकेट सुजयचं असेल तर ते इथे आलं कसं\nईशा फोटोकडे बघत होती तेवढ्यात सायलीने लॅपटॉप स्वतःकडे ओढून घेतला.\nतिने तो फोटो लॅपटॉपवर सेव्ह केला आणि तिथून पुन्हा ओपन केला. आता तो फोटो झूम इन करणं शक्य होतं. पण छे, झूम करूनही काहीच कळत नव्हतं. फोटोमध्ये तो बोर्ड अंधारात गेला होता, त्याच्यावर बाजूच्या खांबाची सावली पडली होती, त्यामुळे झूम होऊनही काहीच कळत नव्हतं.\n सुजयचा फोटो कशाला सेव्ह केलायस\n“बघतेय जरा, काही करता येतंय का…काही इमेज प्रोसेसिंग टेक्निक वर्क होतंय का बघुया…..”\nसायलीने काहीतरी खटपट करून ती इमेज थोडी आणखी क्लिअर केली, ब्राईटनेस ही थोडा वाढवला. आता त्यावरची अक्षरं अस्पष्टशी दिसायला लागली.\n फोटोत काही अजून दिसतंय का ” ईशासुद्धा फोटो निरखून बघायला लागली.\n“हे बघ. त्या देवळात एक बोर्ड आहे. फळा. त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. तेच वाचायचा प्रयत्न करतेय मी. ”\n“नीट दिसत नाहीये गं…पहिला शब्द श्री आहे, ते कळतंय, दुसरा शब्द दू आहे की डू आहे….नाही कळत….हा भाग अंधारात गेलाय..त्याच्या पुढचं जरासं दिसतंय, इथे सावली नाही पडलीये… नंतर…. ‘माता‘ असं असावं आणि मग म..र ..मंदिर….कोणत्यातरी देवीचं मंदिर आहे, सायले.”\n“अगं श्री दुर्गा माता मंदिर असं असणार ते….” सायली\n“आणि खाली काय आहे\n“इथलं काहीच कळत नाहीये …..राह मंदिर असं काहीतरी आहे हे…..” सायली\n“राह वरून एंड होणारं कुठलंच देवाचं नाव नाहीये पण….राम असेल ” ईशा\n“नाही गं , राह च दिसतंय ….एक मिनिट ह्या दुसऱ्या लाईन मध्ये मंदिर च्या पुढे अजून काहीतरी लिहिलंय, ‘क‘ की ‘फ‘ आहे, नीट दिसत नाहीये…”\nडोळ्यांवर ताण येईपर्यंत सायली त्या अक्षरांकडे पाहत होती. त्या अक्षरांचा अर्थ लागल्यावर त्यांच्या शोधाला एक वेगळीच दिशा मिळणार होती, हे ति���ा अजून ठावूक नव्हतं.\nसायलीला मेसेज पाठवून झाल्यावर सिद्धार्थ खरं तर लगेच झोपण्यासाठी पलंगावर आडवा पडला. पण झोपच येईना. सारखे सायलीचे शब्द कानात ऐकू येत होते. सकाळी ती त्याच्यावर रागावून निघून गेली ते सारखं सारखं आठवायला लागलं त्याला. खरं तर ती रागवण्यापेक्षा दुखावली गेली होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण खरं तर तिला दुखावण्यासारखं तो काहीच बोलला नव्हता. तिच्या बोलण्यावर जोरात हसला होता फक्त. ते तिने एवढं मनाला का लावून घेतलं असेल, त्याला कळत नव्हतं.\nमाणसं दुखावली जातात जेव्हा अपेक्षाभंग होतो, किंवा अपमान होतो. तिचा अपमान तर त्याने नक्कीच केला नव्हता. म्हणजे, माझ्या हसण्यामुळे सायलीचा अपेक्षाभंग झालाय का म्हणजे तिची माझ्याकडून काहीतरी अपेक्षा होती, जी मला कळलीच नाही किंवा जी मी पूर्ण केली नाही, म्हणून ती दुखावली गेली असणार…..\nविचार करता करता सिद्धार्थ उठून बसला. सायलीच्या नाराजीचं कारण आता त्याच्या लक्षात येत होतं. तिचं म्हणणं तो समजून घेईल, त्यावर निदान विचार करेल अशी तिची अपेक्षा असणार आणि सिद्धार्थ तिच्या बोलण्यावर हसला होता, त्यामुळे ती दुखावली गेली होती.\n“ओह आय एम सो सॉरी सायली, मला कळलंच नाही. मी तुला साथ द्यायलाच आलो होतो पण तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. तू तरी अशी का वागलीस असं फाडफाड बोलून, डोळ्यात पाणी आणून निघून गेलीस असं फाडफाड बोलून, डोळ्यात पाणी आणून निघून गेलीस निदान एक संधी तरी द्यायचीस ना मला…..तू अगदी बरोबर बोललीस, तुझ्यासारखी मुलगी ते सगळं म्हणतेय, म्हणून तरी मी विश्वास ठेवायला हवा होता तुझ्यावर… आता झालं ते झालं…आता या सगळ्यात मी शेवटपर्यंत तुझी साथ देणार…”\nतो उठून गॅलरीमध्ये आला आणि त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.\nसायलीच्या डायरीत वाचलेलं सगळं त्याने आठवून बघायचं ठरवलं. सायली आणि ईशाला आत्तापर्यंत काय काय कळलंय, इथपर्यंत त्यांचं बोलणं झालंच नव्हतं. सायलीने ते सगळं सांगायला सुरुवात केली आणि सिद्धार्थला ते फारच हास्यास्पद वाटलं होतं. आता तो पुन्हा ते सगळं आठवून त्याच्यावर विचार करायला लागला. सायलीने सांगितलं होतं ते सगळं तसंच्या तसं आठवून त्याने डोळ्यांसमोर आणलं. छे, पण त्याला काही केल्या असं होऊ शकतं, हे पटत नव्हतं. कदाचित म्हणूनच सगळं सांगण्याआधी सायलीने त्याला पॅरानॉर्मल स्टडीजबद्द��चं त्याचं मत विचारलं होतं. कदाचित कुणीतरी ठरवून हे सगळं करत असेल असं त्याच्या मनात येउन गेलं. पण, सायली शेवटी म्हणाली होती की ती जी कुणी होती ती खिडकीतून बाहेर गेली. हे कसं शक्य आहे सायली आणि ईशाने हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. मग हे सगळं काय असेल\nविचार करून करून तो थकला. पण हे कोडं काही त्याला सुटलं नाही. उद्या सायलीशी जाऊन बोलायचं, तिला सगळ्या गैरसमजुतीबद्दल सॉरी म्हणायचं आणि तिच्या शोधात तिला पुढे साथ द्यायची, असं मनाशी ठरवून तो पुन्हा आत गेला.\n“ईशा, आपल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं..” सायली जोरात किंचाळली.\n“तो दुसरा शब्द ….क ट न ई ”\n“काय अर्थ आहे त्याचा\n“अगं अर्थ वगैरे माहित नाही, पण हे कुठल्यातरी ठिकाणाचं नाव आहे. कटनी. हे बघ देवळातल्या बोर्डवर दिसतंय. क नीट कळत नव्हता. पण ट आणि नी तर दिसतायत.” सायली\nईशाने त्या झूम केलेल्या फोटोकडे बघितलं. ती अक्षरं लावायला तिलाही जरासा वेळ लागलाच. पण हो, सायली म्हणत होती ते बरोबर होतं. तो शब्द कटनी असाच होता.\n‘ती‘च्या कडून ऐकलेल्या दुसऱ्या शब्दाचाही अर्थ त्यांना कळलेला होता. फक्त आता कळायचे होते ते त्यात दडलेलं गुपित, लपलेले अर्थ आणि संदर्भ.\nश्री दुर्गा माता मन्दिर\nश्री …….राह मन्दिर , कटनी\nयह मन्दिर……प्राचीन …………भगवान ….\nदेवी ……….राह मन्दिर ……\nसायली तिच्या डायरीत बोर्डवर वाचता आलेलं आणि थोडाफार अर्थ लागलेलं सगळं लिहून ठेवत होती तेव्हा या वेळी ईशा लॅपटॉप घेऊन बसली होती.\n“सायले, हे बघ….हे कटनी असं ठिकाण भारतात कुठे आहे ते गुगल केलं मी. हे बघ, मध्य प्रदेशात कटनी ह्या नावाचा जिल्हाच आहे अगं. त्याला मुद्वारा असं पण म्हणतात. म्हणजे सुजय मध्य प्रदेशातल्या कटनी गावात गेला होता कधीतरी आणि तेव्हा तो फोटो काढलाय. सायले, फोटो कधी अपलोड केला त्याची डेट असेल ना तिथे दिसत\n“डेट आहे पण ती आत्ता एक-दीड महिन्यांपूर्वीची आहे….फार जुनी नाहीये…”सायली\n“म्हणजे तेव्हा सुजय तिथे गेला होता\n“हे बघ, असंच नाही म्हणू शकत आपण. ती फोटो अपलोड केल्याची डेट आहे. खरा फोटो त्याधीही काढला असू शकतो ना….” सायली\n“हम्म….बरोबर आहे. पण सायले, ह्याचा अर्थ आपल्याला आपल्या घरात मिळालेल्या त्या लॉकेटचा, सुजयचा आणि कटनी ह्या ठिकाणाचा काहीतरी संबंध आहे. नक्कीच….” ईशा\n“अर्थातच. पण त्याबरोबर ‘ती‘ चा आणि ती जी कुणी माही आहे तिचाही. कारण मा���ी आणि कटनी ह्या दोन गोष्टी ‘ती‘ कडून कळल्यात आपल्याला.” सायली\n“बापरे…हे खूप कॉम्प्लेक्स होत चाललंय….पण आता पुढे शोध कसा घेणार त्या कटनीला जावं लागेल ना….” ईशा\n“हो ना, आणि मध्य प्रदेशात वगैरे असं एकदम कसं जायचं उठून आई–बाबांना तर ह्यातलं अजून काहीच माहित नाही. थांब, एवढा विचार करण्यापेक्षा सध्या आपण सुजयच्या त्या मावशीच्या नवऱ्याला गाठूया. त्यांच्याकडून काय कळतंय बघू. आई–बाबा माई आजीला घेऊन बहुतेक उद्या येतीलच. बाबांना आता सगळं सांगायलाच हवं….” सायली\n“चालेल. उद्या सकाळीच जाऊ त्या भाजीवाल्यांना भेटायला. सायले, मला तर हे सगळं खूप थ्रिलिंग वाटायला लागलंय. असं वाटतंय की आपण …नाही मी नाही….तू….तू सिनेमाची हिरोईन, मी…..ओके…मी साईड–हिरोईन …ह्यापेक्षा खालचा रोल मी नाही घेऊ शकत हा….हा आणि आपण दोघी एकदम हुशार, ब्युटी विथ ब्रेन्स म्हणतात तशा, आपण न घाबरता, चिकाटीने, एकदम धडाडीने आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गूढ गोष्टींचा पाठलाग करतो, एकामागोमाग एक कोडी सोडवत जातो….आणि ह्या सगळ्यामध्ये व्हिलन अर्थातच तुझा सुजय….आणि सिद्धार्थ….सिद्धार्थ कोण गं सायले\nमिस्कीलीने हसत ईशाने मागे वळून बघितलं पण सायली समोर बेडवर झोपायला पण गेली होती.\n“झाली तुझी फालतू बडबड सुरु परत मला आता झोप आलीये..तुला काय सिनेमाची स्टोरी लिहायची आहे, ती तू लिहित बस हा….गुड नाईट….”\nसायली गालातल्या गालात हसत दुसऱ्या कुशीवर वळली. ईशाने मागून येउन उशी तिच्या डोक्यावर मारली….\n“नालायक नेहेमी असंच कर……”\n“ईशा, जरा लाईट्स बंद करतेस मला झोप नाही ना येत उजेडात….” सायलीने पुन्हा तिला चिडवलं.\nसायलीला अजून दोन–तीन वेळा उशीने मारून लाईट्स बंद करून ईशा तिच्या बाजूला येउन झोपली.\nसकाळी नऊ च्या सुमाराला सायली आणि ईशा मार्केट रोड ला येउन पोहोचल्या. इथे खरं तर पहाटेपासूनच भाजीवाले ताजी भाजी घेऊन विकायला बसायचे. पण रात्री उशिरा झोपून सकाळी इतक्या लवकर इथे येणं काही सायली आणि ईशाला शक्य नव्हतं. सायलीने सगळीकडे नजर फिरवली. पण त्या दिवशी त्या काकांशी भांडणारी भाजीवाली कोणती हे तिला माहीतच नव्हतं.\nसगळ्या भाजीवाल्यांचा एकाच कलकलाट होता.\n“घ्या ताजी गवार, शेपू, टमाटी, भेंडी घ्या…..ओ ताई भेंडी घ्या की, कवळी हाय…”\nएका भाजीवालीच्या तार स्वरामुळे सायलीचं तिच्याकडे लक्ष वेधलं. ही तीच भाजीवाली असाव�� असं तिला वाटलं. पण खात्री होत नव्हती. फक्त लांबून थोडाफार दिसलं होतं त्याप्रमाणे ती बाई मध्यमवयीन आणि जराशी स्थूल असावी असं तिला आठवत होतं.\n“सायली, हीच आहे का ती बाई\n“अगं, असं सांगणं कठीण आहे. मी बघितलं होतं तिला. पण मुद्दाम हिला लक्षात ठेवायचं अशा दृष्टीने नव्हतं बघितलं. जाडीशी होती एवढं आठवतंय. थांब जरा वेळ इथेच थांबू. कदाचित ते काकाच इथे आले तर बरं होईल…”\nसायलीचं वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोच त्यांच्या मागच्या बाजूने आणखी एक तार स्वरातला आवाज ऐकू आला. हा आवाज आणखी वरच्या पट्टीतला होता. सायली–ईशाचंच नव्हे, तर आजूबाजूच्या बाकीच्या माणसांचाही तिकडे लक्ष वेधलं गेलं.\n“ओ ताई, उगा कुनाचं ऐकून घेन्हार न्हाई….भाजी दिसतेय का तुम्हाला पानी मारलेली दिसतेय …..कोनास्निबी इचारा हिकडं…गंगीबद्दल कुनाची तक्रार हाय का इचारा…..उगा सकाळ सकाळ हिकडं येउन आमचा दिस खराब कराचा न्हाई….”\nतिच्या फटकळ बोलण्यावर ती गिह्राईक बाईपण वैतागली.\n“फार बोललीस हा…माझा पण दिवस खराब जाणार आहे तुझ्यामुळे….एक तर भाज्या सगळ्या भरपूर पाणी मारून ठेवलेल्या आणि वर तोंड असं फटकळ…कोण घेणार भाजी तुझ्याकडून \nबोलत बोलत ती बाई तिथून निघूनही गेली. पण ह्या भाजीवालीचं पित्त खवळलं.\n“आली मोट्टी शानी…कोन भाजी घेनार म्हनं…संध्याकालच्या टायमाला येउन तर बघ…लाईन लागतीय ताजी भाजी घ्यायला माझ्यासमोर…”\nसमोर ऐकायला कुणी नव्हतं तरी ती भाजीवाली एकटीच बडबडत राग काढत होती. बाकीच्या भाजीवाल्यांना ह्याची सवय असावी. तिला कुणी काही सांगायला, समजवायला गेलं नाही. दोन मिनिटांनंतर ती स्वतःच बडबड करायची थांबली.\n“ईशा, अगं हीच आहे ती भाजीवाली. तिचं नाव पण हेच घेतलं होतं त्यादिवशी बाजूच्या भाजीवालीने…गंगी…आणि बोलण्याची स्टाईल वगैरे….ही तीच आहे…नक्कीच….”\n“पण आता पुढे काय करायचं ही बाई काही विचारायला गेलं की वसकन अंगावर येईल…” ईशा\nसायलीने एक क्षणभर विचार केला.\n“अगं पण….” ईशाला पुढे काही बोलू न देता ती म्हणाली, ” तिच्या बाजूने बोलत राहा फक्त….मग ती आपल्यासाठी बोलेल…बघू ट्राय तर करू…चल…”\nभाजीवालीच्या गाडीसमोर उभी राहून सायली ईशाला म्हणाली,\n“ही बघ आमच्या इथली भाजी ईशा. इतकी ताजी भाजी…..आम्ही ह्यांच्याचकडून भाजी घेतो नेहेमी….नमस्कार मावशी…”\nसायलीला बघून आणि तिचं बोलणं ऐकून ती भाजीवाली संभ्���मात पडली. ही काही तिच्या नेहेमीच्या गिह्राईकांमधली तर दिसत नव्हती. पण जाऊदेत, आपल्या भाजीचं कौतुक करतेय तर राहिलं, असा विचार करून ती गप्प बसली.\n“खरंच गं, आमच्याकडे असली ताजी हिरवीगार भाजी बघितलीच नाहीये कधी. तिथे येईपर्यंत सगळी सुकून गेलेली असते. पालेभाजी तर आणली त्याच दिवशी करावीच लागते, नाहीतर फेकून द्यायची….” ईशा\n“आणि आमच्या मावशीकडची भाजी एक–एक आठवडा पण छान राहते. फ्रेश अगदी. रंग पण उतरत नाही अजिबात. आईने आता दुसरीकडून भाजी आणायचीच बंद केली आहे आता. मावशी तुम्ही मला ओळखलं नसेल पण माझ्या आईला चांगलं ओळखता तुम्ही. ती दर एक दिवसाआड येतेच भाजी घ्यायला तुमच्याकडे. ती नाही का, लांब केस , चष्मा….” सायली\n“चष्मा…हे लांबसडक केस हायत त्या काय, त्या आई हाय काय तुमच्या…असं व्हय…” भाजीवाली पण लबाड होती..”आज तुमी घेन्हार काय भाजी ताई\n“आज आईला बाहेर जायचंय ना….मला ना, फरसबी द्या अर्धा किलो आणि गाजर पाव किलो….काय हो मावशी, कोण होती ती बाई तुमच्याशीच भांडून गेली ना….” सायलीने हळूच विषय काढला.\n“तर …तिला काय लागतंय भांडायला….रोजच भांडान करते हितं येउन…माझ्या भाजीवर पानी मारलंय म्हून ताजी दिसते असं म्हनाली बया…”\n“काय बाई आहे…त्यासाठी एवढं बोलायचं का…काही माणसं विचित्रच असतात….त्यादिवशी पण मी बघितलं होतं. तो एक माणूस तुमच्याशी खूप भांडत होता. साध्या भाजीवरून एवढी कशी काय भांडतात माणसं काय माहित….बरं झालं तुम्ही त्या माणसाला चांगलं सुनावलंत…..” सायली\nसायली तिच्या बाजूने सगळं बोलत असल्यामुळे भाजीवाली आता अगदी मनापासून तिचं बोलणं ऐकत होती. स्वतःचं एवढं कौतुक ऐकून ती प्रचंड खुश झाली होती.\n“तो नाही का, कोबीच्या भावावरून काहीतरी भांडत होता….. तुम्ही गावावरून आला होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी….म्हणजे काय झालं….मी ऑफिसमधून येत होते आणि आईचा फोन आला की काहीतरी भाजी घेऊन ये म्हणून…म्हणून मी तुमच्या इथे आले होते भाजी घ्यायला..पण तो माणूस तेव्हा तुमच्याशी भांडत होता. काय जोरात भांडत होता, मी विसरूच नाही शकत…तुम्ही कशा काय विसरलात मावशी\n हा….आठवला…व्हय ते तर अजब काम होतं सम्द…..अशी खोड मोडली ना त्याची, परत फिरकला बी न्हाई तो हिकडं….ही घ्या ताई फरसबी ”\n“गंगे…” इतका वेळ हे सगळं संभाषण कानावर पडत असलेली बाजूची भाजीवाली तेवढ्यात मध्ये बोलली. “तो आला व्हता….काल दुपारी …तू घरला गेलीस तवा….तुझ्या भाजीच्या गाडीकडे घाबरून बघत बघत पुढे गेलं बेनं….”\nह्या वाक्यावर त्या दोघीही मनापासून हसल्या. गंगी तर फारच मोठ्याने हसली. सायलीने ईशाकडे बघितलं. आता पुढे विषय कसा वाढवावा हे तिला कळेना. आता ईशा पुढे आली,\n“कोण माणूस हो मावशी \nमावशी काही बोलायच्या आत सायली म्हणाली,\n“अगं कोण आहे ते त्यांना कसं माहित असेल, तो भाजी घ्यायला येत असेल इकडे. नाव काय, कुठे राहतो, हे त्यांना काय माहित\n“अवो ताई, तिलाच काय, हितं समद्यास्नी म्हाईत हाय …त्यो त्या गल्लीत राहतुया..मारुतीच्या मंदिरासमोर….थोडेच दिस झालेत हितं येतो तो भाजीला, पर लई परेशान करून सोडलं त्याने समद्यांना…जवा येतो तवा भांडतो….”\nबाजूच्या भाजीवालीने तत्परतेने माहिती पुरवली. सायली आणि ईशाचं काम झालं होतं.\n“अगं सायले, किती वाजले बघितलं का…चल लवकर उशीर झालाय….मावशी हे घ्या हा पैसे तुमचे…” ईशा लगबगीने म्हणाली.\n“यावा ताई परत आमच्याकडे भाजीला….”\nभाजीवालीने त्यांना आवाज दिला तोपर्यंत दोघी त्या गल्लीच्या दिशेने चालायला लागल्या होत्या.\nत्याच वेळेला त्या काकांच्या घरात….\n“सुजयदादा, अहो एवढी काय घाई आहे उद्या जातो ना…असं तडकाफडकी…..”\n“अहो काका, मी आधीच सांगितलं होतं की नाही, साखरपुडा झाल्यावर लगेच परत जा आणि मी बोलवेन तेव्हाच या म्हणून. तेव्हा तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये तुमचं काम आहे आणि आठवडाभरात परत जाईन म्हणून. तुमची राहण्याची सोय झाली म्हणून मग मी पण काही बोललो नाही तेव्हा. पण आता खरंच समजून घ्या. आज-उद्या कधीही सायलीच्या घरून फोन येईल. लग्न पुढच्या दहा-पंधरा दिवसात बहुतेक होईलच. आता थोडक्यासाठी रिस्क नको. तुम्हाला कुणी इथे बघितलं तर \n“मी कोणाला काहीही सांगणार नाही पण…..”\n“तुम्ही सांगाल असं नाही म्हणत मी. पण तुम्ही साखरपुड्याच्या दिवशीच सकाळीच इथे आलात आणि नंतर लगेच नागपूरला परत गेलायत असं सांगितलंय मी. आत्ता तुम्ही इथे कोणाला दिसलात तर त्यांना दहा प्रश्न पडतील आणि मला ते नकोय. जरासाही संशय येईल असं काहीही करायचं नाहीये आपल्याला. आणि तुमची इथली कामं झाली आहेत ना, मग झालं तर …आता प्लीज निघूया….सगळं सामान घेतलंय आपण. मी तुम्हाला बसमध्ये बसवून देतो. “\nनाईलाजाने काका उठले. एक बॅग सुजयने उचलली होतीच. तो दरवाजाजवळ जाऊन त्यांची वाटच बघत होता. त्यांनी ���ुसरी बॅग उचलली आणि ते बाहेर आले.\n“सुजयदादा, तुम्ही जर कुलूप लावता काय मी घरी फोन करून सांगतो मी येतोय ते.”\nकुलूप लावून सुजय मागे वळला आणि समोर बघताच त्याचा श्वास रोखला गेला. तेवढ्यात काकाही मोबाईल खिशात ठेवत मागे वळले.\n“फोन उचलला नाही गेला …चला जाऊ ..नंतर ….”\nएक क्षण त्यांचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पण समोर उभ्या असलेल्या दोन मुलींपैकी एक सायली आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या छातीत धडधडलं. त्यांनी घाबरत घाबरत सुजयकडे बघितलं. सुजय सायलीकडे बघत होता. तिची त्याच्याकडे रोखलेली नजर त्याला अस्वस्थ करून गेली……\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\n���ज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/vin-diesel-deepika-padukone-at-the-red-carpet-event-of-xxx-return-of-xander-cage/", "date_download": "2019-08-20T22:26:33Z", "digest": "sha1:KTNYW3FICM5NIAL4LHRNOH7CMADZ6DEW", "length": 7089, "nlines": 109, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "vin-diesel-deepika-padukone-at-the-red-carpet-event-of-xxx-return-of-xander-cage", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nदीपिकाने शिकवलेला लुंगी डान्स-विन डिझेल\nमुंबई : दीपिका पदुकोनचं हॉलिवूड पदार्पण असलेल्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’ या चित्रपटाचा रेड कार्पेट इव्हेंट मुंबईत झाला. यावेळी दीपिकाने आपला सहकलाकार, हॉलिवूडस्टार विन डिझेलला लुंगी नेसवून ‘लुंगी डान्स’ करायला लावला.\nभारतीय चाहत्यांचं प्रेम आणि त्यांनी केलेल्या स्वागतामुळे विन डिझेल भारावून गेला होता. दीपिका क्वीन आहे… एंजल आहे.. ती माझ्या आयुष्यात आहे, हे माझं भाग्य आहे, असं म��हणत विन डिझेलने दीपिकाच्या गालावर किस केलं आणि चाहतेही अवाक झाले. दीपिकानेही विनचं कौतुक स्वीकारत त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली. विन माझ्यासाठी एका टेडी बेअरसारखा आहे, असं दीपिका म्हणाली.\nविन डिझेलने त्याच्या लहानपणीची एक आठवण सांगितली. माझे वडील मला एका भारतीय गुरुजींकडे घेऊन गेले होते. त्यावेळी मी नाव कमावेन, असं त्यांनी सांगितलं होतं. हेच माझं भारतीय कनेक्शन आहे, असं विन म्हणाला.\nदीपिका-विनचा चित्रपट 20 जानेवारीला हॉलिवूडमध्ये प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदाची शपथ घेणार आहेत.\nया सोहळ्याला रणवीर सिंग, शाहिद कपूर, इरफान खान, करण जोहर, क्रिती सॅनन, शबाना आझमी, हुमा कुरेशी यासारखे कलाकार उपस्थित होते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nबॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93 व्या वर्षी…\n‘भूल भुलैय्या 2’ चा कार्तिक आयर्नचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nया मराठी अभिनेत्रींकडून सांगलीतील पुरग्रस्तांना 5 कोटीची मदत\nअखेर बॉलिवूडच्या ‘बिग बीं’कडून पूरग्रस्तांना मदत\nहिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\n‘बाहेरचे नेतृत्व नगरकर स्वीकारणार…\nकोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही,…\nमाजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची ईडीकडून आठ तास…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ram-mandir-station-on-western-line-will-be-opened-today/", "date_download": "2019-08-20T22:20:58Z", "digest": "sha1:SCK2GDQTB4522TBGZQJDWE6OPLSW43MY", "length": 14409, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजपासून….पुढचं स्टेशन ‘राम मंदीर’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी ब��चे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nआजपासून….पुढचं स्टेशन ‘राम मंदीर’\nगेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर करत असलेली मागणी आज अखेर पूर्ण होणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या ओशिवराजवळच्या नवीन स्टेशनला ‘राम मंदीर’ असे नाव देण्यात येणार आहे. शिवसेनेने यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.\nपश्चिम रेल्वे मार्गावरचं हे चर्चगेट आणि ���डाणू दरम्यानचं ३७ वं स्टेशन असणार आहे. या स्टेशनवर अप आणि डाऊन दिशेकडील धीम्या गाड्या थांबणार आहे. फास्ट लोकल मात्र या स्टेशनवर थांबणार नाहीयेत. डाऊन दिशेने निघणारी गाडी चर्चगेटहून संध्याकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी सुटेल जी संध्याकाळी ६ वाजता राम मंदीर स्टेशनला पोहोचेल. अप दिशेने निघणारी लोकल बोरिवलीहून संध्याकाळी ५.५७ ला निघेल आणि या नव्या स्टेशनला ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. या स्टेशनमुळे गोरेगांव आणि जोगेश्वरीतील रहिवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल अशी अपेक्षा आहे.\nया स्टेशनसाठी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी पाठपुरावा केला होता. हा पाठपुरावा कसा केला याचा त्यांनी एक व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.\nया स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनीही या स्टेशनसाठी पाठपुरावा केला होता. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये आहेत, आणि राज्यपाल म्हणून त्यांच्या दौऱ्यासाठी नाईक यांना तिथे थांबणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:47:38Z", "digest": "sha1:M4RDI2LFVEVDQWDJDFXRQ34JEFHEXUER", "length": 5288, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nऍग्रो वन (4) Apply ऍग्रो वन filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\n(-) Remove माॅन्सून filter माॅन्सून\nहवामान (3) Apply हवामान filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमॉन्सून (1) Apply मॉन्सून filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nशेतकरी (1) Apply शेतकरी filter\nशेतकरी%20आत्महत्या (1) Apply शेतकरी%20आत्महत्या filter\nसमुद्र (1) Apply समुद्र filter\nसोयाबीन (1) Apply सोयाबीन filter\nस्कायमेट (1) Apply स्कायमेट filter\nमहाराष्ट्रातील माॅन्सून आणखी लांबणीवर; वाचा किती दिवसांनी येणार माॅन्सून\nमान्सूनच्या आगमनासाठी आणखी आठ दिवस वाट बघावी लागणार आहे. माॅन्सून यंदा तब्बल १५ दिवस उशीरानं येणार आहे. आधीच केरळमध्ये आठ दिवस...\nदेशात यंदा सर्वसाधारण माॅन्सून; 96 टक्के पावसाची शक्यता\nपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान...\nमॉन्सून २८ मे रोजी केरळात - स्कायमेट\nपुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) यंदा नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज...\nमाॅन्सूनला यंदा ‘एल निनो’चा धोका नाही\nपुणे : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर महिन्यानंतर तयार होण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत देशातील मॉन्सून हंगाम पूर्ण होत असतो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/videomasters/1272801/", "date_download": "2019-08-20T23:06:13Z", "digest": "sha1:4VAK5XVPNAQ2BH3QRG3JXHUCZUFCSFWY", "length": 1648, "nlines": 39, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 4)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/digitrac-pp-46i/mr", "date_download": "2019-08-20T23:20:11Z", "digest": "sha1:UFUVF736E6VXPOFI2Y4QL4C5UEX564MZ", "length": 10191, "nlines": 262, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Digitrac PP 46i tractor | Digitrac tractor specification, price | Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nपीटीओ एचपी : 46\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nDIGITRAC PP 46i ट्रॅक्टर तपशील\nइंजिन रेट आरपीएम :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nमैक्स पीटीओ (एचपी) :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nDIGITRAC PP 46i ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-08-20T22:22:38Z", "digest": "sha1:G6EF5W53BFRFHNJUXCIQNY54KRHQ6B45", "length": 13297, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आबालाल रहिमान - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मुसप्पीर अब्दुल अझीज\nमृत्यू डिसेंबर २८, १९३१\nप्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई\nप्रसिद्ध कलाकृती 'लेडी मेन्डिंग ड्रेस'(चित्रसंग्रह कोल्हपूरआर्टगँलरी -हर्षद कुलकर्णी,कोल्हापूर)\nआश्रयदाते राजर्षि शाहू महाराज\nआबालाल रहिमान (१८६० - डिसेंबर २८, १९३१) वास्तववादी चित्रशैलीतील चित्रांकरता प्रसिद्ध असलेले एकोणिसाव्या शतकातील मराठी चित्रकार होते.\nआबालालांचा जन्म १८६० साली कोल्हापुरात झाला. त्यांच्या घराण्यात कुराणाच्या हस्तलिखित व सुलेखन, चितारकामाने सजवलेल्या प्रती बनवण्याचे काम पिढीजात केले जात होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात कारकून होते. ते फारसीमध्ये पारंगत होते. बालपणी आबालाल कुराणाची हस्तलिखिते रंगविण्यात वडलांना मदत करीत. त्यातूनच त्यांना बालवयात चित्रकलेची गोडी लागली. त्यांचे शिक्षण सहाव्या इयत्तेपर्यंत राजाराम हायस्कूलमध्ये झाले. त्यांना मराठी, संस्कृत, अरबी व इंग्रजी या भाषा येत होत्या. एका ब्रिटिश रेसिडेन्टच्या पत्नीने आबालाल यांची चित्रे पाहिली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईला पाठविण्यासाठी घरच्यांना प्रवृत्त केले. शाहू महाराज व रिजन्सी कौन्सिल यांच्या आर्थिक मदतीने ते मुंबईला गेले.[१]\n१८८८ मध्ये त्यांच्या एका चित्राला व्हाईसरॉयचे सुवर्णपदक प्राप्त झाले होते. तेव्हापासून जे. जे. मध्ये सुवर्णपदक देण्याची पद्धत सुरू झाली. रावबहादुर धुरंधर, माधवराव बागल हे चित्रकारदेखील त्यांना आपले गुरू मानत. आबालाल यांची ‘रावणेश्र्वर’ आणि ‘संध्यामठ’ ही दोन चित्रे खूप गाजली. या दोन चित्रांवरून त्यांचे कौशल्य दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता, रसिक या जगात राहिला नाही म्हणून त्यांनी आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली. आबालाल मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशा या असामान्य व संवेदनशील चित्रकाराचे १९३१ मध्ये निधन झाले.दिल्लीतील एका कलादालनासह कोल्हापुरातील न्यू पॅलेस व टाऊन हॉल येथील कलादालनांत त्यांची चित्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत.[२]\nआबालाल रहिमान १८८८ पर्यंत मुंबईत होते. १८८० ते १८८८ या काळात त्यांनी आर्ट स्कूल मध्ये केलेली कामे स्कूलच्या जुन्या रेकॉर्डमध्ये पहावया�� मिळतात. १८८८ मध्ये त्यांच्या एका चित्रांच्या एका संचासाठी त्यांना व्हॉईसरॉयचे (लॉर्ड डफरीन त्यावेळचे व्हॉईसरॉय) सुवर्णपदक देण्यात आले. गुळगुळीत पावडर शेडिंगच्या काळातही आबालाल यांनी रेखाचित्रांमध्ये स्वतंत्रपणे प्रस्थापित केलेली शैली पाहून त्यांच्यातील अभिजात कलागुणाची साक्ष पटते. स्कूल ऑफ आर्टमधील त्या वेळच्या अध्यापक वर्गात आबालालांविषयी किती आदर होता, याचा रावबहादुर धुरंधरांनी आपल्या पुस्तकात आवर्जून उल्लेख केलेला आहे. कुणा इतर कलावंतांशी तुलना करून आबालाल यांच्यातील कलागुणाची महती पटवून देण्याचे कारण नाही. त्यांच्या चित्रांच्या सान्निध्यात अपरिमित आनंद प्राप्त करून देणाऱ्या ज्या दृक् संवेदना होतात. त्यांतूनच आबालाल यांच्यातील कलासामर्थ्याची प्रचिती येते.[३]\nआबालाल हे एक संवेदनाक्षम व प्रयोगशील चित्रकार होते. त्यांनी पुष्कळ प्रकारच्या तंत्रपद्धती वापरुन चित्रनिर्मिती केली असे त्यांचे शिष्य सांगतात. म्हणूनच त्यांची चित्रे ठरावीक ठशाची वाटत नाहीत. चित्रकला त्यांच्या बाबतीत केवळ व्यवसायाची बाब नव्हती तर ती एक प्रेरणाशक्ती होती. त्यांच्या अंतर्दृष्टीपुढे अव्याहतपणे असंख्य प्रतिमा एकामागून एक सरकू लागत. त्यांचे संबंध व्यक्तिमत्त्व त्या व्यापून टाकत. मग ते त्यातील मिळतील तेवढ्या प्रतिमा आपल्या माध्यमामधून अनुभवू पाहत. अशा अव्याहतपणे चाललेल्या मंथनातून कधी पंधरावीस हजार चित्रे घडली हे त्यांनासुद्धा समजले नाही. पहिल्या चित्रापासून ते अखेरच्या चित्रापर्यंत त्यांचा शोध चालूच होता आणि तरीसुद्धा कोल्हापूरसारख्या कलाक्षेत्रातील घडामोडींच्या दृष्टीने फारशा घटना न घडणाऱ्या अशा एकांतस्थळी सन १९२०-२१च्या सुमारास आबालालना ज्या कलामूल्यांचा शोध लागला होता, तो मुंबईतल्या कलाकारांत पूर्णपणे रुजायला १९३५ साल उजाडावे लागले. यावरून त्यांच्या प्रतिभेची झेप केवढी होती हे ध्यानी येते.\n^ बहुळकर, साधना (२३ फेब्रुवारी २०१९). \"आबालाल रहिमान (Abalal Rahiman)\". https://marathivishwakosh.org. १ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.\n^ बागल, माधवराव (१९६३). कोल्हापूरचे कलावंत. कोल्हापूर.\n^ मोटे, ह. वि. (१९६३). विश्रब्ध शारदा : भारतातील चित्रकला व शिल्पकला (खंड तिसरा). मुंबई.\nइ.स. १८६० मधील जन्म\nइ.स. १९३१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०१९ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/9-june-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:53:36Z", "digest": "sha1:GGE3RABIPIENLMSVWA4IIWKO7RSUP3D7", "length": 16473, "nlines": 225, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "9 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (9 जून 2019)\nपंतप्रधान मोदींचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला.\nतसेच एका द्विपक्षीय कार्यक्रमात मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ने राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nतर तत्पूर्वी मारदीवच्या भेटीवर आलेल्या मोदींनी सोलिह यांना टीम इंडियाची एक बॅट भेट दिली. यावर भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nचालू घडामोडी (8 जून 2019)\nरेल्वेकडून प्रवाशांना ‘मसाज’ सेवा :\nप्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा आणि त्यांच्यामध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेकडून मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जाणार आहे.\nपश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळाने हा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला इंदूरवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्येच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.\nतसेच रेल्वेच्या माहितीनुसार, रतलाम मंडळाच्या इंदूर स्टेशनवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रत्येक गाडीत तीन ते पाच प्रशिक्षित मसाज करणाऱ्या व्यक्तींना नियुक्त केले जाईल. मसाज करणाऱ्या या व्यक्ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांना सेवा देतील.\nतर या सुविधेसाठी प्रवाशांना 100 रुपयांपासून 300 रुपयांचपर्यंत खर्च येऊ शकतो. कारण, मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही त���न पॅकेजेस दिली आहेत.\nगोल्ड सेवेत 15 ते 20 मिनिटांसाठी जैतून तेलाने (कमी तेलकट) मसाज केला जाईल. तर डायमंड आणि प्लॅटिनम सेवेत तेलासोबत क्रीम लावून मसाज केला जाणार आहे. मालवा एक्स्प्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेस, अहिल्यानगरी एक्स्प्रेस, अवांतिका एक्स्प्रेस, क्षिप्रा एक्स्प्रेस, नर्मदा एक्स्प्रेस, पेंचवली एक्स्प्रेस आणि उज्जयनी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे.\nइंग्लंडने टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम :\nजेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले.\nइंग्लंडने खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153\nधावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली.\nतर यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला.\nतसेच इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.\nसर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे :\nकेंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 15 औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या 500 मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे 2019 मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.\nसर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश, एन.टी.पी.सी, तालचर ओरिसा, रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश तर महानिर्मिती पारस वीज केंद्र असा क्रम आहे.\nसर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो.\nSBIचं ग्राहकांना मोठं गिफ्ट :\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा SBI ग्राहकांना मिळवू�� देणार आहे.\nSBIने मार्च 2019मध्ये स्वतःची सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना RBIच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे.\nRBIनं व्याजदरां (रेपो रेट)मध्ये केलेल्या पाव टक्क्याच्या कपाताचा SBIच्या ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून SBI बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.\nतत्पूर्वी गेल्या महिन्यात एसबीआयनं व्याजदरात मोठे बदल केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम झाला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू झाला आहे.\nअलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली.\nएडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.\nभारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (10 जून 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/khanduraj-2/", "date_download": "2019-08-20T23:55:13Z", "digest": "sha1:3EIIRQ7ZS5MUZBHTJER4KVZKUPNOITTI", "length": 13760, "nlines": 68, "source_domain": "mymarathi.net", "title": "सुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार,समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’ झाकीर हुसेन ठरले ‘अकादमी रत्न’ - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतर���ाष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News सुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार,समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’ झाकीर हुसेन ठरले ‘अकादमी रत्न’\nसुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार,समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’ झाकीर हुसेन ठरले ‘अकादमी रत्न’\nनवी दिल्ली : प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि प्रसिध्द अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय गायक समीहन कशाळकर यांची उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर, तबला नवाज झाकीर हुसेन यांना ‘अकादमी रत्न’ ही मानाची फेलोशीप जाहीर झाली आहे.\nकला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. ‘वर्ष २०१८ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी’ देशभरातील 40 कलाकारांची तर‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कारासाठी 32 कलाकारांची निवड करण्यात आली आहे. चार कलाकारांना उल्लेखनीय योगदानासाठी‘अकादमी रत्न’ ही फेलोशीप जाहीर झाली आहे.\nसुरेश वाडकर यांच्या सुगम संगितातील योगदानाची दखल\n‘मेघारे मेघारे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी…’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यामुळे चाहत्यांच्या मनावार गारुड करणारे प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगितातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, कोकणी,मल्याळी ,गुजराती,बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.\nनाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाटककार राजीव नाईक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाईक यांनी लिहीलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं’ आदी नाटके प्रसिध्द आहेत. राजीव नाईक लिखीत‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’ ,‘न नाटकाचा’ आदी पुस्तके नाटकाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.\nज्येष्ठ अभिनेत्री सुहाश जोशी यांना नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक आकदमी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.\n१ लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nतबला नवाज झाकीर हुसेन यांना अकादमी रत्न पुरस्कार\nअवघ्या जगाला तबल्याच्या तालात बांधाणारे भारतीय शास्त्रीय संगीताला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवणारे तबलानवाज उत्साद झाकीर हुसेन यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीचा अकादमीची मानाची ‘अकादमी रत्न’ फेलोशिप जाहीर झाली आहे. ३ लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nसमीहन कशाळकर यांना ‘युवा पुरस्कार’\nशास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक व पंडीत उल्हास कशाळकर यांचे पूत्र समीहन कशाळकर यांना २०१८ चा ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 हजार रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nदरवर्षी एका शानदार सोहळयात राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशीप प्रदान करण्यात येते.\nचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात वारसा हक्क चा निर्धार\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/gardening?order=comment_count&sort=desc", "date_download": "2019-08-20T22:27:35Z", "digest": "sha1:FDC6SHH7WTEUSYRBILIGKN4NMNIPFBZA", "length": 9970, "nlines": 79, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " बागकामप्रेमी ऐसीकर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर - २०१७ ३_१४ विक्षिप्त अदिती 136 बुधवार, 23/08/2017 - 12:36\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - २ मनीषा 129 सोमवार, 17/10/2016 - 18:10\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा -४ पिवळा डांबिस 124 शुक्रवार, 19/06/2015 - 23:43\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर २०१५: धागा ७ रोचना 121 बुधवार, 25/11/2015 - 22:11\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर रोचना 117 गुरुवार, 15/03/2018 - 20:31\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - २ रुची 111 शनिवार, 02/05/2015 - 03:35\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१७ धागा - २ सखी 110 शुक्रवार, 29/12/2017 - 13:19\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ३ ३_१४ विक्षिप्त अदिती 107 मंगळवार, 12/05/2015 - 11:48\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - १ पिवळा डांबिस 105 सोमवार, 13/04/2015 - 12:51\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : ३ ३_१४ विक्षिप्त अदिती 105 सोमवार, 01/12/2014 - 17:12\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - ३ आचरटबाबा 105 रविवार, 09/10/2016 - 15:45\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - १ सिद्धि 105 सोमवार, 16/05/2016 - 13:41\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ६ पिवळा डांबिस 101 सोमवार, 07/09/2015 - 09:42\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ५ रोचना 100 गुरुवार, 23/07/2015 - 09:11\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : २ सानिया 93 मंगळवार, 19/08/2014 - 19:37\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर २०१८ ३_१४ विक्षिप्त अदिती 89 शनिवार, 06/07/2019 - 18:20\n सल्ला हवा आहे. ३_१४ विक्षिप्त अदिती 64 सोमवार, 15/08/2016 - 22:43\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर - २०१९ ३_१४ विक्षिप्त अद��ती 33 मंगळवार, 20/08/2019 - 18:50\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर २०१५: धागा ८ ऋषिकेश 28 गुरुवार, 17/12/2015 - 23:41\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर : ४ ऋषिकेश 25 बुधवार, 31/12/2014 - 05:27\nखय्याम (मृत्यू : १९ अॉगस्ट २०१९)\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्यूदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://gwalior.wedding.net/mr/videomasters/1350625/", "date_download": "2019-08-20T23:42:32Z", "digest": "sha1:HIURXIEHGQ773BDSSF4WLUVPTEEWD6TR", "length": 2663, "nlines": 61, "source_domain": "gwalior.wedding.net", "title": "Wedding.net - वेडिंग सोशल नेटवर्क", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट भाड्याने तंबू केटरिंग\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 10\nअतिरिक्त सेवा उच्च रेजोल्यूशन व्हिडिओ, लग्नाआधीचा व्हिडिओ, स्टुडिओ फिल्म बनविणे, अतिरिक्त लायटिंग, मल्टी-कॅमेरा फिल्मिंग सहाय्यासहित\nप्रवास करणे शक्य होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 2 Months\nव्हिडिओ वितरणाची सरासरी वेळ 1 महिना\nलग्नाचे शूटिंग, एक दिवस\nसर्व पोर्टफोलिओ पहा (व्हिडिओ - 10)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,58,945 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/sundar-386/", "date_download": "2019-08-20T23:55:54Z", "digest": "sha1:FFY3OCFSNESL4HOKQMNQ7SJO4FVQOCBM", "length": 11188, "nlines": 61, "source_domain": "mymarathi.net", "title": "पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune पीएमडीटीए ���्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश\nपुणे– पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 42-34 असा पराभव करत सलग तिस-या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.\nडेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 42-34 असा पराभव करत सलग तिस-या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला. 8 वर्षाखालील मिश्र गटात श्रावी देवरेने अचिंत्य कुमारचा 4-3(5) असा टायब्रेक मध्ये पराभव करत विजयी सुरूवात केली. 10वर्षाखालील मुलांच्या गटात नील केळकरने सय्यम पाटीलचा 4-0 असा सहज पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अनमोल नागपुरेने सार्थ बनसोडेचा 6-4 असा तर मुलींच्या गटात रुमा गाईकैवारीने अनन्या देशमुखचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.\n14वर्षाखालील दुहेरी गटात अर्जुन अभ्यंकर व वेदांत ससाणे यांनी मोक्ष सुगांधी व आदित्य भट्टेवारा यांचा 6-1 असा तर मिश्र दुहेरी गटात डेलीशा रामगट्टा व अथर्व जोशी यांनी सिमरन छेत्री व अभिनीत शर्मा यांचा 6-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:\nकोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स: 42-34(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: श्रावी देवरे वि.वि अचिंत्य कुमार 4-3(5); 10वर्षाखालील मुले: नील केळकर वि.वि सय्यम पाटील 4-0, 10वर्षाखालील मुली: काव्या देशमुख पराभूत वि आस्मी टिळेकर 1-4, 12 वर्षाखालील मुले: आरूष मिश्रा पराभूत वि अभिराम निलाखे 3-6, 12 वर्षाखालील मुली: रितीका मोरे पराभूत वि वैष्णवी सिंग 2-6, 14 वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि सार्थ बनसोडे 6-4, 14 वर्षाखालील मुली: रुमा गाईकैवारी वि.वि अनन्या देशमुख 6-0, कुमार दुहेरी गट: प्रणव इंगोले/रैन मुग्गुले पराभूत वि अर्णव बनसोडे/अमोद सबनीस 3-6, 14 वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर/वेदांत ससाने वि.वि मोक्ष सुगंधी/ आदित्य भट्टेवारा 6-1, 10 वर्षाखालील दुहेरी ग��: समिहन देशमुख/आर्यन किर्तने पराभूत वि मनन अगरवाल /दक्ष पाटील 1-4, मिश्र दुहेरी गट: डेलीशा रामगट्टा/अथर्व जोशी वि.वि सिमरन छेत्री/अभिनीत शर्मा 6-0)\nसुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार,समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’ झाकीर हुसेन ठरले ‘अकादमी रत्न’\nराजेंद्र निंबाळकरांच्या जागेवर शंतनू गोयल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर ..\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/news/dio-689/", "date_download": "2019-08-20T23:59:01Z", "digest": "sha1:MCAXNPLZCPUX5VLJWIYN7KNRPIHDFZPD", "length": 13915, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या ��ारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome News राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री\nराज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री\nमुंबई, दि. 18: महाराष्ट्र विधिमंडळात आज सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थाने पुढे घेऊन जाणारा असल्याने तो सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, दिव्यांग, वंचित-उपेक्षितांना खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या योजना सादर करतानाच उद्योग व रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे.\nअर्थसंकल्पात शेतीविषयक बाबींबरोबरच सिंचन क्षेत्रासाठी सर्वात जास्त तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी जलसंपदा विभागासाठी साडेबारा हजार कोटींहून अधिक तरतूद केली आहे. यामुळे राज्याची सिंचनक्षमता वाढण्याबरोबरच सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी स्मार्टसारखी योजना महत्त्वाची ठरणार असून त्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2200 कोटींची उभारणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्यात आली असून तांत्रिक तरतुदीमुळे संस्थात्मक यंत्रणेच्या बाहेर राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची कटिबद्धता देखील या अर्थसंकल्पात अधोरेखित करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nअनेक रचनात्मक सुधारणा झाल्यानंतरही 7.5 टक्क्यांनी अर्थव्यवस्था विकसित होत आहे. देशातील सर्व राज्यांशी तुलना करता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 55 हजार कोटींपेक्षा अधिक कर्जाची क्षमता असतानादेखील ते प्रमाण 11 हजार कोटींच्या आत नियंत्रित करण्यात राज्याला यश आले आहे. अशा परिस्थितीत तूट वाढू न देता सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मी अभिनंदन करतो.\nराज्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर ��ेण्यात आला असून त्यासाठी आवश्यक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील पाणी पुरवठ्याच्या योजनांना गती देण्यात आली आहे. राज्याने जाहीर केलेल्या नव्या औद्योगिक धोरणाला अनुकूल योजना अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत, अशी माहिती देऊन ते म्हणाले, अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जाहीर करण्यात आली असून त्यामुळे रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. युवक, गरीब महिला, विधवा, परित्यक्त्या यांसह नक्षलग्रस्त भागातील जनतेला या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असणाऱ्या बलुतेदारांसाठीही वेगवेगळ्या योजना आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या परिपोषण आहार भत्त्यात वाढ करण्यात आली असून दिव्यांगांसाठी जाहीर करण्यात आलेली घरकूल योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वंचित-उपेक्षितांसाठी असलेल्या अनेक योजनांच्या अनुदानात 600 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी देखील या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने आम्ही न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर आदिवासींना लागू असलेल्या 22 योजना धनगर समाजाला देखील लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आदिवासींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणतीही कपात न करता धनगर समाजाला न्याय देण्याचा आमचा शब्द आम्ही पूर्ण केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.\nपुणे परिमंडलातील 27.49 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा\nआता डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे वीजचोरी उघडकीस ;लातूर शहरात २ लाख ३७ हजारांची वीजचोरी पकडली\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या ��वस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nचंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nभारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/filmy-mania/zee-yuva-87/", "date_download": "2019-08-21T00:01:54Z", "digest": "sha1:ZZEZW42ROF3RJVVTQOSDCAESGWXYU27S", "length": 11511, "nlines": 65, "source_domain": "mymarathi.net", "title": "मालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे - आदेश बांदेकर - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Filmy Mania मालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे – आदेश बांदेकर\nमालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे – आदेश बांदेकर\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी सोहं प्रोडक्शन्सच्या माध्यमातून दर्जेदार मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या प्रॉडक्शनची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद\n१. सोहम प्रोडक्शन्सची अजून एक नवीन मालिका झी युवा वाहिनीवर येत आहे, त्याबद्दल काय सांगाल\n‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ नावाची ही नवीन मालिका सोहम प्रोडक्शन्स घेऊन येत आहे. १५ जुलैपासून रात्री ८ वाजता ही मालिका ‘झी युवा’वर पाहता येईल. आज��र्यंत सोहम प्रोडक्शन्सच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात विविधप्रकारे काम केले आहे. हा याच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे असं म्हणता येईल. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. आजवर जसं समर्थन मिळत राहिलंय, तसंच यापुढेही मिळत राहील याची आम्हाला खात्री आहे.\n२. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण‘ ही मालिका नावाप्रमाणेच अनोखी आहे, मालिकेविषयी थोडक्यात सांगा.\nमालिकेच्या शिर्षकामध्येच खूप काही दडलेलं आहे. तरीही सांगायचं झालं तर, मराठी संस्कृतीचा अभिमान असलेलं एक कुटुंब या मालिकेत तुम्ही पाहणार आहात. परदेशात राहणाऱ्या एका मुलाचा जेव्हा या कुटुंबाशी संबंध येतो, त्यानंतर घडणारी आणि दोन तरुण जीवांची अशी ही एक प्रेमकहाणी आहे. आपली संस्कृती टिकवण्याचा कुटुंबप्रामुखाचा अट्टाहास आणि त्यातून इतरांची उडणारी तारांबळ, ही या मालिकेतील खरी गम्मत असेल. ही मालिका प्रत्येक प्रेक्षकाला कायम आपलीशी वाटत राहील याचं मी आश्वासन देतो.\n३. मराठीवर इंग्रजी भाषेचं वर्चस्व होतंय असं तुम्हाला वाटतं का\nनक्कीच असं घडतंय. आपण मराठीत बोलत असतानाही, अनेक मराठी शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द अगदी सर्रास वापरात असतो. अनेकदा या शब्दांसाठी असलेले मूळ मराठी शब्द आपल्याला आठवत सुद्धा नाहीत. या मालिकेच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न असणार आहे. इंग्रजी शब्द न वापरता, पूर्णपणे मराठीत बोलायचा तुम्ही प्रयत्न केलात आणि इंग्रजीचं मराठीवर होत असलेलं अतिक्रमण कमी झालं; तर ते या मालिकेचं खरं यश असेल. मनोरंजन करतानाच ही मालिका, मराठीवर इंग्रजीचं वर्चस्व कशाप्रकारे आहे, हेदेखील तुम्हाला दर्शवून देईल.\n४. प्रेक्षकांना काय आवाहन कराल\nप्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद यांची नितांत आवश्यकता आहेच. निखळ मनोरंजन करणारी अशी ही मालिका असणार आहे. त्यामुळे दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी आणि निखळ आनंदाचा लाभ घेण्यासाठी ही मालिका नक्की पहा. ‘झी युवा’ या वाहिनीवर एक युवा निर्माता आणि अभिनय क्षेत्रात एक युवा जोडी पडद्यावर दिसणार आहे. त्यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. हा पाठिंबा रसिक प्रेक्षकांकडून मिळावा हीच अपेक्षा आहे.\n‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड युथ स्किल्स डे ‘ साजरा\n‘बकासुराचा’अहवाल सभागृहात आला ..पण …(व्हिडीओ)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्ट�� http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nमराठी आरमाराची इंग्रजांवरील विजयाची गाथा रंगमंचावर \nललित प्रभाकरला आवडला पुणे मुक्काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/tag/vidarbha/", "date_download": "2019-08-20T22:33:07Z", "digest": "sha1:M6XYYSOPHOVKKPMOPUA2CYYAG6EQRCJQ", "length": 7710, "nlines": 181, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "vidarbha | MCN", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nइंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्��� हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/deepika-padukone/", "date_download": "2019-08-20T23:18:56Z", "digest": "sha1:VWFXW53C4SLIKD6PRHG7QLEXPXDT3Q7A", "length": 7477, "nlines": 99, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "deepika padukone Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nदीपिकाने Gully Boy रणवीरची मिशी कापल्यावर असा झाला होता तो React\nदीपिकाने Gully Boy रणवीरची मिशी कापल्यावर असा झाला होता तो React\nपद्मावत मधील अलाउद्दीन खिलजीचं पात्र पाहून आझम खान यांची आठवण झाली- जयाप्रदा\nटीम महाराष्ट्र देशा- ‘ पद्मावत सिनेमा पाहत असताना त्यामधील खिलजीचे पात्र पाहून मला आझम खान यांची आठवण झाली. मी निवडणूक लढवत असताना त्यांनी मला असाच त्रास दिला होता’ या शब्दात माजी खासदार जयाप्रदा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जयाप्रदाचे सहकारी अमरसिंह यांनीही काही दिवसांपूर्वी आझम खान यांची तुलना खिलजीशी आणि जयाप्रदा यांची तुलना राणी पद्मावतीशी…\n​‘लेडी दबंग’ मुंबईच्या रस्त्यावर , दीपिका पादुकोणचा नवीन लूक\nफक्त मनोरंजनसाठी खोटा इतिहास दाखवला जात असल्याचा राजस्थानी समाज संघाचा आरोप\nपुणे - अखिल राजस्थानी समाज संघाच्या वतीने पद्मावती चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी आज पुण्यात महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्च्या काढण्यात आला होता.पद्मवतील चित्रपटातील इतिहास हा पूर्ण खोटा व चुकीचा दखवलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये दाखवलेला रा���ी पद्मवतीचे प्रेम प्रकरण पूर्ण खोट आहे. फक्त…\nब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळण्याची करणी सेनेची धमकी\nटीम महाराष्ट्र देशा - ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर बीबीएफसीच्या संतापलेल्या करणी सेनेचे नेते सुखदेव सिंह यांनी ‘पद्मावती’ चित्रपट दाखवणारी युकेतील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे. ‘मला स्वतः तेथे जाऊन चित्रपटाला निषेध करण्याची इच्छा होती. मात्र, भारत सरकाराने माझा…\nऑस्कर'ला दीपिका राहणार गैरहजर\n‘xXx: द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये झळकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणला 'ऑस्कर'च्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणार होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ती मिरवणार का असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, आपण ऑस्कर पुरस्काराच्यावेळी हजर राहणार नाही. तिच्या चित्रपटांविषयी उठणाऱ्या अफवांविषयीसुद्धा ती स्पष्ट…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच…\nईडी विरोधात मनसे आक्रमक; २२ तारखेला ठाणे…\n‘छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची…\n….तर आज भाजपचा ‘भा’ पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/samonec-plus-p37093376", "date_download": "2019-08-21T00:07:25Z", "digest": "sha1:EDBEQXG3W7OB5LAQ6ISXGKZRYRTAKGPZ", "length": 19488, "nlines": 327, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Samonec Plus in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Samonec Plus upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nSamonec Plus के प्रकार चुनें\nSamonec Plus खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें ऑस्टियोआर्थराइटिस (अस्थिसंधिशोथ) रूमेटाइड आर्थराइटिस मोच जोड़ों में दर्द मांसपेशियों में दर्द बुखार दर्द बदन दर्द\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Samonec Plus घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Samonec Plusचा वापर सुरक्षित आहे काय\nSamonec Plus गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Samonec Plusचा वापर सुरक्षित आहे काय\nSamonec Plus चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही.\nSamonec Plusचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Samonec Plus च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nSamonec Plusचा यकृतावरील परिणाम काय आहे\nSamonec Plus मुळे यकृत वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nSamonec Plusचा हृदयावरील परिणाम काय आहे\nSamonec Plus हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nSamonec Plus खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Samonec Plus घेऊ नये -\nSamonec Plus हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Samonec Plus सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Samonec Plus घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकता, कारण याच्यामुळे पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Samonec Plus केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Samonec Plus मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Samonec Plus दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Samonec Plus च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Samonec Plus दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Samonec Plus घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nSamonec Plus के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Samonec Plus घेतो काय कृपया सर्वेक���षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Samonec Plus याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Samonec Plus च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Samonec Plus चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Samonec Plus चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/thursday-pravachan/", "date_download": "2019-08-20T22:54:47Z", "digest": "sha1:Y6FJUBPLENL4GTN6XWTAZKQ53EJKIMVB", "length": 22979, "nlines": 151, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Thursday Pravachan", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध ने ४ फरवरी २०१६ के प्रवचन में ‘आप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है (You Are Never Alone, Trivikram Is With You)’ इस बारे में बताया आप बोलेंगे बापू किसकी भक्ति करें हम लोग आप बोलेंगे बापू किसकी भक्ति करें हम लोग किसी भी, किसी भी रूप की भक्ति कीजिये किसी भी, किसी भी रूप की भक्ति कीजिये मैंने कभी नहीं कहा कि इसी की भक्ति करो मैंने कभी नहीं कहा कि इसी की भक्ति करो मैं इसे माँ चण्डिका, माँ जगदंबा बोलता हूँ, आप दूसरे किसी की उपासना\nमूलाधार चक्र का लम् बीज और भक्तमाता जानकी – भाग १\nसद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ४ फरवरी २०१६ के प्रवचन में ‘मूलाधार चक्र का ‘लम्’ बीज और भक्तमाता जानकी (Lam beej of the Mooladhara Chakra and Bhakta-Mata Janaki – Part 1) ’ इस बारे में बताया ये मूलाधार चक्र की बात हम लोग कर रहे हैं ये मूलाधार चक्र की बात हम लोग कर रहे हैं मूलाधार चक्र में बीज है – ‘ॐ लं’ – ‘लं’ ‘लं’ ये बीज है मूलाधार चक्र में बीज है – ‘ॐ लं’ – ‘लं’ ‘लं’ ये बीज है ‘लं’ ये पृथ्वीबीज है, ‘लं’ ये इंद्रबीज है ये हम लोगों\nस्तोत्र-सूक्ते भक्तीपूर्वक म्हणावीत (Chant the hymns with devotion)\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘स्तोत्र-सूक्ते भक्तीपूर्वक म्हणावीत’ याबाबत सांगितले. तर आपण म्हणतो ना मनाला स्पर्श करणं सगळ्यात महत्वाच असतं आणि हे श्रीसूक्त जे आहे ना, हे मनाला स्पर्श करते मानवांच्या. महालक्ष्मीचं आणि लक्ष्मीचं ह्या माय लेकींचं एकत्रित असणारे सूक्त जे आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करतो, अगदी अर्थ नाही कळला ना, तरीदेखील करतच. बापू असं कसं अर्थ कळलाच पाहिजे. हो मी अर्थावर बोलतो़च आहे. सगळे अर्थ\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २८ मे २०१५च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीचे महत्त्व’ याबाबत सांगितले. आज आत्ता जे श्रीसूक्त योगिंद्रच्या तोंडून मी ऐकत होतो, माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा माझे वयस्कर मंडळी आजोबा, पणजोबा, आज्या, पण ज्या माझ्या नात्यातली मंडळी उपस्थित असायची नवरात्रीमध्ये दोन्ही नवरात्रांमध्ये. अर्ध्या-अर्ध्या वयातल्या स्त्रिया, अर्ध्या काय सगळयाच्या सगळया त्या स्त्रिया वयातल्या ह्या नऊवारीमध्येच असायच्या. सुंदर खोपा घातलेल्या, नाकामध्ये नथ, सगळ्या दागिन्यांनी मढलेल्या आणि बाजूला पगडी घातलेले किंवा कमीतकमी\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ याबाबत सांगितले. तर हा हनुमानचलीसा पाठ, जो वटपौर्णिमा पासून सुरु होतो आणि गुरुपौर्णिमेपर्यंत चालतो. ह्या़चा अर्थ आम्ही लक्षात घेतला पाहिजे की पहिल्याच दिवशी ‘दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते॥’ हा यम, हा सुद्धा कोण आहे सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते॥’ हा यम, हा सुद्धा कोण आहे सूर्यपुत्रच आहे, बरोबर. यम हा सूर्यपुत्र आहे आणि हनुमंत हा सूर्याचा, कोण आहे सूर्यपुत्रच आहे, बरोबर. यम हा सूर्यपुत्र आहे आणि हनुमंत हा सूर्याचा, कोण आहे शिष्य आहे आणि त्याच्याआधी, हनुमंत काय करतो शिष्य आहे आणि त्याच्याआधी, हनुमंत काय करतो\nश्रद्धावानांच्या जीवनातील हनुमान चलिसाचे महत्त्व (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan’s Life)\nसद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व’ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan’s Life)’ याबाबत सांगितले. तर असा हा हठयोग तुमच्या जाणिवा शुद्ध करणारा तुम्हाला सहजपणे दिलेला आहे तो तुलसीदासजींनी, आलं लक्षामध्ये. हनुमानचलीसा हे असं स्तोत्र आहे कि कुठलीही आसनं, वेडेवाकडे चाळे, आचरटपणा न करता जेव्हा तुम्ही हनुमंताचं स्मरण करीत हनुमानचलिसाचं पठण करता, त्यातली जी एक एक ओळ आहे, ती ओळ आठवायला बघता, तेव्हा-तेव्हा\nसद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘ क्रमबध्दता – भाग १ (Sequence – Part 1) ’ याबाबत सांगितले. तसं प्राणतत्त्व जेव्हा सौम्यत्व धारण करून क्रमबद्धतेने विकास करतं तेव्हाच सगळ्या जाणीवा प्रबळ होतात. मग अश्या दोन्ही गोष्टी एकत्र आम्हाला कुठे मिळू शकतात तर एक म्हणजे खर्‍याखुर्‍या नामस्मरणामध्ये. पण नामस्मरण करताना आम्हाला आठवण राहिलच ह्याची आम्हालाच गॅरंटी नाही. जे आहे ते आहे त्याच्यामध्ये लाजायच कारण नाही. आम्ही साधी माणस आहोत नाही\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘जाणीव – भाग ७ (Consciousness – Part 7)’ याबाबत सांगितले. मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्‍याला मी काय करतो जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये\nहरि ॐ २१-०२-२०१९ हरि ॐ. श्री��ाम. अंबज्ञ. नाथसंविध् नाथसंविध् नाथसंविध्. ‘रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था, सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा’ जो कोई भी यह जप करता है, मंत्रगजर करता है, (वह) भक्तिभावचैतन्य में रहने लगता है कुछ लोगों के मन में प्रश्न उठा है कुछ लोगों के मन में प्रश्न उठा है सही प्रश्न है – ‘बापू, यह मंत्रगजर तो सर्वश्रेष्ठ है, आपने बताया, मान्य है हमें Definitely सही प्रश्न है – ‘बापू, यह मंत्रगजर तो सर्वश्रेष्ठ है, आपने बताया, मान्य है हमें Definitely लेकिन ‘माँ’ का नाम नहीं है इसमें लेकिन ‘माँ’ का नाम नहीं है इसमें’ यह मैंने पहले\nनिसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता (The Unavoidable Order of Nature)\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘निसर्गाची अनिवार्य क्रमबद्धता’ याबाबत सांगितले. तर सूर्य असणं आणि चंद्र असणं तर दोन्ही असणं म्हणजे काय तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय तर अग्नि आणि षोम ही दोन्ही तत्त्व जी ह्या विश्वाची दोन मुलभूत तत्व आहेत. षोम म्हणजे शितलता नव्हे ओ.के. अग्नितत्त्व म्हणजे काय तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय तर प्राणतत्त्व. शरीरामध्ये प्राण आहेत म्हणजे काय शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत शरीरामध्ये अग्नि आहे. म्हणून सामान्य गावातल्या माणसाने एखाद्या काय कळत की बाबा ह्याचे प्राण गेले\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव – भाग ६ (Consciousness-Part 6) याबाबत सांगितले. तो आभाळाकडे बघता बघता त्याला ढगांचं येणं-जाणं दिसायला लागलं. ढग येताहेत, ढग जातायत्, कधी थांबताहेत, कधी पाऊस पडतोय, कधी पडतपण नाही आहे. नदीचे पूर दिसायला लागले, नदीचे पूर येऊन गेल्यानंतची भयप्रद परिस्थिती तो बघायला लागला, स्वत:चा हताशपणा ओळखायला लागला आणि त्याला जाणीव झाली कि आपण निसर्गावर मात करू शकत नाही. आपल्याला निसर्गाशी\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीवबाबत सांगितले. जे असत्य मनुष्य निर्माण करतो ना, हे असत्य मनुष्याचा घात करतो. जी जाणीव त्या प्राण्यांमध्ये आहे प्राण्यांच्या रक्षणासाठी, प्राण्यांच्या वि���ासासाठी. तीच मनुष्याच्या विकासासाठीसुद्धा हजारो पटीने, अनंत पटीने मनुष्याकडे आहे. मनुष्य ती करप्ट करतो, भ्रष्ट करतो असत्यामुळे आणि हे असत्य जेव्हा आपल्याकडून असं वागलं जातं, बोलल जातं, वागलं जातं, तेव्हा आपण आपल्या स्वत:चाच खूप अधिकाधिक घात करीत असतो. परमेश्वर\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सत्य आणि वास्तव’ याबाबत सांगितले. मी तुम्हाला मागेच अनेक वेळा सत्य आणि वास्तव ह्यांच्यामधला फरक समजावून सांगितलेला आहे, बरोबर. की उद्या जर तुम्ही शपथ घेतली की उद्यापासून मी सत्य बोलणार आणि तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या बसलात, तेच उदाहरण देतो प्रत्येक वेळी, मी दुसरं देणार पण नाही कारण एकच उदाहरण डोक्यात फिट बसू दे. समोर एक तरूण मुलगी धावत आली की\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबत सांगितले. प्राणी बघा, त्यांचे जे खायचे पदार्थ आहेत तेच खातात ना, दुसरे खाल्ले जातात का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही, वाघ कधी गवत खातो का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. गायी समोर बोकड कापून ठेवला, गाय खाईल का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का नाही. मनुष्य मात्र जे प्यायचं नाही ते जरूर पितो. बरोबर, जे डॉक्टरांनी खाऊ नको म्हणून सांगितलंय, ते हमखास खातो. का कारण मनुष्य आपली बुद्धी वापरतो. बुद्धी ही चांगली गोष्ट\nसद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणिवेबाबतबाबत सांगितले. बापूंनी केव्हापासून सांगितलंय, दररोज एक तास चाला. बरोबर. आम्ही एक तास चालतो का बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे बापूंनी आम्हाला दररोज सकाळी उठून काय घ्यायला सांगितल आहे शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे शताक्षीप्रसादम्‌. पहिले एक वर्ष घेतला, त्यानंतर बंद. हां, काही लोक करतात ते मला माहिती आहे. जे करतात ते बरोबर मला माहिती आहेत. बरोबर. नंतर काय करायला सांगितलं आहे गुळण्या करायला सांगितलंय, उठल्यानंतर पाणी प्यायला सांगितलय. किती\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-08-20T23:34:27Z", "digest": "sha1:ROJIGNONM2PNRDJFVPN4TFN3GXFSR6ZJ", "length": 1168, "nlines": 17, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "भूक नाही लागणे – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome Tag: भूक नाही लागणे\nTagged By भूक नाही लागणे\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा भूक न लागणे घरगुती उपाय लाईन मित्रांनो खूप वेळा असे होते की आपल्या जेवणाची वेळ झालेली असते तरी पण आपल्याला भूक न लागल्यामुळे जेवण करावेसे वाटत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-control-leptospirosis-19297", "date_download": "2019-08-20T23:43:19Z", "digest": "sha1:HY3I5WQXWYCY33GN5BRQRKW7DOPULECC", "length": 20469, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, control of Leptospirosis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी घ्या\nलेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी घ्या\nमंगळवार, 14 मे 2019\nनिरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे लेप्टोस्पिरोसिसचा प्रसार वाढू शकतो. लेप्टोस्पिरोसिस हा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. त्यामुळे जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.\nनिरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे लेप्टोस्पिरोसिसचा प्रसार वाढू शकतो. लेप्टोस्पिरोसिस हा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. त्यामुळे जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.\nलेप्टोस्पिरोसिस हा प्राणिजन्य मानवीय आजार आहे. म्हणजेच प्राण्यांपासून माणसास किंवा माणसापासून प्राण्यांना हा आजार होऊ शकतो, त्यालाच झुनोटिक आजार असे म्हणतात.\nहा आजार प्रामुख्याने लेप्टोस्पिरा इंटररोगन्स नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू पातळ, लवचिक, गतिशील, सर्पिल आकाराचा असतो.\nनिरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे रोगाचा प्रसार वाढू शकतो.\nज्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पाणी साठणे, पूर परिस्थिती निर्माण होणे किंवा पाण्याचा निचरा होण्यास नैसर्गिक अडचणी होतात, तेव्हा याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.\nआजार कोणाला होऊ शकतो\nसमशीतोष्ण किंवा उष्णकटिबंधीय भागामध्ये किंवा हवामान असलेल्या ठिकाणी जास्त आढळून येतो.\nशेतकरी, खाण कामगार, कत्तलखान्यातील कामगार, पशुवैद्यक, प्राणिसंग्रहालय, प्राण्यांच्या दुकानात, दवाखान्यात, प्रयोगशाळेत काम करणारे किंवा दूषित तलावामध्ये किंवा नदीमध्ये पोहणारे, राफ्टिंग करणाऱ्यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो.\nआजार संसर्ग झालेल्या जनावरांच्या मूत्राद्वारे किंवा शरीरातील द्रव्य पदार्थद्वारे पसरतो.\nनिरोगी जनावरांचा बाधित जनावरांच्या मूत्राद्वारे खराब झालेले पाणी, मातीद्वारे आजार होण्याचे जास्त प्रमाण आहे.\nपाण्यामध्ये किंवा मातीमध्ये हे जिवाणू काही आठवडे ते महिने टिकून राहू शकतात.\nबऱ्याच प्रकारच्या जंगली आणि घरगुती प्राण्यांमध्ये आजाराचे जिवाणू आढळून येतात.\nसंक्रमित किंवा बाधित जनावरे सतत काही महिन्यांपर्यंत जिवाणू मूत्राद्वारे किंवा शरिरातील द्रव्यपदार्थद्वारे वातावरणात सोडतात.\nबाधित जनावरांच्या मूत्राद्वारे किंवा शरीरातील द्रव्यपदार्थद्वारे.\nबाधित जनावरांच्या मूत्राचा संपर्क पाणी, माती किंवा अन्न या सर्व गोष्टींशी संपर्क.\nत्वचेमधून, डोळे, नाक किंवा तोंड विशेषतः जर त्वचा कापली गेली असेल किंवा खरचटली असेल तर जिवाणू या जागेतून शरीरात प्रवेश करू शकतात.\nपुराच्या पाण्यात बाधित जनावराचे मूत्र मिसळले असल्यास.\nउच्च ताप, डोकेदुखी, स्नायू वेदना, उलट्या, त्वचा आणि डोळे पिवळे पडणे, लाल डोळे, पोटदुखी, अतिसार, रॅश\nपहिला टप्पा ः ताप, थंडी, डोकेदुखी, स्नायू वेदना, उलट्या किंवा अतिसार रुग्ण काही वेळेस बरा होऊ शकतो. परंतु, दुर्लक्ष केल्यामुळे आजार परत होऊ शकतो.\nदुसरा टप्पा ः अतिशय गंभीर परिणाम. मूत्रपिंड, यकृताचे त्रास दिसून येतात सोबतच मेनिजायटिस दिसून येतो.\nविविध प्रकारच्या तपासण्याकरून रोगाचे निदान करता येते.\nप्रतिजैवकांचा वापर करून उपचार के��ा जाऊ शकतो.\nआजाराच्या सुरवातीला योग्य उपचार झाल्यास चांगले परिणाम दिसतात.\nउंदीर, घुशी रोगाचे प्रमुख वाहक असून त्यांच्या मूत्रातील जिवाणूद्वारे नाल्याचे पाणी, साचलेले पाणी, परिसर दूषित होते. ते दूषित पाणी वाहत जाऊन दुसरीकडे आजार पसरतो. त्यामुळे पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.\nप्रक्षेत्रावरील उंदरांचा तात्काळ नायनाट करावा.\nजनावरांच्या मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावावी.\nखुराक, पशुखाद्याच्या पोत्यामध्ये उंदराच्या संपर्कातून आजाराचे जिवाणू प्रवेश करू शकतात, त्यामुळे पशुखाद्याच्या साठवणीच्या ठिकाणी उंदराचे नियंत्रण करावे.\nस्थानिक भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करावे.\nदूषित पाणी आणि मातीशी संपर्क टाळावा. पिण्यासाठी स्वच्छ पाणी वापरावे.\nजनावरांची नियंत्रित वाहतूक करावी.\nजनावरे हाताळताना काळजी घ्यावी.\nआजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविणे.\nसंक्रमित जनावरांसोबत संपर्क टाळावा.\nदूषित पाण्यात पोहणे टाळणे.\n- डॉ. लिना धोटे,७९७२४१३५३३\n(पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक)\nआरोग्य health हवामान पशुखाद्य लसीकरण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरच��कीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58153", "date_download": "2019-08-20T22:50:54Z", "digest": "sha1:HKZGHG7EMSOTZEVU3F4HLDSPZ3GTNMFT", "length": 17937, "nlines": 173, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्यु.ए.चा जॉब ( क्वालिटी अ‍ॅनॅलिस्ट) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्यु.ए.चा जॉब ( क्वालिटी अ‍ॅनॅलिस्ट)\nक्यु.ए.चा जॉब ( क्वालिटी अ‍ॅनॅलिस्ट)\nमी सध्या अमेरिकेत Quality analyst च्या जॉबच्या शोधात आहे, माझ्याकडे भारतातल्या पदवी आणि मास्टर्स अशा दोन्ही डिगरी आहेत पण सुर्वातिला इच्छा असुन एच-४ मग मुल लहान, नवर्‍याची सतत फिरतिची आणी बरिच बिझी नोकरी त्यामुळ�� करिअर ला ब्रेक लागला ...आता चित्र बरच बदललय स्थिरावलय, व्हिसा वैगरे प्रोब्लेम पण नाही बॅक टु वर्क च्या प्रयत्नात आहे...\nअगदी अ‍ॅन्ट्रि लेव्हल पासुन सुर्वात करावी लागणार आहे, माझ्या एका मैत्रिणी ने सुचवल्यावर मागचे ३-४ महिने guru99 वर foundaton level चा अभ्यास करुन परिक्षा दिलिय ..certificate ही आहे.\nindeed .com वर शोध घेतिय तर सगळिकडे मिनिमम अनुभव विचारला जातोच...( माझ्याकडे इथे काम केल्याचा जुजबी कस्टमर सर्व्हिसचा अनुभव आहे)\nइथल्या जाणकाराकडुन मार्ग्दर्शन मिळाल तर बर होइल.\nकाही घोळ झालाय का\nकाही घोळ झालाय का तुमचा\nतुमच्या प्रोफाईलमध्ये वेगळीच माहिती दिसत्येय.\nतुमची प्रोफाईल तुम्ही टोकियोतले पुरूष असल्याचे दाखवत्येय.\nही काहीतरी कमालच झाली बै\nहे मिस्टरानी वाचनमात्र अस्ताना काढलेले अकाउन्ट आहे, मी नविन a/cकाढण्यापेक्षा हेच वापरु अस ठरवल.. सॉरी तस मेन्शन करायच लक्षात आल नाही, ( मायबोलिकर एवढे छानबिन करतात का) असो , मुळ प्र्श्नाला उत्तर दिल तर बर होइल.\nअमेरिका हा बराच मोठा देश आहे.\nअमेरिका हा बराच मोठा देश आहे. तुम्ही नक्की कुठे राहता हे बघण्यासाठी तुमची प्रोफाईल बघितली जाऊ शकते कारण तुम्ही प्रश्नात ह्या महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही.\nतुम्हाला मनासारखी नोकरी मिळावी म्हणून शुभेच्छा\nनोकरीशी संबंधित प्रश्न विचारलात तर तुमचे प्रोफाईल बघितले जाणारच.\nत्यात छान बिन काही नाही हो.\nमायबोलीवरचे प्रोफाईल बघून नोकर्‍या देतात \nपग्याची पहिली पोस्ट कुठे\nपग्याची पहिली पोस्ट कुठे गेली\nती उडवली जायला त्यात नक्की काय आक्षेपार्ह होतं \nमायबोलीवरचे नुसते प्रोफाईल बघूनच नव्हे हो परागजी, अगदी माबोवर तुम्ही स्वयंसेवक म्हणून काय कार्यक्रमात भाग घेतलेत, काय काम केलेत यांमुळेही नोकर्‍या मिळू शकतात.(म्हणजे ते तुम्ही आपल्या अनुभवामध्ये जॉब प्रोफाईलमध्ये लिहू शकता.)\nसो एकाची प्रोफाईल , आय डी शक्यतो दुसर्‍याने वापरू नये.\nआता माबोवर तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला असेल तर एक अ‍ॅप्रेसिएशन मिळायचीही सोय झाली आहे.\nतुम्ही अ‍ॅडमिननी काढलेला तो एक धागा वाचला असेलच.\nअसो, सूज्ञांस जास्त काय सांगावे\n ह्या सगळ्या ज्ञानकणांचा आणि पहिल्या पोस्टचा खरच काही संबंध आहे का इथे स्वयंसेवक म्हणून काम केलं, त्याला अ‍ॅप्रिशिएशन मिळालं, वगैरे कुठलीही केस अ‍ॅप्लिकेबल होते आह��� का\nवर टीपापाकर म्हणाल्यात तसं मुळ प्रश्नाला उत्तर द्या की\nआता तुम्हीच फाटे फोडायचे\nआता तुम्हीच फाटे फोडायचे थांबवा की मग\nटीपापाकर, तुम्हांला ह्या फिल्डमधल्या जॉब्जबद्दल माहिती हवी असल्यास संपर्कातून इमेल करा. एक मैत्रिण काम करते ह्यात. तिच्याशी काँटॅक्ट करून देईन.\nतुम्हाला अनुभव जुजबी आहे मग\nतुम्हाला अनुभव जुजबी आहे मग एकदम कुठे काम मिळणे कठीण आहे. तुम्ही ज्या लोकेशनला आहात तिथे QA/testing related काही रिफ्रेशर कोर्स असेल तर पहा. अशा institutes कोर्स केल्यावर प्लेसमेंट्ला मदत करतात.\nत्याबरोबरच CSQA/CSTE/ISTQB या तर्‍हेचे Certification असेल तर आणखी मदत होते.\nक्यूए मधे आधीचा अनुभव नसेल\nक्यूए मधे आधीचा अनुभव नसेल तरी ट्रेनिंग, इंटर्नशिप वगैरे करून नोकरी मिळू शकते. जरा वेळखाऊ काम आहे पण मिळेल. काही ट्रेनिंग कोर्सेस असे आहेत की जे किमान एक इन्टर्नशिप देतात. बे एरिया मधे Portnov म्हणून एक संस्था आहे. बहुतांश रशियन लोक आहेत. तेथे कोर्स केला तर इंटर्नशिप देतात. मग ती कशी मिळते यावर पुढे किती जाता येइल ते ठरते. काही लोकांना इंटर्न्सशिप नंतर नोकर्‍या ही मिळतात तर काहींना स्वतंत्रपणे शोधाव्या लागतात.\nहे अमेरिकेतल्या माहितीवरून लिहीत आहे.\nतुम्ही असाल तेथे असे काही कोर्सेस आहेत का पाहा. त्यानंतर मग रिक्रूटर्स ना गाठून काही दिवस वाट पाहणे व इण्टरव्यूज देणे हे पेशण्टली करावे लागेल. पण माझा अंदाज आहे की काही दिवसांनी का होईना पण मिळेल. सहसा आधी कॉण्ट्रॅक्ट वाले जॉब्ज मिळतात. हे सगळे चालू असताना या क्षेत्रातील आणखी गोष्टी शिकल्या तर फायदा होतो.\nएक अडचण म्हणजे या क्षेत्रात फेक अनुभव दाखवून काम मिळवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. तीन महिने ट्रेनिंग घेउन मग एक वर्षाचा अनुभव दाखवल्याची व त्यावरून कॉण्ट्रॅक्ट चे काम मिळवल्याची उदाहरणे ऐकली आहेत. त्या गर्दीत खरोखरचा प्रयत्न करणार्‍यांना वेळ लागतो.\n>> एक अडचण म्हणजे या\nएक अडचण म्हणजे या क्षेत्रात फेक अनुभव दाखवून काम मिळवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. तीन महिने ट्रेनिंग घेउन मग एक वर्षाचा अनुभव दाखवल्याची व त्यावरून कॉण्ट्रॅक्ट चे काम मिळवल्याची उदाहरणे ऐकली आहेत. त्या गर्दीत खरोखरचा प्रयत्न करणार्‍यांना वेळ लागतो.>> सहमत. काल एका क्युए कोर्स केलेल्या मैत्रिणीने हेच सांगितलं.\n>>या क्षेत्रात फेक अनुभव\n>>या क्षेत्रात फेक अनु���व दाखवून काम मिळवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.\nहे याच नाही बर्^याच क्षेत्रात आहे आय मिन जिथे कंप्युटर टेक्निकल किंवा फन्क्शनल स्कील्स लागतात. मार्केटमध्ये प्रॉडक्ट काल आलं तरी आम्ही चार इंप्लिमेंटेशन्सवर काम केलं आहे असे लोकं कुठच्या बेसिसवर लिहितात देव जाणे :रागः\nनोकरीच्या सुरुवातीला या प्रकारांचा फार त्रास झाला आहे. आता कुंपणाच्या दुसर्^या बाजुला काही वेळा असताना अशा हिरो(आणि हिरवीण) लोकांना ओळखता येतं हीच काय ती जमेची बाजू.\nवेका यांच्याशी अनेकवार सहमत.\nमाझ्या टीममधले जुने सहकारी तर अश्या लोकांबाबतीत म्हणतात - याचा/हीचा जन्म झाला कधी आणि इतका अनुभव घेतला कधी कुठे घेतला तेही ठोकून दिलेलेच असते. त्याची शहानिशा कशी होते ही एक आणखीन वेगळीच ष्टोरी आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2015/11/05/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2/", "date_download": "2019-08-20T23:52:08Z", "digest": "sha1:UQV2YLDUGHR7WACLH44X5GVWYASBS5GK", "length": 46902, "nlines": 330, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल (भाग : 2 ) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\n“आपण आज इतके विचारात होतो की कदाचित विसरलो असू. आणि जर लावली असती तर मग आपोआप खिडकी उघडेलच कशी\nशेवटचा विचार मनात येताच ती पुन्हा घाबरली. पुन्हा ते स्वप्न आठवलं, तो चेहरा, ती थंड वार्‍याची झुळुक, ती शांतता, तो निर्जन रस्ता..तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. ती तशीच भराभर तिच्या खोलीच्या बाहेर पडली. आता एक क्षणही तिला तिच्या खोलीत राहायच नव्हतं. अनि ची खोली तिच्या खोलीला लागूनच होती. तिने हळूच त्याच्या खोलीच दार उघडलं. आत अंधार होता.\n“अनि झोपलाय वाटतं. आता काय करू” ती तशीच विचार करत उभी राहिली. “आई-बाबा पण झोपलेले दिसतायत.”\nतोच तिला मागे कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी होतं तिच्या मागे. एक हळूच विचित्र असा आवाज आला आणि तेवद्यात एक तसाच थंड हवेचा झोत तिच्या मानेवर आला. ती भीतीने अर्धमेली झाली. अनिला हाक मारायला पाहिजे. पण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. धीर करून ती मागे वळली. तिकडे अंधारात….\n———————-(भाग १ पासून पुढे— )————\nअंधारात अनि उभा होता. हातात एक छोटं मशीन घेऊन. खूपच खुश वाटत होता.\n“थॅंक गॉड. तू तरी जागी आहेस. हे माझं नवीन इन्वेन्शन बघायला कोणीतरी आहे जागं…वा, व्वा ,व्वा ….”\n” सायलीने अजून श्वास रोखून धरला होता.\n“अगं हे बघ ना मी काय बनवलंय. एक छोटा, फोल्डेबल,पोर्टेबल एयर कुलर…हे बघ” त्याने हातातील मशीन पुढे केले.\n“हे बघ, हा इकडचा नॉब डावीकडून उजवीकडे वळवला आणि ह्याचा हा मेटल सारखा दिसणारा भाग खाली ओढला की कुलर ओपन होतो. आता मी आधीच सुरु केलाय त्यामुळे ओपनच आहे हा. आणि नंतरचं सगळं आपल्या नॉर्मल कुलर सारखं. म्हणजे इथे थंड पाणी टाकायचं आणि मग स्विच ऑन केला की कुलर सुरु. थंड हवा सुरु. हे पण हा नॉर्मल कुलर पेक्षा आकाराला आणि वजनाला खूप कमी आहे हा …पण पर्फ़ोर्मन्स सेम देतो..”\nअनिच्या आवाजातून उत्साह ओसंडून वाहत होता.\nम्हणजे तो आवाज कुलर ऑन केल्याचा होता आणि ती थंड हवा अर्थात कुलर मुळे आलेली होती. सायलीने सुटकेचा निश्वास टाकला.\n” वा, सही आहे रे. तू एकट्याने केलंस पण तू तिकडून कसा आलास पण तू तिकडून कसा आलास मला वाटलं की रूम मध्ये अंधार आहे म्हणजे तू झोपला असशील.”\n“केबल वर ‘हेराफेरी’ लागला होता ना, तो बघता बघता हे करत होतो, म्हणून हॉल मध्ये होतो. पण आपलं काय अशी अंधारात भुतासारखी उभी राहून काय करत होतीस अशी अंधारात भुतासारखी उभी राहून काय करत होतीस \n“अरे माझ्या रूमचा एसी बिघडलाय. चालूच होत नाहीये. जाम गरम होतंय. मी आज तुझ्या रूम मध्ये झोपते हां.”\n किती उशीर झालाय. मला झोप आलीये. नंतर उद्या बघ तू. चल आता झोपायला.”\nअनिकेत च्या खोलीत झोपायला गेल्यावर मात्र सायलीला स्वतःवरच हसू येत होतं.\n“काय झालं होतं मधेच मला एका स्वप्नामुळे एवढी घाबरले एका स्वप्नामुळे एवढी घाबरले आणि खिडकीचं एवढं काय टेन्शन घेतलं मी आणि खिडकीचं एवढं काय टेन्शन घेतलं मी आज डोकंच जागेवर नव्हतं माझं, मी खिडकी लावलेलीच नसणार नक्कीच.”\nथोड्या वेळात तिला शांत झोप लागली.\n” अगं सायली, नीट खाउन तरी जा बाई. आत्ता मी आहे तुझ्या मागे लागायला. लग्नानंतर तुझं तुलाच लक्षात ठेवून सगळं करायचं आहे.”\nदुसऱ्या दिवशी सकाळच्या गडबडीत सायली आदल्या दिवशीचं सगळं विसरूनही गेलेली होती आणि आता ती कसा-बसा ब्रेकफास्ट उरकून पळण्याच्या तयारीत होती, तोच आई च्या तावडीत ��ापडली.\n“ए आई, प्लीज आत्ता नको गं ते लग्नाचं लेक्चर. मी निघते आता. गेल्या गेल्या मीटिंग आहे माझी.”\n“मी काहीच बोलत नाही आता. बघावं तेव्हा तुम्हाला घाई असते. अनि ला कधीपासून सांगतेय मी की येउन आधी खाउन घे, पण त्याला आत्ताच एसी उघडून बसायचं आहे.”\n तुझ्याच खोलीतला. बिघडला म्हणून अनि च्या खोलीत झोपलीस ना रात्री पण लक्षात ठेवून खिडकी बंद करून मग एसी ऑन केला असतास तर नसता बंद पडला कदाचित.”\n थोडा वेळ खिडकी उघडी राहिली तर लगेच एसी बंद पडेल का जाऊदेत, चल निघते मी”\n“ते तुमचं तुम्हाला माहीत. थोडं डोकं ताळ्यावर ठेवलं की नाही असं होत. काल तू झोपल्यावर आले होते मी तुझ्या खोलीत. तर खिडकी उघडीच. आणि एसी चालू ”\n“अगं आता किती वेळा ऐकवणार आहेस चुकून उघडी राहिली ना खिडकी…”\n“अगं खिडकी बद्दल नाही बोलत मी…जनरल बोलतेय…नेहेमीच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून पण वेळेवर कराव्या लागतात. आता मीच होते म्हणून मी आपलं समजून घेतलं आणि खिडकी लावून घेतली …”\nआईचं शेवटचं वाक्य ऐकून सायली दारातच थबकली. कालची अर्धवट उघडी खिडकी तिच्या डोळ्यांसमोर आली.\n” तू लावून घेतलीस खिडकी\n एक तर एसी चालू होता. परत तुझी खोली रस्त्याच्या बाजूला येते मग तुला गाड्यांचे आवाज येत राहतात. म्हणून तूच सुरु केलंस ना खिडकी लावायला वरच्या खालच्या दोन्ही कड्या पण लावल्या. काल वारा पण खूप होता ना …म्हटलं परत उघडायला नको ..”\n“कड्या लावून घट्ट बंद केलेली खिडकी परत आपोआप उघडेलच कशी आणि घरातलं तरी कोण माझ्या खोलीत येउन खिडकी उघडेल आणि घरातलं तरी कोण माझ्या खोलीत येउन खिडकी उघडेल आणि कशासाठी\nदोन क्षण सायली विचारात गढून गेली. मग तिने ठरवलं की असे काहीही निगेटिव्ह विचार डोक्यात आणायचेच नाहीत. घाईघाईत ती ऑफिसला जाण्यासाठी निघून गेली.\nपुढचे तीन चार दिवस सायली ऑफिस च्या कामातच खूप बिझी होती. गीता पण रजेवर होती त्यामुळे सुजयचा विषयही निघण्याचा प्रश्न नव्हता. लग्न ठरल्यापासून चार दिवस झाले तरीही अजून सुजयचा फोन आलाच नव्हता. सायलीने पहिल्या दोन दिवसातच त्याला व्हॉटस ऎप वर ढीगभर मेसेजेस पाठवले होते. त्यातल्या फक्त एका मेसेजला सुजय कडून “हाय, आय एम फाईन. हाऊ आर यु जरा बिझी आहे. वेळ मिळाला की कॉल करेन” असं कोरडं उत्तर आलं होतं.\n“तू बिझी आहेस तर मी काय रिकामीच बसलेय का जाऊदेत , आता मी पण फोन, मेसेज काहीच नाही करणार. मला बघायचंच आहे हा कधी कॉल करतो ते.” सायलीने काही काळापुरता त्याचा विचार बाजूला ठेवला.\nरात्रीचे साडे-अकरा वाजले असतील. सायली झोपायलाच जाणार तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. सुजयचा फोन होता. पहिल्या दिवशी आतुरतेने त्याच्या फोनची वाट बघणारी सायली आत्तापर्यंत त्या सगळ्या भावनांमधून बाहेर पडली होती.\nकाहीश्या अलीप्ततेनेच तिने फोन उचलला.\n“हाय सायली, कशी आहेस\n“मी आजच आलो दिल्ली वरून. आई म्हणाली की तू फोन केला होतास.”\n“हो केला होता. मग एक फॉर्मल कॉल-बॅक करतो तसा फोन केला आहेस तर, आई च्या सांगण्यावरून\n” अगं चिडू नकोस प्लीज. मी बिझी होतो तिकडे. अजिबात वेळ नाही मिळाला मला.”\n“वेळ कुणालाच नसतो रे…सगळेच बिझी असतात आपापल्या कामात. वेळ काढावा लागतो…”\n” आय नो सायली, पण प्लीज चिडू नकोस. अगं, मी गेल्या पासून इतका बिझी झालो होतो , सारख्या कॉन्फरन्सेस, मिटींग्स, डिसकशन्स, ह्यातच अडकलो होतो. कसा-बसा झोपायला हॉटेल रूम वर जायचो, तेव्हढाच ब्रेक मिळायचा..”\nसायलीला अजून त्याचं म्हणणं पूर्ण पटलेलं नव्हतं. खरंच कोणी इतकं बिझी असतं का की चोवीस तासातली पाच मिनीटही काढता येऊ नयेत जेवताना, झोपायला गेल्यावर, कधीच वेळ काढता येऊ नये जेवताना, झोपायला गेल्यावर, कधीच वेळ काढता येऊ नये काहीच नाही तर निदान एक मेसेज तरी काहीच नाही तर निदान एक मेसेज तरी लग्न ठरल्यावरही अशी ओढ वाटू नये लग्न ठरल्यावरही अशी ओढ वाटू नये तिने विचार केला आपण ह्याच्या जागी असतो आणि असेच प्रचंड कामात असतो, तरी आपण काही ना काही करून, कसाही वेळ काढून दिवसातून १ तरी फोन केलाच असता ह्याला. तिला त्याचं म्हणणं पटत नव्हतं. पण आत्ताच लग्न ठरलंय. आपण खूप ताणून धरलं तर ही आत्तापासूनच हक्क सांगतेय आपल्यावर असं वाटेल त्याला. आणि आपल्याला तरी कुठे माहीत आहे अजून तो नक्की कसा आहे ते तिने विचार केला आपण ह्याच्या जागी असतो आणि असेच प्रचंड कामात असतो, तरी आपण काही ना काही करून, कसाही वेळ काढून दिवसातून १ तरी फोन केलाच असता ह्याला. तिला त्याचं म्हणणं पटत नव्हतं. पण आत्ताच लग्न ठरलंय. आपण खूप ताणून धरलं तर ही आत्तापासूनच हक्क सांगतेय आपल्यावर असं वाटेल त्याला. आणि आपल्याला तरी कुठे माहीत आहे अजून तो नक्की कसा आहे ते आता तो मुंबईत आलाय ना, आता भेटणं होईल बरेचदा….\n“चिडत नाहीये मी. पण हे बघ, आपण एकदाच भेटलो आणि आपलं लग्न ���रलं. नेक्स्ट विकेंड ला एंगेजमेंट आहे. आपण भेटायला हवं ना, बोलायला हवं, तेव्हाच एकमेकांबरोबर कम्फरटेबल होऊ शकू ना…मला वाटलं होतं, लग्न ठरलं त्याच दिवशी रात्री मला फोन करशील, मग आपण खूप गप्पा मारू. वेळ मिळेल तेव्हा बोलत जाऊ. पण असं काहीच झालं नाही अरे. म्हणून थोडी डिस्टर्ब झाले होते. बट नाऊ आय एम ओके.”\n“अगं तेच सांगायला फोन केलाय तुला. उद्या शनिवार आहे. आई म्हणत होती की उद्या तुम्ही सगळे आमच्याकडे या. आपण शॉपिंग करून टाकू. म्हणजे तुझी साडी, आपल्या अंगठ्या वगैरे. मग ते झाल्यावर आपण फिरायला जाऊ कुठेतरी आणि मग डिनर ला, व्हॉट से आई तुझ्या आईला फोन करेल उद्या सकाळी…”\nथोड्या वेळाने फोन ठेवताना सायलीचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. उद्या एकदाचे आपण भेटणार तर…उद्या कोणता ड्रेस घालायचा, कुठे फिरायला जायचं आणि त्याच्याशी काय काय बोलायचं ह्याचा विचार करता करताच तिला झोप लागली.\nठरल्याप्रमाणे शनिवारी संध्याकाळी सायलीचे आई-बाबा आणि सायली सान्यांकडे पोहोचले. पण बराच वेळ बेल वाजवूनही कुणी दार उघडेनात. सायलीचे बाबा मिस्टर सान्यांना फोन लावणार तेवढ्यात बाजूच्या फ्लॅट मधून एक बाई बाहेर पडली. तिच्या कपड्यांवरून ती तिथली मोलकरीण असावी हे कळतच होतं.\n“सान्यांकडे आला होतं व्हय पर या टायमाला सुजय दादा तर घरात नसतात ना….थोडं थांबावं लागनार तुम्हास्नी.”\nबोलत बोलतच ती लिफ्ट मध्ये शिरली.\n“अहो नाही, बाकीचे सगळे असतीलच ना घरात. ” सायलीची आई म्हणाली.\n“बाकी कुनी नसतं तिथे…..” लिफ्ट चा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट खालच्या मजल्यावर गेली.\n“काय म्हणाली ही बाई बाकी कोणी नसतं ….म्हणजे बाकी कोणी नसतं ….म्हणजे \nतेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या लिफ्ट चा आवाज झाला. लिफ्ट चं दार उघडलं आणि श्री आणि सौ साने बाहेर आले. बाहेर सायली आणि तिच्या आई-बाबांना पाहून जरा दचकलेच. श्री साने त्यांच्या सौं ना हसत हसत म्हणाले,\n“बघ मी म्हटलं होतं ना तुला, आपल्याला उशीर होतोय. अहो, थोडी नेहेमीची खरेदी करायला गेलो होतो, पण थोडं थोडं म्हणता म्हणता हीने जवळपास सगळं मार्केटच खरेदी केलंय. सॉरी हा, त्या गडबडीत उशीरच झाला जरासा..”\n“अहो, काय तुम्ही पण. त्यांना अजून बाहेर उभं ठेवायचंय का दार उघडा ना…” सौं साने .\n“पण तुमची खरेदी कुठेय आय मीन, सामान खाली आहे का आय मीन, सामान खाली आहे का मी मदत करू का आणायला मी मदत करू का आणायला\n“अगं नको गं, सामान सगळं गाडीत ठेवलंय. नंतर शांताबाई किंवा तो वॉचमन कोणालातरी सांगेन. तू आत ये ना.” सौं साने.\n“अहो, आत्ता एक कामवाली बाई दिसली. बाजूच्या घरातली असेल. ती म्हणत होती की इथे सुजय सोडून बाकी कोणी नसतं. आम्ही जरा बुचकळ्यात पडलो. पण तेवढ्यात ती निघून गेली काही विचारायच्या आत..” सायलीचे बाबा.\nशेवटचे वाक्य ऐकताच एक हलकीशी समाधानाची छटा सुजय च्या बाबांच्या चेहऱ्यावर उमटली. बाकी कुणाच्या ते लक्षातही नाही आलं. पण सायली त्यांच्याकडेच पहात होती. तिला मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे ते बदललेले भाव जरा विचित्र वाटले.\nसान्यांकडे चहापाणी झाल्यावर सगळे खरेदी करायला बाहेर पडले. सुजय बाहेरच भेटणार होता. साडी खरेदी करायला ते दुकानात शिरले तेव्हाच त्याच्या आईचा फोन वाजला. थोडा वेळ फोन वर बोलून त्या सायलीकडे वळून म्हणाल्या,\n“आता मात्र धन्य आहे हो या मुलाची. अगं थोडा उशीर होतोय त्याला. तो म्हणाला तुम्ही खरेदी प्रकार आटपून घ्या. तो थोड्या वेळात निघतोच आहे. तो आला की जा तुम्ही फिरायला आणि आम्ही चौघं आमचे-आमचे जाऊ डिनर ला, काय आम्ही नाही येणार हो तुमच्यामध्ये…”\nखरेदी करून झाली तरी सुजय आलाच नव्हता. आता तर त्याचा फोनही लागत नव्हता. सायली अस्वस्थ होत होती. आजही तो आधीसारखाच वागत होता.\n“सायली, आय नो तुझा मूड ऑफ झाला असेल. साहजिक आहे ते. पण मी तुला त्या दिवशी म्हटलं होतं ना, तो असाच आहे अगं, तू सुधार त्याला नंतर. आत्ता मूड घालवू नकोस. आपण सगळे मस्त डिनर ला जाऊया , काय \nडिनर झाल्यावर सगळे रेस्टॉरन्ट मधून बाहेर पडत होते तेवढ्यात रेस्टॉरन्टच्या बाहेरच सुजय भेटला.\n“सॉरी,सॉरी , खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. सोमवारी आमचा जर्मनीतला एक महत्वाचा क्लायंट येणार आहे. आज दुपारीच कन्फर्म झालं. सो बरीच तयारी करायची होती मिटींग्स ची. त्यामुळे नाही येऊ शकलो. ”\n“तू सायलीला सांग काय ते. “- सुजयची आई\n“नाही अहो ठीक आहे, आय नो, कामाचं प्रेशर असलं की असं होतं.” सायली.\nसायलीला सगळ्यांसमोर असं त्याच्यावर रागावणं ठीक वाटत नव्हतं. त्याच्या आईला एकदम “अहो आई ” अशी हाक मारायलाही तिला कससंच होत होतं.\n“तुम्ही असं करा दोघे, तिकडे पुढच्या इंटरसेक्शन ला एक मोठं आईस-क्रीम शॉप आहे. मगाशीच बघितलं मी. तिकडे जाऊन आपल्या सगळ्यांसाठी आईस-क्रीम घेऊन या. आम्ही इकडेच बसतो बाहेर. रेस्टॉरन्ट ��ा हे लॉन छान आहे. बसायला पण आहे. जाऊन या तुम्ही दोघे. पण लवकर या हां….” – सायलीचे बाबा.\nदोघे तिथून बाहेर पडले. काय बोलावं हे दोघांनाही सुचत नव्हतं. सुजयनेच सुरुवात केली.\n“मी खरंच माती खाल्लीये, मला माहित आहे. खरंच सॉरी अगं. तुला वाटत असेल हा कसला बोरिंग माणूस आहे. पण खरंच तसं नाहीये. मला मनापासून यायचं होतं, एकत्र शॉपिंग करायचं होतं, पण ऑफीस मधून निघायच्या फक्त १ तास आधी ते सगळं कन्फर्म झालं आणि मला हलताच नाही आलं.”\nतो खरंच खूप बडबडा होता. त्या २०-२५ मिनिटात तोच खूप बडबड करत होता. ऑफीस बद्दल सांगत होता, तिच्या कामाबद्दल विचारत होता, बरंच काही बोलत होता. सायली त्याची कंपनी मनापासून एन्जॉय करत होती. तिला वाटलं “आपण उगीच चिडलो ह्याच्यावर. ह्याच्या डोक्यात फक्त काम असतं म्हणून तो तसं वागतो . पण आता भेटल्यावर किती छान बोलतोय , खूप जुन्या मित्राला भेटावं तसं वाटतंय.”\nसायली घरी जाताना अगदी खुश होती. सुजय खरेदीला आला नाही, ठरल्याप्रमाणे आपण फिरायला पण गेलो नाही ह्याबद्दल वाटणारी खंत बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. निघताना तिला त्याने उद्या रविवार असूनही घरी बसून काम करावं लागेल आणि त्यामुळे उद्याही कसं भेटता येणार नाही वगैरे सांगितलं होतं, त्यामुळे थोडा मूड ऑफ झाला होता खरं तर, पण तिला तरी कुठे वेळ होता साखरपुड्याची तयारी होतीच, घरातल्यांची खरेदी करायची होती…शिवाय लग्न ठरल्याचं कळल्यावर सगळ्या मैत्रिणी भेटायला येतील नक्कीच….उद्याचा दिवस तर खरंच बिझी होता…सायलीला एक प्रकारचा उत्साह आल्यासारखं वाटत होतं. रात्री झोपायला गेल्यावरही आजची संध्याकाळ सारखी सारखी आठवत होती तिला. आपल्या साखरपुड्याची खरेदी…किती वेगळं वाटतंय ऐकताना…सुजयच्या घरी गेल्यापासून पुढचं सगळं आठवून त्यातच पुन्हा पुन्हा रमून जावसं वाटत होतं. पण मग सुजयच्या घराच्या बाहेरचा तो प्रसंग डोळ्यांसमोर आला…\n“असं काय म्हणाली ती बाई…इथे बाकी कोणी नसतं म्हणजे कधीतरी सुजयला विचारायला हवं…आणि बाबांनी विषय काढल्यावर त्याच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव किती बदलले होते…का बरं जाऊदेत बाकी तर सगळं नीट वाटलं त्यांच्याकडे…त्याचे आई-बाबा पण किती मोकळेपणाने वागतात…उगीच नको त्या गोष्टीचा विचार करत बसायला नको…”\nविचार करता करताच तिला झोप लागली.\nकसलातरी वेगळाच आवाज होता तो ….झोपेत ऐ��ू आल्यावर सायलीला अर्धवट जाग आली. पण आजूबाजूला तर पूर्ण शांतता होती….ती दुसऱ्या कुशीवर वळली.\nआत्ता आलेला आवाज जरा मोठा होता. सायली दचकून बेडवर उठून बसली. खोलीत पूर्ण अंधार होता. ती नाईट-लॅंप लावायचीच नाही मुळी. थोड्याशा उजेडानेही तिची झोपमोड होत असे. आणि तसंही एक आठवड्यापासून तिच्या बेडजवळचा नाईट-लॅंप बंदच पडला होता. सायलीने जवळच पडलेला तिचा मोबाईल उचलला. रात्रीचे २.४० वाजले होते.\n“कसला आवाज होता तो की भास झाला मला की भास झाला मला नाही, आवाज नक्की आलाच होता. दोन वेळा ऐकला आपण ….”\n“स्स…..खस…..स्स………..” यावेळी आवाज तिच्या मागच्या बाजूने आला होता, तिच्या अगदी जवळून..\nसायलीने झटकन मान वळवून मागे पहिले. अंधार होता पण मोबाईल मुळे अगदी थोडासा उजेड होता.\nमागे बघितल्यावर तो आवाज बंद झाला आणि त्याचक्षणी तिला जाणवलं की आपल्या आजूबाजूची हवा एकदम गार पडली आहे , बर्फासारखी गार , गोठवून टाकणारी….सायलीला भीतीने काही सुचेनासं झालं होतं…इथे आजूबाजूला नक्की काहीतरी आहे, कुणीतरी आहे, मी एकटी नाहीये खोलीत , नक्कीच…. .अंधाराच्या भीतीने ती मोबाईल चं बटन सारखं दाबून ठेवत होती जेणेकरून त्याचा तरी लाईट ऑन रहावा. मागे काहीच नसल्यामुळे हळूहळू तिने मान समोर वळवली. अंधारात काही दिसतंय का ह्याचा अंदाज घेऊ लागली…आणि तोच…अंधारातून खाडकन एक चेहरा तिच्यासमोर आला…पांढराफटक, खोल गेलेले, रोखलेले डोळे , डोळे रोखलेले असले तरीही त्या नजरेत कसलेच भाव नव्हते, तो चेहरा पुरुषाचा होता की बाईचा हेही कळत नव्हतं… ..फक्त क्षणभरच…\nतेवढ्यात तिचा मोबाईल तिच्या हातातून गळून पडला आणि २ सेकंदांनी त्याचा लाईट बंद झाला. खोलीत पूर्ण अंधार पसरला. लाईट बंद झाल्यावर सायली भानावर आली, जोरात किंचाळली आणि पांघरूण डोक्यावर घेऊन जोरजोरात ओरडत राहिली. खोलीचं दार समोरच होतं आणि लाईट्स चे स्विचही दाराजवळच होते, पण तिला आता अंधार सहनच होत नव्हता. अंधारात चालत जावून खोलीचं दार उघडण्याची तिच्यात हिम्मतच नव्हती. तिने जे काही बघितलं होतं, जे अनुभवलं होतं ते तिच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. पांघरूणाच्या आत जाऊन ती हंबरडा फोड्ल्यासारखी जोरजोरात रडत होती. “आई , ये ना गं लवकर, मला भीती वाटतेय…बाबा तुम्ही तरी या ”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञात���ची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%A3", "date_download": "2019-08-20T22:35:47Z", "digest": "sha1:NLAMA7ML46TDSF6Y7FMDE6KDFDG4JMJV", "length": 3643, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मुस्लिम सण - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मुस्लिम सण\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१७ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21156", "date_download": "2019-08-20T23:48:49Z", "digest": "sha1:BDKWO5VGFDLY5PRAZSBHD4SSH2GUWLQM", "length": 3538, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री. सुनील सुकथनकर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्री. सुनील सुकथनकर\n'लहर समंदर रे...' - 'कासव'\nराष्ट्रपतींचं सुवर्णकमळ मिळवलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय.\nया चित्रपटातलं 'लहर समंदर रे..' हे गाणं -\nया गाण्याचे संगीतकार आहेत साकेत कानेटकर आणि ते गायलं आहे सायली खरे यांनी.\nसुनील सुकथनकर यांनी हे गाणं लिहिलं आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधी���. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/politician/maharashtra-cabinet-expansion/", "date_download": "2019-08-20T23:50:38Z", "digest": "sha1:4EMTJWPHL5N2DQPXNQ3FMLQVYZWHMFGG", "length": 10901, "nlines": 76, "source_domain": "mymarathi.net", "title": "दिलीप कांबळेंसह सहा मंत्र्यांना डच्चू ...विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Politician दिलीप कांबळेंसह सहा मंत्र्यांना डच्चू …विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nदिलीप कांबळेंसह सहा मंत्र्यांना डच्चू …विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री\nमुंबई- औरंगाबादेत गुन्हा दाखल झालेल्या ,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे.\nलोकसभा निवडणुकीवेळी मुलगा सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज थेट मंत्रिपदाच्या ‘गिफ्ट’सह भाजपात प्रवेश झाला आहे. मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अॅड. आशिष शेलार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. सावंत हे शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.\nसंजय उर्फ बाळा भेगडे\nदिलीप कांबळे यांच्यासह ‘या’ मंत्र्यांना डच्चू\nमुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे. याशिवाय आदिवासी विकास मंत्री विष्णू\nसवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री भाजपचे आहेत. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत.\nपुण्यात विधानसभेचे वारे ..शिवसेनेकडून भानुप्रताप बर्गे लढणार , भाजप देणार नवे चेहरे \nसावित्रीचा वड…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nमी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)\nनाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट\nभाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/node/6545", "date_download": "2019-08-20T22:28:53Z", "digest": "sha1:FGIN5H5CADQ2DKMQ4VB6TY4VROAQAZSI", "length": 81564, "nlines": 616, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " आहे हे असं आहे... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nआहे हे असं आहे...\n\"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे.\"\n\"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील\n\"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर\n\"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं.\"\n\"बरोबर आहे. आणखी थोडं पुढे जाऊन, हॉस्पिटलने ही काठी भेट देण्याचं कारण म्हणजे डॉक्टरसाहेब लंडनची नोकरी सोडताहेत हे असू शकेल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते हा गृहस्थ फार उच्चपदावर नसावा - कारण तो अशी मोठी नोकरी सोडून खेड्यात गेला नसता. म्हणजे नोकरी सोडतेवेळी हा नवशिका डॉक्टर होता - हाऊसमन. आता आपल्यासमोर उभा राहिलाय तिशीच्या आत-बाहेर असणारा एक डॉक्टर. बऱ्यापैकी मित्रमंडळी असलेला, फारशी महत्त्वाकांक्षा नसणारा, थोडा वेंधळा. त्याच्याबरोबर त्याचा लाडका कुत्रा असतो - टेरियरपेक्षा मोठा, पण मास्टिफपेक्षा लहान.\"\n- दि हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स, लेखक: आर्थर कॉनन डॉईल\nमाणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर माणसांबरोबर राहायला, वावरायला आवडतं. एकलकोंडेपणा हा स्वभावातला दोष मानला जातो, आणि एकटेपणा ही अप्रिय स्थिती. माणसाच्या समाजातल्या वावरावर समाजातल्या इतरांचे डोळे रोखलेले असतात. एखाद्याच्या वावराचा उपयोग समाजातल्या इतरांनी आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करून घेतला तर ते गैर समजलं जात नाही, किंबहुना अशा वर्तनाला प्रोत्साहनच दिलं जातं. त्यानेच एकमेकांत देवाणघेवाण असणारा एकसंध समाज तयार होणार असतो. त्यातच सर्वांचं हित असतं.\nवर दिलेल्या उताऱ्यात एका विसरून राहिलेल्या वॉकिंग स्टिकवरून शेरलॉक होम्स त्या स्टिकच्या मालकाबद्दल निष्कर्ष काढताना दिसतो. वावरावरून, हावभावावरून मनाच्या पार खोल तळातलं ओळखण्याची उदाहरणं होम्स कॅननमध्ये अन्यही आहेत. (चट्कन आठवलेलं म्हणजे 'दि रेसिडंट पेशंट' या कथेमध्ये वॉटसनच्या डोक्यातले युद्धविषयक विचार होम्स क्षणार्धात सांगतो.)\nतंत्रज्ञानाच्या आगमनानंतर समाजातला वावर प्रत्यक्ष वावरापुरता मर्यादित न राहता आभासी (virtual) ��ी झाला. मग मोबाईल तंत्रज्ञानातली क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्यक्ष आणि आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत आहेत. एक साधा प्रयोग करून बघा. गूगलकडे असलेल्या तुमच्या विद्याची प्रत https://takeout.google.com/ येथे मिळेल. त्यातली लोकेशन हिस्ट्रीची जेसन फाईल आणि ही साईट वापरून तुम्ही कुठेकुठे गेला होतात याचा साद्यंत इतिहास अगदी नीटस नकाशावर बघायला मिळेल\nथोडक्यात काय, तर ते बघतायत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू.\nबर्मंग वॉचायचं तर बसा वॉचत. आपण कोणाला घाबरत नाय. कर नाही त्याला डर कशाला, वगैरे.\nकर नसला तरी डर असू शकतो हे नुकतंच केंब्रिज ॲनालिटिका आणि फेसबुकच्या कृपेने पहायला मिळालं. हा विषय इतका चावला जातो/गेला आहे, की त्याचे आणखी तपशील देण्यात हशील नाही.\nआपल्याच वावराचे बारकावे वापरून आपल्या विचारांवर, आचारांवर प्रभाव टाकला जातोय. हम सब इस रंगमंच की कठपुतलियाँ. किस की डोर कब खींच जाए कोई नहीं कह सकता. ती डोर खींचून कोणी साबण विकतंय, कोणी राजकीय विचार.\nपण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. \"फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स\" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.\nम्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला आहे.\nपण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...\nअसं तुम्हाला वाटत असेल, तर आप xxx (भाबडे) है\nसगळी बोंबाबोंब थांबेल, तेव्हा उरेल ते इतकंच : एका कंपनीकडे एक बायप्रॉडक्ट होतं. ते त्यांनी विकलं आणि पैशे केले.\nतुम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, दगड आणि धोंडे वापरायचे आहेत ना त्याचे फायदे पाहिजेत ना त्याचे फायदे पाहिजेत ना मग हे असंच चालणार. आहे हे असं आहे. घ्यायचं तर घ्या. नाहीतर भो...\nतुम्ही एखादं प्रोडक्ट बघा फ्लिपकार्ट इ इ सायटींवर, बघा की कसा मेलबाॅक्स भरायला चालू होतो, recommended for you...फलान फलान\nतूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे\nमला वाटलंच होतं की कोणीतरी\nमला वाटलंच होतं की कोणीतरी यावर धागा काढेलच. आदू��ाळ दणकट लिहिलंत ओ.\nकाल माझी यावरून माझ्या दुर्भाग्यवती* बरोबर जोरदार खडाजंगी झाली. प्रथम PII / PCI / PHI data, GDPR, रशियाचा अमेरिकन निवडणूकांवर प्रभाव वगैरे. नंतर मोरॅलिटी, झुक्या \"माझा\" डेटा वापरून बक्कळ कमवतोय वगैरे आणि सरतेशेवटी रविशंकर प्रसाद यांची झुक्याला धमकी पर्यंत विषय चघळले गेले.\nमी अर्थातच झुक्याच्या बाजूने किल्ला लढवत होतो.\nनिष्कर्ष - अमेरिकन व भारतीय सरकारने सोशल मिडिया कंपन्यांसाठी कठोर डेटा प्रायव्हसी ची आणि and AUP ची नियमावली आणावीच. Government should must regulate FB, Twitter etc. ते झुक्याच्या पथ्यावरच पडणार आहे.\n* या शब्दाचा कॉपीराईट अर्थातच थत्तेचाचांचा.\nफेसबुक (किंवा ट्विटर, इन्स्टाग्राम) बाबत माझा मूळ आक्षेप असा की माझ्या डेटापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी - एकाग्रता आणि वेळ यांची उधळपट्टी होते. फेसबुक डिलीट करा असा हॅशटॅग ट्विटरवर चालवणं हा या एकंदरीत प्रकारातला सर्वात विनोदी भाग\nगुगलचे अँड्राइड - everything\nगुगलचे अँड्राइड - everything for everyone असल्याने अॅपसवाल्यांनी त्यास पसंती दिली. माइक्रोसॅाफ्ट/बीबीची ओएस मागे पडली.\nया प्रकरणातले अंतरंग कोणी उलगडुन दाखवेल तर बरे\nम्हणजे नेमकं कस झालेलं आहे हे सर्व. प्राथमिक इतकेच माहीत आहे की आपण जे ॲप समजा गुगलप्ले स्टोअर वरुन डाऊनलोडवतो तेव्हा ते फ्री ॲप देणारी कंपनी आपल्या अनेक गोष्टी माहीती वापरण्याचा अधिकार मागते व तो दिला जातो.\nमग अशा अनेक युजर्स कडुन जमा केलेल्या डेटा ला प्रोसेस करुन तो संबंधित ग्राहकाला विकला जातो असेच काहीसे आहे ना तर केंब्रिज ॲनालिटीका ही अशा ॲप डेव्हलपर्सपैकी होती का तर केंब्रिज ॲनालिटीका ही अशा ॲप डेव्हलपर्सपैकी होती का त्यांचा फेसबुकशी नेमका व्यवहार काय स्वरुपाचा होता त्यांचा फेसबुकशी नेमका व्यवहार काय स्वरुपाचा होता व पॉलिटीकल पार्टीने डेटा कसा वापरला \nराहुल बनसोडे यांनी फेसबुक च्या डेटा कलेक्शन अल्गोरीदम संदर्भात बरेच संशोधन केलेले आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन त्याची म्हणजे त्या विषयाची काही प्रमाणात कल्पना येते ज्याने भय वाटते. त्यांनी यावर प्रकाश टाकला तर बरे होइल.\nम्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे आबा (म्हणजे तुमच्या लेखावरुन जे कळलं त्यावर काही मुभूप्र-)\nपण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार न��ही...\nपण, माझा विदा गावभर हगायचा की माझ्या महालात हगायचा हा माझा प्रश्न आहे ना आणि जर तो मी उघड करत असेन तर फरक काय पडतो आणि जर तो मी उघड करत असेन तर फरक काय पडतो हां- त्यांनी (ॲप्सवाल्यांनी) मात्र सांगितलं की आम्ही तुमचा विदा नाही बॉ देणार कुणाला- आणि तो दिला- रादर विकला तर तो उघड भ्रष्टाचार आहे. ते माझा विदा गुप्त ठेवायला बांधिल आहेत, मी माझा विदा गुप्त ठेवायला बांधिल नाही.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nकाही लोक असे वागताहेत जशी\nकाही लोक असे वागताहेत जशी जगबुडी आली. डिलीट फेसबुक काय, आणि इंटरनेटवर निर्बंध घाला काय. त्यांना सांगणं आहे की एकतर हे सगळं तुमचंच देणं आहे. दुसरं म्हणजे एखाद्याला अनिर्बंध रिसोर्सेस (/सत्ता) दिले की मग नंतर त्यांचा मिसयूज झाला म्हणून बोंबलायचं काम नाही. आणि तिसरं म्हणजे एखाद्या गोष्टीचा फक्त फायदेच हवेत आणि धोके नकोत असं कसं चालेल तर मला म्हणायचंय आहे हे असंच आहे, असंच राहणार आहे. गेट यूज्ड टु इट.\nहां- त्यांनी (ॲप्सवाल्यांनी) मात्र सांगितलं की आम्ही तुमचा विदा नाही बॉ देणार कुणाला- आणि तो दिला- रादर विकला तर तो उघड भ्रष्टाचार आहे.\nतत्त्व म्हणून बरोबर आहे. पण समजा झुक्याने नाही पाळलं, तर काय करणार आहोत आपण\nएक वास्तव आयुष्यात घडलेली घटना. काही वर्षांपूर्वी एका ब्यांकेत कर्जासाठी अर्ज केला. रीतसर सगळी कागदपत्रं, टॅक्स रिटर्न वगैरे जोडले होते.\nकाही दिवसांनी एका सुप्रसिद्ध दागिन्यांच्या कंपनीचा फोन आला, आणि ते त्यांची सुवर्णभिशी योजना कशी चांगली आहे ते पटवायला लागले. ते असं काहीतरी बोलले की माझी पाचावर धारण बसली - त्यांना माझं उत्पन्न, नोकरीचं ठिकाण इतकंच काय माझ्या पत्नीचा वाढदिवसही ठाऊक होता आणखी खोदून विचारल्यावर हा विदा त्या बँकेकडून मिळाल्याचं सांगितलं.\nमी बँकेत जाऊन बोंबाबोंब केली, पण 'हो विकला बुवा डेटा' असं कोण कबूल करेल\n आहे. मी तणतण कारण्याव्यतिरिक्त काही करू शकतो का नाही. ही रिस्क माझ्या कंट्रोलमध्ये आहे का नाही. ही रिस्क माझ्या कंट्रोलमध्ये आहे का\nत्यानंतर आपणाविषयीची प्रत्येक माहिती ही पब्लिक डोमेनमध्येच आहे हे गृहित धरून पुढे जाणं सोयीचं वाटतं. उगाच कशाला लोड करून घ्यायचा\nफिदुशियरी संबंध का कायशीशी\nफिदुशियरी संबंध का कायशीशी कंसेप्ट असते ना. ती या संदर्भात (बँकेच्या, चेपुच्या नाही) ॲप्लिकेबल होइल का म्हणजे बँकेने कर्ज घेणाऱ्याचा डेटा लीक करणे आणि चेपुने डेता लीक करणे यात फरक आहे असं वाटतय.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nFiduciary हा शब्द लॅटिन\nFiduciary हा शब्द लॅटिन fiducia वरून आला आहे. म्हणजे 'विश्वास, भरोसा'. Fiduciary duty म्हणजे 'विश्वासघात न करण्याचं कर्तव्य'. हे जितकं बँकेला लागू आहे तितकंच फेसबुकलाही लागू आहे.\nआपल्याला काही विश्वासघात चालतात, काही नाही चालत. सगळ्यात मौजेची गोष्ट म्हणजे, आपल्याला एखादा विश्वासघात चालतो की नाही हे बऱ्याचदा त्या विश्वासघाताच्या परिणामांवर अवलंबून असतं.\nउदा० अन्या, गन्या आणि स्विटी कॉलेजात आहेत. अन्याचं स्विटीवर प्रेम आहे. आपली प्रेमभावना तो गन्याला सांगतो. गन्याने त्याचा बोभाटा करत फिरू नये ही गन्याची 'फिड्युशियरी ड्युटी' आहे. पण गन्या बारागंड्याचा असल्याने तो जाऊन स्विटीलाच सांगतो.\nआता दोन शक्यता आहेत:\nशक्यता १) स्विटीलाही अन्या आवडतो. ती अन्याला होकार देते आणि दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. या शक्यतेत गन्याने केलेला विश्वासघात अन्याच्या पथ्यावरच पडला आहे. अन्या गन्याला माफ करून टाकतो.\nशक्यता २) स्विटीला अन्या आवडत नाही. ती अन्याला फाट्यावर मारते आणि संपर्क तोडते. इथे गन्याने लुडबुड केल्याने अन्याचा पत्ता कट झालाय. हा विश्वासघात अन्या कसा सहन करेल\nआपलंही असंच आहे. फेसबुकने आपला डेटा वापरून आपल्याला जवळचं चांगलं रेष्टुरंट सुचवलं, किंवा परक्या शहरात जवळ राहणारे मित्र दाखवले की आपल्याला फेसबुक आवडतं. हा डेटा केंबिज ॲनालिटिकाला विकला की फेसबुक वैट, वैट, दूश्ट दूश्ट असतं...\nफिडुशिअरी ड्युटी हा प्रकार\nफिडुशिअरी ड्युटी हा प्रकार कायदेशीर रित्या लागू असतो का का नुस्ताचं असतो हा प्रकार. म्हणजे ही डुटी पाळली नाही म्हणून बँकेविरुद्ध कोर्टात जाता येईल का का नुस्ताचं असतो हा प्रकार. म्हणजे ही डुटी पाळली नाही म्हणून बँकेविरुद्ध कोर्टात जाता येईल का की कोर्ट हाकलून देईल की इथे बँकेने कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही म्हणून.\nआणि समजा चेपुने ॲप टाकतानाकिंवा साईनाप करताना सांगितलं असेल की आम्ही माहिती गोळा करू आणि शेअर करू तर यात विश्वासघात नाही राईट\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nफिडुशिअरी ड्युटी हा प्रकार\nफिडुशिअरी ड्युटी हा प्रकार का��देशीर रित्या लागू असतो का\nमाहितीच्या बाबतीत असतो का मला कल्पना नाही. बँकेच्याही आणि फेसबुकच्याही बाबतीत.\nकाय करणार आहोत आपण\nकाय करणार आहोत आपण\nमी, एक ॲव्हरेज भारतीय काही करु शकणार नाही. बाहेरच्या देशांत म्हणे कायदे कडक आहेत आणि कोणी दुसरे बुवा खटले दाखल करुन फेबुचे मालक होऊ शकतील (म्हणे).\nनवीन प्रत्येक ॲपच्या ऑफर पाहून मला हेच वाट्टं- तुमचा शंभर रुपयांचा, ऑथेंटीकेटेड (नाव फोन इमेल तर नक्कीच, तोही चांगला गुगलोबा व्हेरिफाईड) विदा दुसऱ्यांना विकून तुम्हाला दहा रुपयांची सवलत ते देत असावेत. ॲपवरुन काहीही- त्यातही पहिल्यांदा केल्यास जबरी ऑफर्स असतात. पेटीएम , तेझ, पण मला ह्या विदा फॉर डिस्काऊंट वाल्या (माझ्याच) तर्कात फार तथ्य असेलसं वाटलं नव्हतं.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nमी काही पथ्यं पाळतो.\n१. खाद्यपदार्थांचे फोटो अजिबात काढत नाही. काढलेच तर फुरसतीत, आरामाऽत टाकतो.\n२. मोबाईल जीपीएस कायम ऑफ ठेवतो. त्याने बॅटरीही वाचते आणि विदाही.\n३. कुठेही पोस्ट करताना लोकेशन टाकत नाही.\n४. जिथे कुठे नवीन ॲपची ऑफर दिसते तिथे साफ दुर्लक्ष करतो.\n५. प्रत्येक साईटवर ॲडब्लॉकचा भडीमार करुन मजकूर मिळवतो. बऱ्याच साईट तुम्ही साईनअप केल्याशिवाय मजकूर पाहू देत नाहीत. सरळ इन्स्पेक्ट एलिमेंट करणे किंवा ॲडब्लॉक वापरून त्यांचे पॉपअप अडवणे हे करतो.\nहे पथ्य मी ह्या सगळ्या विदा बूम च्या आधीपासून पाळतो. (आधी मी ज्ऽरा वेडपट होतो.) इमेलमध्ये महत्त्वाचे इमेल सोडून दररोज ५०० इमेल्सचा कचरा यायचा. एक दिवस बसून प्रत्येक अशा साईट वरची खाती उडवली. विरोपपत्ते उडवले. तेव्हापासून आजपर्यंत विरोप बऱ्यापैकी गुप्त ठेवलेला आहे. अर्थात, माझ्या मित्रांच्या मते काहीही करत असलेली गोष्ट व्हॉट्सॅप स्टेटस किंवा इन्स्टा स्टोरी न टाकल्यामुळे, आपलं आयुष्य बाकीच्यांपेक्षा किती पेटलेलं आहे हे न दाखवत राहिल्यामुळे मी आयुष्यातला आनंद वगैरे गमावलेला आहे.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nडेटा विकला जातोच आहे.\nडेटा विकला जातोच आहे.\nबऱ्याच ब्यांका अकाउंट उघडताना\nबऱ्याच ब्यांका अकाउंट उघडताना तुमचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न, घर तुमचे स्वत:चे आहे का गाडी आहे का अशी माहिती भरून घेतात. मी नकार देतो.\nऐसीव‌र��ल‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nफेसबुक च्या सर्वर मधून मी\nफेसबुक च्या सर्वर मधून मी कुठे गेलो होतो ही माहिती चोरणे आणि ती माझी पब्लिक पोस्ट वाचून मिळवणे यात काय फरक आहे\nजरी फ्रेंड्स ओन्ली पोस्ट असली तरी फ्रेंडने* ती माहिती बाहेर विकली/पाठवली तर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवताना/स्वीकारताना कुठे आपण कुठल्या कंडिशन्स मान्य/अमान्य करतो\n*अब मैं समझा झुक्या मला फ्रेण्ड रिक्वेस्ट का पाठवतो \nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nएक कल्पना म्हणून कसा वाटतो हा लेख\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nआबा , हे तर तुम्ही म्हणता\nआबा , हे तर तुम्ही म्हणता तसंच असणारे.पण यांच्यावर एकदम खालच्या लेवलनी कुरघोडी करणारं काहीतरी व्हायला पायजे आपल्या लाईफ टाइम मधे असं वाटतं. म्हणजे काय मला माहित नाही. ( अर्थात मला वाटून काय उपयोग मला बरंच काही वाटतं ... ) उम्मीद पे दुणिया वगैरे ...\nआणिएक .. लोकांचं प्रोफाईलींग करून त्यांना आवडतील असे मेसेज पाठवून भडकाऊपणा वगैरे हे जरा जास्त फार फेच्ड वाटत. पण असेल सुद्धा .. प्रोफाईलींग न करताही हे शक्य असतं हे गेली पाच सात वर्ष बघतो आहेच.मनुष्य प्राण्याच्या च्युत्या बनवून घेण्याच्या अपार क्षमतेवर माझा लै विश्वास आहे.\nफ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आंद्रे वायदा ह्या पोलिश दिग्दर्शकानं केलेला दॉंतों (१९८३) हा चित्रपट कालच पाहत होतो. योगायोगाची गंमत अशी, की चित्रपटाची सुरुवातच \"सर्व्हेलन्स स्टेट\"पासून होते. दॉंतों हा फ्रेंच राज्यक्रांतीतला एक महत्त्वाचा सहभागी पॅरिसच्या वेशीवर आला आहे. वेशीवर सगळ्यांची आय-कार्डं तपासली जातात. त्याचं कार्ड पाहून ताबडतोब वेशीवरचा शिपाई शहरात वर्दी पाठवतो आणि दुसऱ्या शिपायाला त्याचा पाठलाग करायला सांगतो. दुसऱ्या प्रसंगात सकाळची ब्रेडसाठीची लांबलचक रांग आहे. एकीकडे गियोतिनवर आजचे बळी धाडणं सुरू झालं आहे. मुसळधार पाऊस पडतो आहे. पहाटेपासून रांगेत उभं राहिलेल्या बाईला अखेर ब्रेड मिळतो. ती ब्रेड घेऊन बाहेर पडताच एक शिपाई तिला अडवतो आणि तिचं आय-कार्ड तपासतो. क्रांतीनंतरच‌ं जे टेरर राज्य आलं होतं त्यात साधा ब्रेड घ्यायचा तर राष्ट्राची तुमच्यावर नजर होती. त्यातच १९८१च्या 'म��र्शल लॉ'नंतर पोलंडबाहेर जाऊन वायदानं केलेल्या चित्रपटात ब्रेडच्या रांगा आणि \"सर्व्हेलन्स स्टेट\"ला कम्युनिस्ट राजवटीचा समकालीन संदर्भ येणं साहजिक आहे.\nमे १९६८च्या फ्रान्समधल्या विद्यार्थी क्रांतीदरम्यान दंगली आटोक्यात आणणाऱ्या आणि त्यासाठी निःशस्त्र आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या आणि त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या विशेष पोलिस दळाची (CRS) तुलना नाझींशी होत असे :\nतर, सांगायचा मुद्दा असा, की कोणी काहीही म्हणो, आपल्यावर कुणाची तरी नजर आहे हे लोकांना सहसा आवडत नाहीच. त्यात ते पाहणारे जर वर्तमान किंवा संभाव्य राज्यकर्ते असले, तर त्यातून निर्माण होणारे धोके सुज्ञ लोकांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे घडलेल्या गोष्टींवर काही प्रतिक्रिया येणं साहजिक आहे. आताच्या काळात एक गोष्ट मात्र दखलपात्र वाटते. मी दिलेल्या उदाहरणांतला डेटा नागरिकांच्या इच्छेविरुद्ध गोळा केला जात होता. इथे आपण स्वखुशीनं डेटा देतोय असं वरवर पाहता म्हणता येतं. मात्र, मी जेव्हा सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांशी बोलतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की लोक एक तर वर सांगितलेला इतिहास विसरलेले आहेेत आणि दुसरं म्हणजे चार प्रकारचा डेटा एकत्र करून त्यातून किती प्रकारचे शोध लावता येतात ह्याचा लोकांना अंदाजच नाही. उदा. माझ्या माहितीतले एक वयस्कर गृहस्थ एखाद्या पॉर्नस्टारच्या फेसबुक पानाला लाईक करतात तेव्हा त्यांना हे माहीतच नसतं की आपले लाईक्स जगजाहीर आहेत आणि आपली प्रोफाईल उघडून कुणालाही ते पाहता येतात. शिवाय, \"ओन्ली मी' अशी प्रायव्हसी सेटिंग ठेवलेला डेटाही डेव्हलपरला उपलब्ध असतोच हेदेखील लोकांना माहीत नसतं. उदा. वर १४टॅन म्हणतात की ते लोकेशन पोस्टवर शेअर करत नाहीत. पण फेसबुकला आणि डेव्हलपरला त्यांचं लोकेशन माहीतच असतं. त्यातून सुटका नाहीच. हे १४टॅन यांना माहीत आहे का\nत्यामुळे आपल्या कोणत्या गोष्टीतून काय निष्कर्ष काढता येऊ शकतात ह्याची कल्पना आली, तर लोक सोशल मीडियावर काय शेअर करतील, हे पाहण्यात मला सध्या तरी रस आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n१४टॅन म्हणतात की ते लोकेशन पोस्टवर शेअर करत नाहीत. पण फेसबुकला आणि डेव्हलपरला त्यांचं लोकेशन माहीतच असतं. त्यातून सुटका नाहीच. हे १४टॅन यां��ा माहीत आहे का\nअर्थात. ह्याहिशोबाने तर जेव्हा मी स्मार्टफोन विकत घेतो तेव्हा मी माझं लोकेशन उघड करुन मोकळा झालेलो असतो.\nतांत्रिक बाबी माहित नाहीत, पण जर तुम्ही तुमच्या फोनचं इंटरनेट बंद ठेवलंत, तर तुम्हाला सहज फोनचं लोकेशन पाहता येत नाही. तुमच्याकडे अँड्रॉईड असेल तर गुगल डिव्हाईस मॅनेजर मध्ये तुम्ही हे पाहू शकता. अर्थात कोणाला अगदी ते पिच्चरांत दाखवतात तसं सिग्नल ट्र्यांगुलेशन का काय ते हायफाय गोष्टी करुन माझं लोकेशन मिळवण्यात इंटरेस्ट असेल, तर, वेल, ही/शी डिझर्व्ज टू नो.\nमला इतकंच म्हणायचं होतं, की (हे आबांच्या लेखाचं तात्पर्य) सध्या लोक विदा उघड जाहीर करून तो विकला जाण्याबद्दल कांगावा करीत आहेत, तर मी तो मला जमेल तितका गुप्त ठेवून कांगावा केला, म्हणून माझ्या कांगाव्याला जरा तरी अर्थ आहे.\nमाझं चेपु पान मी अतिशय गुप्त ठेवलेलं आहे. आत्ताच गुगल सर्च केलं तर ते येत नाही. त्यामुळे माझे लाईक्स बघणं जवळपास अशक्य आहे.\nशिवाय त्या पथ्यांमध्ये चेपुवर लोकलमध्ये असल्यासारखं वावरावं हे एक टाकणं राहिलं. साधारण एका वर्षापूर्वीच्या एका आचरट अपडेटमुळे कोणत्या फ्रेंडने कुठल्या पोष्टवर काय कमेंट केली/काय लाईक केलं हे दिसू लागलं, आणि मी चेपुवर बराच अवघडून वावरू लागलो. भांडणं, काथ्याकूट, मुलींच्या पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना लाईक करणंही सोडलं. सारांशात जर कोणी ह्यामुळे मी चेपुमधून मिळणारा जो काही आनंद आहे तो मी गमावून बसलोहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं नाही.\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nमुलींच्या पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना लाईक करणंही सोडलं.\nमुलींच्या पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना, की मुलींच्या, पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना\nदोन पूर्णपणे वेगळ्या चिजा आहेत त्या.\n(पहिली चीज बहुधा तुलनेने खूपच कमी प्रचलित असावी. आणि, इन एनी केस, तीत तुम्हांस रस कसा काय बरे\n'आहे हे असं आहे' - हे आदूबाळचं म्हणणं मला मान्यच आहे. पण सध्या अडचण अशी दिसते, जी जंतूनं थोडक्यात मांडलेली आहेच, 'हे नक्की काय आहे' हेच लोकांना अजून माहीत नाहीये. ते अमेरिकेपुरतं मर्यादित आहे, असं मला वाटत नाही. माझ्या कामाच्या ठिकाणी असणारे लोक याबद्दल विनोद आणि मीम्स पसरवतात; घराच्या आसपास राहणाऱ्या लोका��ना 'फेसबुकवर प्रसारणशील राहायचं नसेल तर फायदाच काय\nकालच माझ्या शेजारच्या मैत्रिणीचा एसेमेस आला, \"ट्रंपवर महाभियोग चालवणार आहेत म्हणे\" राष्ट्राध्यक्षाची उचलबांगडी करायची प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते आणि तिची सुरुवात अशी भस्सकन होत नाही; वगैरे गोष्टीही तिला त्या क्षणी मान्य करायच्या नव्हत्या. तिला जे ऐकायचं होतं ते तिच्या कानावर आल्यावर तिनं ते लगेच खरं मानलं... आणि त्याचं प्रसारण केलं. मी त्यावर फक्त हसले आणि विनोद म्हणून दोन-चार लोकांना ही गोष्ट सांगितली.\nमी आता डेटा सायंटिस्ट म्हणूनच काम करते. डेटा सायन्स म्हणजे नक्की काय, हे माझ्या ओळखीतल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही; लोकांचे प्रश्न तिथूनच सुरू होतात.\nनेट सिल्व्हर म्हणजे 538 चालवणारा. (हौशी लोकांनी गूगलून पाहा.) त्याला नक्की काय म्हणायचं आहे, हे किती लोकांना समजणारे\nमी अॅमेझॉनवर काल एक पुस्तक शोधत होते. लगेच तत्संबंधित जाहिराती फेसबुकवर दिसल्या, ठीकच आहे. मी खरेदीच्या बाबतीत 'नैनं छिन्दति शस्त्राणि' आहे. मला हवं असेल तरच मी पुस्तक/वस्तू विकत घेईन. पण राजकीय हेतूनं प्रेरित पोस्ट्स माझ्या फीडमध्ये दिसत असतील, त्या फेक-न्यूज असतील आणि मला डेटा-सायन्स वगैरे प्रकरणं काय-कशी हे माहीतच नसेल तर ...\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतुझं आणि जंतूचं म्हणणं योग्य\nतुझं आणि जंतूचं म्हणणं योग्य आहे, की आत्ता जे झालंय ते अजाणता, लोकांना माहीत नसताना. पण लोकांना माहीत असूनही फारसा फरक पडणार नाहीये.\nडेटा सायन्सचा राक्षस बाटलीबाहेर निघालाय**. त्यातली प्रगती, त्यातून निघणारे निष्कर्ष, त्याचा वापर हे लोकजागृतीपेक्षा कायमच प्रगत असणार आहेत.\n'कनेटिकट यांकी इन किंग आर्थर्स कोर्ट' कादंबरीचा नायक सूर्यग्रहण होणार आहे हे ज्ञान वापरून आर्थर राजाला येडा बनवतो. गनपावडरचा 'शोध' लावून मर्लिनला पदच्युत करतो. इथे तो नायक डेटा सायन्स आहे आणि आर्थर, मर्लिन सामान्य जनता आहे.\n**हे मी तुला काय सांगतोय\nपण लोकांना माहीत असूनही फारसा\nपण लोकांना माहीत असूनही फारसा फरक पडणार नाहीये.\nहे लोकजागृतीपेक्षा कायमच प्रगत असणार आहेत.\nआदूबाळ, मला तुमच्याबरोबर एक बिर्याणी + बियर पार्टी करायची आहे.\nलोकांना माहीत असूनही फारसा फरक पडणार नाहीये.\nसहमत. मात्र ही मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट आहे. (श्रेयअव्हेर : चॉम्स्की). हगल्यापादल्याची माहिती लोक वाटेल त्याला देत सुटतील असं १०० वर्षांपूर्वी कुणाला वाटलं असेल का\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nलगेच तत्संबंधित जाहिराती फेसबुकवर दिसल्या, ठीकच आहे.\nमी ॲमेझॉनवरची सर्च हिस्टरी त्वरित क्लीअर करतो, तशी गुगलचीही. दोन्ही गोष्टी अक्षरश: त्रास आहेत. प्रत्येक साईट/ॲपवर कचऱ्यासारख्या दाखवत राहतात. मध्यंतरी एआयबीचा हा व्हिडीओ आला होता, तिथे त्यांनी व्हॉट्सॅपच्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनवर शेरा मारला होता(३:२६), पण त्याबद्दल फार काही कुठे चर्चा पहायला मिळाली नाही.\nमग अजून एक पथ्य म्हणजे व्हॉट्सॅपचे आक्षेपार्ह() चॅट्स डिलीट करणे.\n(म्हणजे तुमच्याकडे जगातील जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूझरचा अत्यंत खाजगी डेटा असताना तुम्ही त्याच्यावर पाळत ठेवणार नाही, अदितीसारखे झाडू मारणार नाही हे अगदी अगदीच अकल्पित वाटतं. शिवाय त्या नवीन 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचरमुळे झिटाबाईट्सच्या झिटाबाईट्समध्ये असलेल्या विदावर एक जबरी फिल्टरही बसवलेलं आहे ही माझीच अजून एक थिअरी.)\nकिंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |\nअसो वानणें सायास | श्रुतीसि हे ||\nया संपूर्ण मामल्याशी रिलेव्हंट प्रश्न\n(१) केंब्रिज ॲनॅलिटिका ने जे केलं ते राजकीय दृष्ट्या (व सोशल/पब्लिक मोरॅलिटीच्या दृष्टिने) समस्यात्मक आहे असं गृहित धरावं तर - कोणाच्या व कोणत्या अधिकारांचं उल्लंघन झालं कोणाचा गैरफायदा घेतला गेला कोणाचा गैरफायदा घेतला गेला कोणाचे प्रायव्हसी (सपोझेडली राईट्स) उल्लंघले गेले कोणाचे प्रायव्हसी (सपोझेडली राईट्स) उल्लंघले गेले कोणत्या माहीतीचे प्रायव्हसी राईट्स उल्लंघले गेले \n(२) हे उल्लंघन इन \"द फर्स्ट प्लेस\" होउनच द्यायला नको होतं - अशा भूमिकेतून एखादे मेकॅनिझम जर ( उदा १९९० मधे) उभे केले असते तर सोशल मिडिया हे क्षेत्र जन्माला आले असते का ते सर्व्हाईव्ह झाले असते का ते सर्व्हाईव्ह झाले असते का \n(३) आणि अशा प्रकारचे मेकॅनिझम १९९५ मधे निर्माण केले असते तर त्याच्या अस्तित्वाची परिणती सेलफोन महाग होण्यात झाली असती का म्हंजे आज जे सेलफोन व इतर स्मार्ट डिव्हाइसेस तुम्हाला रु. १०,००० मधे मिळत आहेत ते रु. २०,००० ला मिळाले असते का \nछपरावर चढून सगळ्यांना नवी\nछपरावर चढून सगळ्यांना नवी टोपी ,��ष्मा दाखवायचा आहे पण लोकांना बाकी बरंच दिसतय. आणि त्यांना चालतय तर घरातले लोक का कोकलताहेत\nफेसबुक २००६ मध्ये येण्याअगोदर\nफेसबुक २००६ मध्ये येण्याअगोदर जी इन्स्ट्न्ट मेसेजिंग होती ती बंद पडली त्यांना आनंद.\nआर्थिक प्रश्न व अभिव्यक्तिस्वातंत्र्य\nआपला (म्हणजे सगळ्यांच चर्चकांचा) आक्षेप नक्की कशाला आहे\n०१. आपला विदा विकून जाहिराती दाखवण्याला की\n०२. आपला विदा वापरून आपली राजकीय मते प्रभावित करायला,की\nकाही लोक म्हणतात सोमीने माध्यमांचं लोकशाहीकरण केलं. हे बहुधा अशासाठी की सोमीपूर्व काळात लोकांना व्यक्त व्हायला उपलब्ध माध्यमे मोजकी व महत्वाचं म्हणजे सेंसर्ड होती. सोमीने हा पिंजरा तोडला. आता कोणीही कुठल्याही विषयावर कुठल्याही वेळेला आपल्या मताची पिंक टाकू शकतो. भलेही हे मत त्याच्या स्वत:च्या अभ्यासातून, चिंतनातून आलं असो वा फेक न्यूज वा प्रोपगंडाच्या प्रभावातून आलेलं मत असो. पण सर्वसामान्य माणूस त्याचं मत मुक्तपणे व्यक्त करू शकतो हा बदल महत्वाचा. पूर्वी पारंपरिक माध्यमांनीसुद्धा 'मतनिर्मिती'चा (मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कंसेट) धंदा बिनबोभाट केला आणि माध्यमकर्मींनी एक प्रकारची निरंकुष सत्ताही उपभोगली. आजच्या या नवस्वातंत्र्याची किंमत कोणी आणि कशी द्यायची, हा खरा प्रश्न आहे.\nसमजा आपण क्रियाशील विरोध करून (म्हणजे बहिष्कार टाकून) फेसबुक वा तत्सम सोशल माध्यमं त्यांच्या प्रवर्तकांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी केली व अखेर ती बंद पडली तर मोदी सरकार आल्यापासून रंगवण्यात आलेल्या सोमीवरच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मुद्द्याचं काय उदा.फेसबुकावर सरकारविरोधी मतप्रदर्शन केल्याने काही तरूणांवर सरकारने कारवाई सुरू केल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची झालेली ओरड आपल्याला माहीत आहे. साक्षात शरदराव पवारांनाही या प्रकरणात लक्ष घालावं लागलं होतं. सोशल मिडिया नसेल तर ज्यांना हे सरकारविरोधी मत व्यक्त करायला सहज संधी मिळाली त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय होईल उदा.फेसबुकावर सरकारविरोधी मतप्रदर्शन केल्याने काही तरूणांवर सरकारने कारवाई सुरू केल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची झालेली ओरड आपल्याला माहीत आहे. साक्षात शरदराव पवारांनाही या प्रकरणात लक्ष घालावं लागलं होतं. सोशल मिडि���ा नसेल तर ज्यांना हे सरकारविरोधी मत व्यक्त करायला सहज संधी मिळाली त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय होईल आपलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच संपादक-मुद्रक-मालक-प्रकाशकांचं बटीक व मुख्यत: सेंसॉर होईल त्याचं काय आपलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच संपादक-मुद्रक-मालक-प्रकाशकांचं बटीक व मुख्यत: सेंसॉर होईल त्याचं काय त्यामुळे नेहमीचा सिलेक्टीव्ह पुरोगामी विचार इथे करून चालणार नाही. जर डेटा विकायला आपला विरोध असेल तर सोशल मिडीयाच्या कमर्शियल व्हायाबिलिटीसाठी दुसरं पर्यायी रेवेन्यू मॉडेल काय असू शकतं त्यामुळे नेहमीचा सिलेक्टीव्ह पुरोगामी विचार इथे करून चालणार नाही. जर डेटा विकायला आपला विरोध असेल तर सोशल मिडीयाच्या कमर्शियल व्हायाबिलिटीसाठी दुसरं पर्यायी रेवेन्यू मॉडेल काय असू शकतं कारण 'फुकट'चं आकर्षण हे सगळ्यात मोठं आहे.की सोशल मिडीया पूर्णपणे बंदच करावा किंवा नैसर्गिक मृत्यूने मरू द्यावा\nफेस्बुक जाहिरात उत्पन्नाकडून राजकीय डेटा विकण्याकडे वळण्यात बहुधा हालात का तकाज असावा. हे काही रोचक लेख पाहा-\nयेथे समस्त बहिरे बसतात लोक\nका भाषणे मधुर तू करिशी अनेक\nआजकाल बऱ्याच कर्ज देणाऱ्या कंपन्या तुमचा सोशल मिडियावरचा वावर पण तपासतात म्ह्णे, माझे फेसबुकवर किंवा लिन्क इनवर अकाऊंट नाहिये. मग आता मला १८५७ चे मॉडेल समजुन कर्ज दिले जाणार नाही काय \nआत्तापर्यंतची चर्चा वाचून मला\nआत्तापर्यंतची चर्चा वाचून मला मूळ मुद्दा समजलेला नाही. काय प्रकारची चर्चा अपेक्षित आहे\nनवे तंत्र येते तेव्हा ते जमेल तिथे वापरून पहावे वाटते (उदा बूट नीट बसताहेत की नाही हे एक्सरे काढून पहाणे.)\nद्न्यानातला द्न्य कसा लिहायचा\nद्न्यानातला द्न्य कसा लिहायचा\nज्ञ = j + q + Y (बोलनागरी)\n'ऐसी अक्षरे'वर स्वागत. अधिक माहिती उजवीकडे दिसणाऱ्या 'टंकन साहाय्य' दुव्यावर मिळेल.\nनवे तंत्र येते तेव्हा ते जमेल तिथे वापरून पहावे वाटते (उदा बूट नीट बसताहेत की नाही हे एक्सरे काढून पहाणे.)\n...हातात नवा हातोडा आला, की तमाम जगातील प्रत्येक गोष्ट ही नव्या खिळ्याप्रमाणे भासू लागते, तद्वत\nखय्याम (मृत्यू : १९ अॉगस्ट २०१९)\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहा��िक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्यूदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ramdas-athawale-say-mayawati-have-to-marry-election/", "date_download": "2019-08-20T23:26:00Z", "digest": "sha1:LHWGCA7DPFFGWGSSJVDF3YQ65RW4SINC", "length": 6607, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "ramdas athawale say mayawati have to marry election", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nरामदास आठवलेंनी दिला मायावतींना लग्न करण्याचा सल्ला\nबसपा अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर निशाणा साधला होता. मोदींनी आधी आपल्या पत्नीचा सन्मान करावा, असे मायावती म्हणाल्या होत्या. मायावतींच्या या टीकेला आता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे.\n‘मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करू नये. त्यांनी स्वत: लग्न करावं’, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मायावतींना दिले आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nतसेच, यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.\n23 मे रोजी एनडीएला बहुमत मिळणार, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार – रामदेव बाबा\nनथुराम गोडसेबद्दलच्या वक्तव्यावर प्रज्ञासिंह ठाकूरने मागितली माफी\nअध्यादेश निघाला तरी मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार\nटँकर लॉबीसाठी शासन पुन्हा नवा आदेश काढणार; मंत्रिमंडळाची लागणार मान्यता\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nसरकारच्या विरोधात प्रश्न विचारले म्हणून राज…\n….तर आज भाजपचा ‘भा’ पण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A0", "date_download": "2019-08-20T22:51:36Z", "digest": "sha1:ZIKNT2I4VPB7LFJ6OBZ7NTXAWHBCFEUH", "length": 6486, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कणेरी मठ - विकिपीडिया", "raw_content": "\nकणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत.\nसिद्धगिरी म्य़ुझियमच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे लागतात. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे लिहिली आहे.\nया गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणारी माणसे दिसतात.त्या माणसांवर जाताच समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत.धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर; लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या आहेत.\nबारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.\nग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.\nम्युझियमजवळच काडसिद्धेश्वराचा मठ आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१५ रोजी ११:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-08-20T22:46:25Z", "digest": "sha1:E2WJQSL6QTPL7YHIAGOVU2FBSS3WFBIV", "length": 6145, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालेआरिक द्वीपसमूहला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nबालेआरिक द्वीपसमूहला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बालेआरिक द्वीपसमूह या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभूमध्य समुद्र ‎ (← दुवे | संपादन)\nआर.सी.डी. मायोर्का ‎ (← दुवे | संपादन)\nकातालान भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nपाईज बास्को ‎ (← दुवे | संपादन)\nकॅनरी द्वीपसमूह ‎ (← दुवे | संपादन)\nआंदालुसिया ‎ (← दुवे | संपादन)\nकातालोनिया ‎ (← दुवे | संपादन)\nपाल्मा दे मायोर्का ‎ (← दुवे | संपादन)\nमायोर्का ‎ (← दुवे | संपादन)\nमेनोर्का ‎ (← दुवे | संपादन)\nइबिथा ‎ (← दुवे | संपादन)\nफोर्मेंतेरा ‎ (← दुवे | संपादन)\nबालेआरीक बेटे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवालेन्सिया (संघ) ‎ (← दुवे | संपादन)\nआरागोन ‎ (← दुवे | संपादन)\nआस्तुरियास ‎ (← दुवे | संपादन)\nबालेआरिक बेटे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:स्पेन प्रशासकीय विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nकांताब्रिया ‎ (← दुवे | संपादन)\nगालिसिया ‎ (← दुवे | संपादन)\nकास्तिया-ला मांचा ‎ (← दुवे | संपादन)\nकास्तिया इ लेओन ‎ (← दुवे | संपादन)\nएस्त्रेमादुरा ‎ (← दुवे | संपादन)\nमाद्रिद (संघ) ‎ (← दुवे | संपादन)\nमुर्सिया (संघ) ‎ (← दुवे | संपादन)\nनाबारा ‎ (← दुवे | संपादन)\nला रियोहा (स्पेन) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:स्पेनचे स्वायत्त संघ ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेनचे स्वायत्त संघ ‎ (← दुवे | संपादन)\nबालेयारिक द्वीपसमूह (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nबालेआरिक समुद्र ‎ (← दुवे | संपादन)\nस्पॅनिश गृहयुद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nएअर युरोपा ‎ (← दुवे | संपादन)\nस्पेनचा भूगोल ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ���० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201809", "date_download": "2019-08-20T23:48:29Z", "digest": "sha1:DXJ3BOJMP4FBI5WLXNUXELL5ZQGSWGVG", "length": 5305, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "September 2018 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nअवघ्या काही मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम\nठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधा�\nजोशी-बेडेकर महाविद्यालयातील सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड\nविद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील व\nवाहतूक शाखेकडून लहान मुलांना हसत खेळत वाहतूक नियमनाचे धडे\nनियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते �\nकल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ\nकल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं साप\nभंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस अटक\nविविध राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भंगारमधील\nसार्वजनिक बांधकाम विभागाची खड्ड्याच्या तक्रारी करण्यासाठी नवीन प्रणाली\nसार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांची तक्रार करण्यासा�\nखासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार\nदिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ख�\nठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ\nठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संके\nशीळफाटा येथील प्लास्टीक गोदामांना आग\nशीळफाटा येथे एक मोठी आग लागली होती. (more…)\nजिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला जाणार\nजिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला �\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-animal-insurance-3414", "date_download": "2019-08-20T23:39:41Z", "digest": "sha1:Z5VWKJTNDHWWQSNGHK6QRWGSU42HF7JB", "length": 16423, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on animal insurance | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपशुधनालाही हवे संरक्षण कवच\nपशुधनालाही हवे संरक्षण कवच\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nपशुधन हे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याबरोबर जमिनीची सुपीकता वाढविण्याचे मोलाचे काम करते. त्यामुळे पशुधनाच्या सर्वांगाने संवर्धन, संरक्षणाला शासनाचा प्राधान्यक्रम हवा.\nराज्यातील पशुधनाची संख्या अनेक कारणांनी कमी होत आहे. अलीकडच्या काळात रस्त्यावरील अपघात, आगीत होरपळणे, विजेचा धक्का लागणे, साप-विंचूचा दंश अथवा जंगली श्वापदांच्या हल्ल्यामुळे जनावरांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. तसेच पूर, वादळ, गारपीट, वीज पडणे आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळेही जनावरे दगावण्याचे प्रकार वाढले आहेत. पशुधनाच्या आकस्मित मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच; शिवाय त्याचा शेतीच्या कामांबरोबर मिळकतीवरही विपरीत परिणाम होतो. आधीच आर्थिक दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांवर एक प्रकारे आरिष्टच ओढवते. त्यामुळे अपघात अथवा नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावल्यास शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या संरक्षण व्हावे म्हणून २००६-०७ ला राज्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा जिल्‍ह्यात पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली. २०१०-११ मध्ये १८ जिल्ह्यांमध्ये तर २०१६ पासून संपूर्ण राज्यभर या योजनेचा विस्तार करण्यात आला. योजनेच्या या विस्तारातच याची उपयुक्तता आणि त्यास मिळणारा शेतकऱ्यांचा प्रतिसाद सिद्ध होतो. परंतु दुर्दैवी बाब म्हणजे शासनाचे उदासीन धोरण आणि कोलमडलेल्या आर्थिक नियोजनामुळे एक चांगली योजना राज्यात गुंडाळण्यात आली आहे.\nकृषी क्षेत्राचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून पशुधनाकडे पाहिले जाते. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, ससे यापासून दूध, मांस, कातडी, लोकर यांचे उत्पादन मिळते. तर बैल, खेचर, गाढव, घोडा, उंट या पशुधनाचा उपयोग शेतकाम तसेच वाहतुकीसाठी होतो. पशुधनापासून शेतीस उपयुक्त शेणखतही मिळते. त्यामुळे पशुधन हे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याबरोबर जमिनीची सु���ीकता वाढविण्याचे मोलाचे काम करते. थोडक्यात पशुधनाशिवाय शेतीचा विचारच होऊ शकत नसताना त्यांच्या सर्वांगाने संरक्षणाला प्राधान्यक्रम हवा. गाय, म्हैस, बैल या जनावरांच्या किमती लाखावर गेल्या आहेत. अचानक जनावर दगावले तर विमाकवच नसेल तर शेतकरी तत्काळ जनावर खरेदी करू शकत नाही. पशुधन विम्याचा आधार शेतकऱ्यांना असेल तर नुकसानभरपाईतून शेतकऱ्यांना तत्काळ जनावर खरेदी करता येऊ शकते.\nपशुधन विमा योजना सुरवातीपासूनच राज्याची अपुरी तरतूद आणि केंद्राकडून त्या तुलनेत मिळणारे तुटपुंजे अनुदान अशा आर्थिक कचाट्यात राहिली आहे. असे असतानाही या योजनेस मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीयच म्हणावा लागेल. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित निधी उपलब्ध करून ही योजना पुढे चालू ठेवायला हवी. खरे तर केंद्र-राज्य शासनांचा विविध योजनांतील वाटा बदलल्यानंतर राज्यातील शेती, पशुधन संबंधीच्या अनेक चांगल्या योजनांना खीळ बसली आहे, तर काही योजना बंद कराव्या लागत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या गप्पा करायच्या तर दुसरीकडे त्यांचे संरक्षण काढून घेऊन त्यास उघड्यावर पाडायचे, हे सातत्याने चालू आहे. या धोरणात बदल करावा लागेल. राज्य शासनाने बदलत्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून योजनांचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि त्यानुसार शेती क्षेत्राला कमीत कमी झळ बसेल असे आर्थिक नियोजन करायला हवे. असे केले तरच राज्यात शेती आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना सुरळीत चालून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.\nपशुधन अपघात आग साप पूर वीज दुष्काळ शेती\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\n‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...\nशेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...\nकृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...\n अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...\nजैवविविधता वाढवा, नैसर्गिक शेती फुलवा\nमूलभूत माहितीत अडकलेले उद्दिष्ट .....\n...अन्यथा जलप्रलय अटळ आहे...\nआर्थिक मंदीपेक्षा राष्ट्रवादाचा गोडवा अर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ...\nआता हवा ‘मदतीचा महापूर’...\nसमन्यायी पाणीवाटपाकडे दुर्लक्ष नको...\nबॅंक कार्यप्रणालीची नवी दिशा...\nअतिक्रमण अन् असमन्वयाचा ‘पूर’जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सुरू झालेला...\nनीट समजून घेऊया ‘पाण्याचे गणित’आजमितीला अवर्षण, पाणीटंचाई या देशासमोरील अव्वल...\nविकासाबरोबर विषमताही वाढतेयभारताच्या लोकसंख्यात्मक लाभाची जगभर चर्चा होतेय....\nइशारे ठीक; आता हवी कृतीशेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळायला हव्यात,...\nविकासदरवाढीचे वास्तव अन् विपर्यास...\nलहरी मॉन्सून; सुस्त शासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maratha-reservation-it-is-not-useful-to-call-special-session-before-reporting-devendra-fadnavis-1/", "date_download": "2019-08-20T23:05:36Z", "digest": "sha1:EUH6S2HNMC7OFADOGOO3D3KGOPQCHJTH", "length": 8170, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही - देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमराठा आरक्षण : अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा नाही – देवेंद्र फडणवीस\nमराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. हा अहवाल येण्यापूर्वी विशेष अधिवेशन बोलवून फायदा होणार नाही. त्यामुळे आयोगाचा अहवाल येताच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खा. राजू शेट्टी, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश अबिटकर, आ. सत्यजित पाटील, आ. उल्हास पाटील, आ. नरेंद्र पाटील उपस्थित होते.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nआरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरमध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून ठिय्या आंदोलन सुरू असून, आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.\nशिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर…\nगँगस्टर छोटा राजन याला आठ वर्षांच्या…\nपंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/naredra-modi/", "date_download": "2019-08-20T23:21:35Z", "digest": "sha1:6VT6PWAHLQUQXXBL32OQ74J6NX57AWVW", "length": 9607, "nlines": 110, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंड��ाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.\nराष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यावेळी ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nश्री. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली. तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती राम नाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.\nयाआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पियुष गोयल यांनी उर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणू�� मंत्रिपद भूषविले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भूषविले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.\nआर. के. लक्ष्मण यांचे काम ‘टाईमलेस’ राहील – नरेंद्र मोदी\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदीमंत्रिमंडळ शपथ\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\n‘घाबरू नका, चौकशीला बिनधास्त सामोरे…\nशरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mothers-friend-made-girlfriends-they-are-going-to-soon-get-married/", "date_download": "2019-08-20T23:33:14Z", "digest": "sha1:6APHPNFSG6U255JY47WIMP2VBVFUFSK6", "length": 17684, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "आईच्या मैत्रिणीलाच बनवले गर्लफ्रेंड, दोघे लवकरच करणार आहेत लग्न -", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nआईच्या मैत्रिणीलाच बनवले गर्लफ्रेंड, दोघे लवकरच करणार आहेत लग्न\nआईच्या मैत्रिणीलाच बनवले गर्लफ्रेंड, दोघे लवकरच करणार आहेत लग्न\nइंग्लंड: वृत्तसंस्था – अनेक रिलेशनशिपची प्रकरणे आपण पहिली असेल. इंग्लंडमध्ये मात्र एक विचित्रच रिलेशनशिपचे प्रकरण समोर आले आहे. २१ वर्षाचा मुलगा २३ किंवा २४ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडल्याचे आपण समजू शकतो मात्र तो चक्क ३६ वर्षाच्या महिलेच्या प���रेमात पडलाय. आश्चर्याची बाब म्हणजे, ती त्याच्या आईची अगदी जवळची मैत्रीण आहे. त्यांचे नाते कसे आणि केंव्हा जुळले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात,\n२१ वर्षीय मुलाने असा प्रपोज केला ३६ वर्षीय महिलेला…..\nइंग्लंडमध्ये समोर आलेल्या विचित्र रिलेशनशिपच्या प्रकरणात 36 वर्षांची महिला आणि 21 वर्षांचा मुलगा लग्न करत आहेत. मुलाची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्या आईची बेस्ट फ्रेंड आहे. मुलाने आईला सांगितल्यानंतर चक्क मुलाच्या आईनेच त्यांचे हे नाते जमवून दिले आहे. मुलाच्या आईने तिच्या बेस्ट फ्रेंडला सांगितले की, तू माझ्या मुलाला खूप आवडते, पहिल्यांदा हे ऐकल्यावर ती हसायला लागली होती. नंतर मात्र तिला देखील कळले नाही ती केंव्हा त्याच्या प्रेमात पडली.\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’…\n‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे…\n400 वर्ष जुन्या ‘या’ मंदिरात चक्क…\nकसे आले दोघे रिलेशनशिपमध्ये….\nही कथा आहे इंग्लंड येथील नॉर्थम्पटन परिसरात राहणाऱ्या लॉरेन गोरे आणि तिच्या 21 वर्षीय बॉयफ्रेंड रेयान एपल्टनची. तीन वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबे ‘मिल्टन-केनिस’ या शहरात शेजारी होते. त्या दरम्यान रेयानची आई सारा आणि लॉरेन या दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्याचवेळी आई साराच्या मदतीने या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. 2015 मध्ये साराने एक दिवस तिच्या घरी आलेल्या लॉरेनला सांगितले की,माझ्या मुलाला तू खूप आवडतेस हे ऐकून लॉरेन आश्चर्यचकित झाली आणि हसू लागली. काही दिवस उलटल्यानंतर लॉरेनने त्याला पहिले. यापूर्वी कधी त्याच्याकडे तिने निरखून पहिले नव्हते. ती निरखून पाहत असतांनाच रेयान तिला म्हणाला. मला तू खूप आवडतेस मी तुझ्याबरोबर राहण्याची माझी इच्छा आहे. त्यावेळी तिने रेयानला प्रथम नकार दिला व समजावले .की मी पाच मुलांची आई आहे. आपल्यात असे काही होऊ शकत नाही. तू फार लहान आहेस. नकार दिला असला तरी लॉरेनच्या मनात रेयानसाठी प्रेम निर्माण व्हायला सुरवात झाली. त्यानंतर तिने रेयानची आई साराकडून रीतसर परवानगी घेतली. आणि रिलेशनशिप पुढे वाढविण्याचा निर्णय घेतला.\nया रिलेशनशिपनंतर कशी रिऍक्ट झाली लॉरेनची मुले….\nलॉरेनने रेयान आणि आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे सुरुवातीला सिक्रेट ठेवले. कारण लॉरेनच्या मोठा मुलापेक्षा रायन काही वर्षांनीच मोठा ह���ता. त्यामुळे तो कसा रिऍक्ट होईल आणि त्याला कसे समजवावे हे तिला कळत नव्हते. एक दिवस अचानक लॉरेनचा मुलगा कॅमरूनने दोघांना किस करताना पाहिले. आणि तो हसू लागला. हळू हळू सर्वांना रिलेशनशिपबाबद समजले. मुलांनी राग राग तर केला नाहीच सर्व दोन कुटुंब एकत्र येतील याच्या आनंदात ते होते. आता या दोघांचे नाते सामान्य नात्याप्रमाणे झाले असून लवकरच ते लग्न देखील करतील.\n‘त्या’ पोलीस निरीक्षकची हत्या नाही तर आत्महत्या : भाजप आमदार\n‘या’ शहराचा थाटचं न्यारा… \n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर, चार्जिंगसाठी स्वता:च…\n‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे अकेले’ : सेहवाग\n400 वर्ष जुन्या ‘या’ मंदिरात चक्क ‘रोबोट’ बनला…\n भूक लागल्यावर ‘हा’ साप स्वतःचेच शेपूट खातो\n‘इथं’ होतोय प्लास्टिकचा पाऊस, संशोधकांनी केला ‘धक्कादायक’…\nनियोजित वधूची वफादारी तपासण्यासाठी ‘हा’ करोडपती देतोय 13 लाख अन्…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’…\n‘भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जीत लेंगे…\n400 वर्ष जुन्या ‘या’ मंदिरात चक्क…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात\n… तर पोलिसांची ड्युटी फक्त ८ तासाची\nकोहिनूर स्क्वेअर आणि राज ठाकरे यांच्यात नेमका काय संबंध \n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा…\nमोबाईल स्नॅचिंग करणारे जेरबंद ; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2135", "date_download": "2019-08-20T23:50:19Z", "digest": "sha1:ZVFG4RRHJ7C7QTERHU5ODZ5FALF2JO33", "length": 12643, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी\nकोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गात (कासार जलदुर्ग) आहे असे मानले जाते. अकल्पित भ्रष्ट घटना घडली आणि देवीने किल्ल्यातील मूळ स्थान सोडले व तिचा मुखवटा मुरुड शहराच्या सीमेवरील शेतजमिनीत लाठीच्या खांबावर प्रकट झाला राज्यातील त्वष्टा कासार समाजबांधवांची त्या देवीवर जास्त श्रद्धा आहे. केवळ मुरुडकर नव्हे, तर रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून देवीचे भक्त वर्षातून एकदा तरी देवीचे दर्शन घेण्यास येतात.\nदेवीच्या नित्य पूजाअर्चेचा मान गुरव घराण्याला आहे. गुरव घराणे सालकरी पद्धतीने प���जाअर्चा पाहते अशी माहिती सालकरी मनोहर गुरव व प्रमोद गुरव यांनी दिली. नवरात्रोत्सवात देवीला वस्त्र-आभूषणांचा साज चढवण्यात येतो. सालकरी गुरवांचा मुक्काम दहा दिवस मंदिरात असतो. नृत्ये व गीतगायन असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. होमहवन, नवचंडी होम, सप्तपदी, भजने असे नित्य धार्मिक कार्यक्रम सुरूच असतात. दस-याला भल्या पहाटे देवीला ‘घोसाळ्याचा कळा’ वाहण्यासाठी भक्तांची रीघ असते.\nदेवीसंबंधी दोन दंतकथा प्रचलीत आहेत :\nसाठ-सत्तर वर्षापूर्वीपर्यंत एक वाघ नवरात्राच्या आदल्या दिवशी देवालय परिसरात आणि गुरव आळीत फेरफटका टाकण्यासाठी येत असे. वाघाला देवीचा दूत समजले जाई.\nव्यापारी प्रवीण शहा व अरविंद शहा यांच्या आजोबांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. तेव्हा दारी आलेल्या अज्ञात साधूने भोजनाची मागणी करून कोटेश्वरी देवीपाशी होम करण्यास सांगितले. तसे केल्यानंतर शहा कुटुंबात गणपतलाल व सुंदरलाल हे पुत्र झाले. तेव्हापासून शहा कुटुंबीयांची देवीवर अपार श्रद्धा आहे.\nकोटेश्वरी देवस्थानची जागा ही १९२५ च्या महसूल-जमीन सर्वेक्षणानुसार सरकारने दिलेली आहे. देवालयाची जागा दहा गुंठे आहे. मंदिर पूर्वी कौलारू होते. मंदिराचा जीर्णोद्धार पन्नास वर्षांपूर्वी कै. मधुकर लक्ष्मण दांडेकर यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत झाला. स्लॅबचे मंदिर उभारले गेले. कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट आहे. विद्यमान अध्यक्ष सुधीर जगन्नाथ दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली काम पाहिले जाते. प्रमोद मसाळ, अमोल उपाध्ये, नारायण पटेल, सुरेश पाटील, सुधाकर दांडेकर, हसमुख जैन, श्रीकांत माळी, प्रकाश विरकूड, नंदकुमार धोत्रे, अरुण बागडे, नागेंद्र सिंग, प्रल्हाद राणे, अशोक कारभारी, महेंद्र पारेख, विजय पोतदार, अण्णा वाडकर, संतोष दर्गे, सुनील मिठाग्री, विजय कदम, बाळकृष्ण पाटील अशी एकवीस जणांची कार्यकारी समिती आहे. समिती सदस्य दरवर्षी यात्रेच्या आदल्या दिवशी पद्मदुर्गात देवीच्या मूळ स्थानापाशी पूजनासाठी जातात. भक्तांसाठी ‘भक्तनिवास’ उभारण्याचा संकल्प सोडल्याचे सुधीर दांडेकर यांनी सांगितले.\nदेवीमाता तेज, ज्ञान व शौर्य; तसेच, अन्यायाला प्रतिकार करणारी शक्ती असून मंत्र समुदायात ती मातृका म्हणून निवास करते. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. त्या आधी देवीची पालखी मुरुड शहरात काढण्यात येते.\n( आधार – ‘प्रहार’ दैनिक मधील माहिती)\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nमी व माझे समाज कार्य\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, दंतकथा-आख्‍यायिका, माचणूर गाव, मंगळवेढा तालुका\nतांबवे गावची वज्रेश्वरी देवी\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वज्रेश्‍वरी देवी, तांबवे गाव, दंतकथा-आख्‍यायिका, देवी, माळशिरस तालुका, कुंड, पर्यटन स्‍थळे\nमांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची यात्रा\nसंदर्भ: बत्तीस शिराळा तालुका, मांगरूळ गाव, कुस्‍ती, काठ्या नाचवणे (सासणकाठ्या), महाराष्‍ट्रातील मंदिरे, दंतकथा-आख्‍यायिका\nबाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज\nसंदर्भ: चांदेकसारे, कोपरगाव तालुका, महाराष्‍ट्रातील मंदिरे, भैरवनाथ, जोगेश्‍वरी देवी, दंतकथा-आख्‍यायिका, गुढीपाडवा, Ahmadnagar, Kopargaon Tehsil, Chandekasare Village, Bhairavnath, देवस्‍थान, भैरव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T23:03:14Z", "digest": "sha1:AZQVDLWXAEHMU2FJSJIGQDNPSCAGT37P", "length": 4699, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरेला - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nहा उत्तराखंडच्या कुमाऊं प्रांतातील वर्षा ऋतुशी संबंधित उत्सव आहे. दर तीन वर्षांनी हा उत्सव पावसाच्या पहिल्या दिवशी संपन्न होतो.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nभारतीय सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन क���लेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१८ रोजी १०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1597", "date_download": "2019-08-20T23:47:04Z", "digest": "sha1:OW3XT3Z3HDG4QVUI6R2LTOM3H5JAKJCH", "length": 33437, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "इरवीर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरात्रीची जेवणे सुरू होती. भावाच्या दोन नातवंडांमध्ये मारामारी झाली. पुतणीचा मुलगा अमोल आणि पुतण्याचा मुलगा विवेक. कारण काय, तर विवेकने अमोलची शेंडी जोरात ओढली त्याने असा प्रकार अनेक वेळा केला. त्यामुळे अमोलला वेदना व्हायच्या. तो कळवळून आईकडे तक्रार करायचा, पण कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. त्यामुळे त्याने विवेकवर हल्ला केला. दोघांचे भांडण सोडवताना शहाण्या माणसांचीही दमछाक झाली, पण अमोलचा राग काही थंड होत नव्हता. तेव्हा वहिनी (नातवंडांची आजी) मुलीला म्हणाली, “तुले बी ती कातरीसनी ठी देवाले काय झाय त्याने असा प्रकार अनेक वेळा केला. त्यामुळे अमोलला वेदना व्हायच्या. तो कळवळून आईकडे तक्रार करायचा, पण कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. त्यामुळे त्याने विवेकवर हल्ला केला. दोघांचे भांडण सोडवताना शहाण्या माणसांचीही दमछाक झाली, पण अमोलचा राग काही थंड होत नव्हता. तेव्हा वहिनी (नातवंडांची आजी) मुलीला म्हणाली, “तुले बी ती कातरीसनी ठी देवाले काय झाय शायमान तो जाई तव्हय आणखी पोरे ओढतीन” मोठा भाऊ बापू हा माझ्याकडे पाहून म्हणाला, “हाही असाच भटूगुरूजींची शेंडी ओढून त्यांना लहानपणी त्रास द्यायचा.”\nमी शाळेत जात होतो, त्यावेळी वर्गामध्ये चार-पाच मुले शेंडीवाली असायचीच. त्यांच्याही शेंड्या ओढण्याचा प्रकार घडे. त्यामुळे मुलांमध्ये शिवीगाळ, मारामारी व्हायची. गुरुजी मग अशा मुलांना चांगले बदडून काढत. मुले टोप्या घालत तोपर्यंत त्यांना शेंडी लपवता येई. टोप्या हळुहळू लुप्त झाल्या. मुले चांगली दहावी-अकरावीत येईपर्यंत त्यांच्या डोक्यावर शेंडी असे. कधी कधी कुस्तीच्या कड्यामध्येही (आखाड्यात) एखादा पैलवान शेंडीवाला दिसे. काही काही मुलांच्या डोक्यावर दोन-दोन शेंड्या असायच्या. एक टाळूवर तर दुसरी मानेच्या बाजूने, डोक्यावर साधारणपणे टक्कल पडते त्या ठिकाणी. टाळूवरची शेंडी शाकाहारी देवाची, नवसाची तर दुसरी इरांची, बोकडबळीची. ती डोक्याच्या शेंड्यावर असते म्हणून तिला शेंडी म्हणत असावेत.\nज्याच्या घरात इर असत त्याच्या घरातील सर्वांत ज्येष्ठ मुलाची फक्त शेंडी ठेवली जायची. डोक्यावरच्या शेंडीचा भार उतरल्याशिवाय मुलाच्या लग्नाचा मार्ग मोकळा होत नसे. शेंडी डोक्यावरून सरळ इरांना अर्पण केलेली अधिक चांगली असे. कापून ठेवली तर ती सांभाळायचा घोर आणि यदाकदाचित हरवली किंवा काही झाले तर इरांचा कोप व्हायची भीती त्यामुळे कोणाचा शेंडी कातरून ठेवण्याकडे कल फारसा नसे. ही प्रथा-परंपरा पिढ्यान पिढ्यांपासून चालत आलेली आहे आणि तीच आम्ही पुढे चालवतो असे बरेचजण सांगतात. त्यामुळे त्‍या विषयाविषयी अनुमानानेच निष्कर्ष काढता येतील.\nशेंडीला भार समजण्यात येई. कारणही तसेच होते. शेंडीचा कार्यक्रम हा छोटेखानी लग्नसोहळ्यासारखा करावा लागे. इरांना बोकडाचा बळी लागे. मांसाहार न करणार्‍यांसाठी गोड जेवणाचा खर्च वेगळा. इरांना गावभर नाचवायला वाजंत्री, अहेर देणे-घेणे हा खर्च बराच असे. पूर्वी गरीब आणि सर्वसामान्य परिस्थितीच्या लोकांना तो खर्च करणे अवघडच. भाऊबंदकी चांगली असली तर दोन-चार-पाच मुलांच्या शेंड्या एकत्र उतरवून खर्चात बचतीचा प्रयत्न व्हायचा. तरी बोकड मात्र प्रत्येकाचा स्वतंत्र लागे- परिस्थिती असो वा नसो, बरेच जण तो कार्यक्रम आनंदाने तर काही जण नाईलाजाने करत. इरांचा कोप होईल ही भीती मनात कायम असे.\nधुळे-बोरकुंद (ता.जि.धुळे) या गावी माझे ऐंशी वर्षीय वृद्ध चुलतभाऊ निंबागुरुजी यांनी दिलेली माहिती अशी, की पूर्वी नातेवाईकांना एकमेकांकडे जाण्यायेण्यासाठी निमित्त लागे. त्यामुळे इरांचे फक्त निमित्त. शिवाय आज जसे चार मित्र एकत्र आले म्हणजे पार्टी करतात, एखाद्या हॉटेलात जाऊन खाण्यापिण्याची मौजमजा करतात तसाच तोही प्रकार असावा. नेमके इर हे होळीच्या ‘कर’ला (काही सणांना सणांच्या दुसर्‍या दिवशी कर साजरी करतात. होळी , पोळा , संक्रात यांना कर असते) काढतात. हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने कमी कामांचा काळ असतो. हंगाम जवळजवळ संपलेला असतो.\nआमच्या गावात कोळी लोकांचेही इर आहेत. गल्लीतील हिरामणबाबा हे पंच्याहत्तर वर्षीय गृहस्थ. ते त्यांच्या इरांबद्दल माहिती देताना सांगतात, की आमच्यात पहिल्या मुलाची शेंडी अर्धी पिराला तर अर्धी कान्होबाला (कानिफनाथ) देतात. प्रत्येक ठिकाणी बाजरीच्या भाकरीवर बोकडाच्या काळजाच्या तुकड्याचा नैवेद्य.\nगावात कुंभार लोकांकडेही इर आहेत. तेही इर सजवून गावात नाचवतात-कुदवतात. पण त्यांचे इर घरातल्या देव्हार्‍यातील देवापुढेच शांत होतात. त्यांच्या इरांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य चालतो.\nइर काढणार्‍यांपैकी बरेच जण अशिक्षित, अल्पशिक्षित, काही संकटग्रस्तही आहेत. बाकी लोक त्यांच्यावरची संकटे आपल्यावर येऊ शकतात या भीतीपोटी इर काढतात. काहींना या निमित्ताने गावात, नातेवाईकांमध्ये आपली प्रतिष्ठा किती आहे हेही दाखवायचे असते.\nभाऊबंदकीत या ना त्या कारणाने भानगडी होत असतात. कारणे अगदी साधी असतात. कधी बांधावरून, कधी आंब्याच्या कैर्‍यांच्या वाटणीवरून...... अशी अनेक कारणे असतात. मग अशा वेळी भाऊबंदकीतला दुरावा सांधण्याचा, त्यांना एका धाग्यात बांधण्याचाही काही समंजस लोकांचा हा प्रयत्न असतो. यावेळी सर्वजण रुसवेफुगवे, हेवेदावे विसरून भाऊबंदकीतला कार्यक्रम म्हणून एक होतात.\nघरातून फक्त पहिल्या मुलाची (ज्येष्ठ) शेंडी द्यायची असल्याने घराण्यात तो कार्यक्रम बर्‍याच वर्षांनंतर येतो. कोणाकडे इर असले तरच शेतातील इरांच्या दगडांना नव्याने शेंदूर लावला जातो. एरवी- त्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष नसते. बर्‍याच ठिकाणी इर अजूनही उघड्यावर आहेत. कोणी त्या दगडगोट्यांना साधा चौथराही बांधायच्या भानगडीत पडलेले नाहीत. इरांचे मंदिर कुठेही असल्याचे ऐकिवात नाही.\nआमच्या गावात कुणबी पाटील, कोळी, कुंभार या जातींत इर निघतात, हे मी पाहिलेले आहे. मात्र काहींच्या म्हणण्यानुसार ब्राम्हण, मारवाडी आणि वाणी ह्या जाती वगळल्या तर इतर सर्व जातींमध्ये इर आहेत.\nआमच्या भाच्याच्या शेंडीची गोष्ट तर काही औरच आहे. त्यावेळी बहिणीचे यजमान पुणतांबा स्टेशनजवळच्या चांगदेवनगर साखर कारखान्यात नोकरीला होते. कारखाना परिसरात कामगारांसाठी आणि कर्मचार्‍यासांठी थोडीबहुत घरे. गरजेपुरती दुकाने. त्याठिकाणी बहिणीच्या सासुबाई नातू, अमोलला ‘कटिंग करायला’ म्हणून न्हाव्याच्या दुकानात घेऊन गेल्या. न्हावी कोणाची तरी दाढी-कटिंग करत होता, नातवाच्या कटिंगला वेळ लागेल म्हणून आत्याबाई बकरीसाठी चारा घेऊन तो चारा घरी पोचवायला म्हणून गेल्या. त्या नातवाला आपण न्हाव्याच्या दुकानात बसवून आल्याचे जवळपास विसरल्या. आठवण आल्यावर त्या धावत दुकानाजवळ गेल्या. तोपर्यंत न्हाव्याने अमोलची कटिंग केली होती. आत्याबाईंनी नातवाच्या डोक्याकडे भर- नजरेने पाहिलं. त्या चरकल्याच. नातवाच्या डोक्यावरची शेंडी गायब झाली होती आत्याबाईंनी न्हाव्याला विचारलं, “शेंडी कुठे आत्याबाईंनी न्हाव्याला विचारलं, “शेंडी कुठे\n” न्हावी थंडपणे उत्तरला.\n“काय रे बा, तुला कशी दिसली नाही ती शेंडी” असे म्हणून आत्याबाईंनी न्हाव्याने केस जिथे फेकले होते तिथून ते उचलून आपल्या पदरात घेतले. घरी येऊन कोर्‍या फडक्यात बांधून ठेवले. इरांचा कोप होऊ नये म्हणून ही काळजी\nआत्याबाईंना दोन मुले- मोठा प्रेमराज, लहान सुरेश, सुरेश हे बहिणीचे यजमान. परंपरेप्रमाणे मोठा मुलगा, प्रेमराजची शेंडी राखून ठेवली. आत्याबाईंच्या सासर्‍यांचे गाव म्हणजे आमचे कोळगाव. पुढे, ते तामसवाडी, पारोळा असे करत श्रीरामपूरला कामानिमित्त फिरत राहिले. आत्याबाईंचे यजमान दारुडे. त्यामुळे आत्याबाईंनी स्वत:च्या कष्टातून लहानसा बोकड विकत घेतला. तो बोकड मोठा झाला म्हणजे आपण आपल्या मुलाच्या डोक्यावरच्या शेंडीचा भार उतरवू ही त्यांची कल्पना, पण दारूड्या नवर्‍याने बोकड विकून टाकला. मूळ गाव (इरांचे) दूर राहिले. ओढगस्तीचा संसार, त्यामुळे मुलाची शेंडी द्यायचे राहून गेलं. पुढे मुलगाही व्यसनी निघाला. त्याने एक सोडून दोन बायका केल्या. पण तरीही संसार सुखाचा झाला नाही. आत्याबाई हा सारा इरांचा कोप समजतात. आत्याबाईंनी आपल्या नातवाच्या आयुष्यातही असे काही घडू नये म्हणून न्हाव्याच्या दुकानातून नातवाच्या कटिंगचे केस उचलून आणून बांधून ठेवले. डोक्यावर दुसरी डुप्लिकेट शेंडी राखून ठेवली, ती वेगळी.....\nकोळगावात त्यांची भाऊबंदकी सर्वात मोठी. पण तीन-चार पिढ्यांपासून अंतर पडलेले. त्यातच त्यांचे इर हे गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर नावरे गावी. तिथे जायला रस्ता बरोबर नाही आणि मधे गिरणा नदी. त्यामुळे बारा किलोमीटरचा फेरा पडे.\nआत्या नव्वदीत आहेत. त्यांना बहिणीच्या लग्नाच्या वेळी आईनेच त्यांच्या इरांची आठवण करून दिली. त्यांनी भाऊ बापूला बैलगाडे जुंपायला लावून नवर्‍याला इरांच्या पाया पडायला पाठवले. ��्यामुळे पुढे त्या मुलाचा संसार चांगला चालला असे त्यांना वाटतं. त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. त्यांचेही शिक्षण, नोकरी ह्यात प्रगती झाली असे आत्या मानतात.\nआत्याबाईंनी नातवाच्या शेंडीवेळी सगळी काळजी घेतली. त्यांच्या भाऊबंदकीत बरेच जण इर सजवत नाहीत, नाचवत नाहीत. कोणी बोकडाऐवजी फक्त इरांपुरते कोंबड्यावर भागवतात, तर काहीजण फक्त अंडे अर्पण करून बाकीचे गोड जेवण देतात. पण अजूनही काहीजण, बोकडाचा बळी दिला पाहिजे नाहीतर इरांचा कोप होतो, मुले आजारी पडतात, मुलांवर संकट येतात या विचाराचे आहेत.\nपूर्वजांमध्ये कोणीतरी लढाईत मारला गेला, त्याची आठवण म्हणून हे इर काढतात अशी माहिती मिळाली. पूर्वी हंगामाच्या वेळी पेंढार्‍यांचा उपद्रव होई. ते मोठ्या प्रमाणात लुटालूट करत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी गावातील तरूण मुले रात्र-रात्र जागत. हे जागरण सशक्त असे. अशा एखादे वेळी गावातील तरूण मुले आणि लुटारू पेंढारी यांच्यात लढाई होई. त्यात एखादा तरुण मारला गेला तर त्यांचे भाऊबंद शेतात त्याची आंब्याच्या झाडाखाली घडी (दगडी किंवा नुसते दगडी गोटे मूर्ती) घालत. तो तरूण आपल्या खानदानासाठी मेला म्हणजे हुतात्मा झाला पुढची पिढी त्याची आठवण म्हणून होणार्‍या पहिल्या मुलाची शेंडी ठेवून ती उतरवण्याच्या वेळी इर सजवून, गावभर वाजंत्री लावून-नाचवून-कुदलून ते शेतात शांत केले जात. त्याला विधीचे रूप आले आहे.\nबहुदा इर होळीच्या ‘कर’ला काढले जातात. पाच इर सजवले जातात. - चार भाऊबंदकीतले तर पाचवा पाहुणा. मी लहान असताना सगळे इर हे धोतरवाले असायचे. आता सुट–पॅण्टवाले असतात. इरांना डोक्यात शिरस्त्राण म्हणून पागोटी घालतात. पूर्वी पागोटी सहज मिळत, आता ती दुर्मीळ आहेत. कमरेला गेजा (घुंगुरमाळा) बांधतात. इरांना दंडात बायांच्या वेल्यापण घालत. एका हातात तलवार. ती पूर्वी लोखंडी असायची, आता लाकडी असते. हातापायांना हळद थोडीफार लावली जायची. त्यावर कुंकवाचे पाणी करून नक्षी काढत. डोक्यात काजळ भरत. ही कामे महिलांकडे तर त्यानंतरचा महत्त्वाचा कार्यक्रम भाऊबंदकीतला. एखादा माणूस तांब्यातून आणलेली दारू इरांना थोडी थोडी पाजत असे. मग इर वाजंत्रीच्या तालावर उड्या मारत. इर घरातील देव्हार्‍यासमोर लोटांगण घालून गल्लीत उतरतात. प्रत्येक भाऊबंदाच्या घरी जाऊन तिथल्या देव्हार्‍यातल्या दे���ांना नमस्कार करून गावभर मिरवले जातात. वीर गावातील महत्त्वाच्या देवांना जातात. तिथे नमस्कार करून नैवेद्य दिला जातो. महत्त्वाचा कार्यक्रम होळी चौकात होतो. तिथे इर अंडे उडवतात. गावात असला तर एखादा भगतही इरांबरोबर असतो.\nशेवटी, शेतात इराची समाधी असलेल्या ठिकाणी शेंडी असलेल्या मुलाची शेंडी त्याची आत्या पदरात झेलून ती इरांपुढे जमिनीत गाडली जाते, सोबत बकरे कापून त्याचे रक्त जमिनीत खड्डा करून बुजवतात. घडीला शेंदूर लावतात. अहेराचा कार्यक्रम झाल्यावर दोन ठिकाणी पंगती बसतात- एक वरण-भातवाली तर दुसरी बोकडाच्या मटणाची. एका श्रद्धेपायी केवढा खटाटोप\nमी लहान असताना जे इर पाहिले ते खरोखर इर वाटत. कारण त्यांच्यात बरेचजण धष्टपुष्ट, कसलेल्या- कमावलेल्या शरीराचे असत. इरांच्या हातातल्या लोखंडी तलवारी आणि एकदंर त्यांना ज्या पद्धतीने सजवलं जाई त्यावरून ते इर म्हणजे प्रत्यक्ष रणांगणावर लढणार्‍या योद्ध्यांचा भास होई. इरांच्या बाबतीतले कुतूहल कायम आहे. त्यांच्या हातातील तलवारीच्या टोकाला लिंबू का खोसवतात डाव्या हातातील हातरुमालात बांधलेली वाटी असते. ती ढालीसारखी असावी. चोर-दरोडेखोरांच्या बंदोबंस्तासाठी हातात लाठ्या-काठ्या, भाल्यांची गरज असते. निव्वळ गोफणीने दगड भिरकावूनही त्यांना पिटाळून लावले जात असावे. म्हणून हे इर पूर्वी लढाईत मारले गेले असावेत असे वाटते.\nयासंबंधात एक राक्षसी प्रकारही ऐकायला मिळाला. इर जिथे शांत (थंडे) केले जातात तिथे बोकड कापून त्याचे रक्त एका भांड्यात जमा करतात. म्हणजे बोकडाच्या मानेखाली पातेले ठेवले जाते, मग खाटिक त्याच्या मानेवर सुरा चालवतो. म्हणजे मग ते रक्त पातेल्यात झेलले जाते. एकजण ते भांडे तोंडाला लावून दूध प्यावे तसा रक्त घटाघटा प्राशन करतो. अशा वेळी लोकांनी त्याला कितीही आवरले तरी तो आवरत नाही. त्याने दोन-तीन वेळा असा प्रकार केल्यावर मग त्याचे भाऊबंद त्या दिवशी त्याला घरात कोंडून ठेवतात, नाहीतर झाडाला बांधून ठेवतात.\nआता गावात जे इर निघतात ते इर वीर वाटत नाहीत. नाचून-कुदून गावाबाहेरच्या इरांच्या ठिकाणी जाणे एवढा उत्साह तरुणांमध्ये दिसत नाही. एका ठिकाणी नाईलाजाने एका निर्व्यसनी तरुणाला इर व्हावे लागले. प्रथेप्रमाणे इरांना दारू पाजतात तशी त्यालाही ती बेमालूमपणे पाजली गेली. सुरुवातीला तो एक-दोन गल्ल्या चालू लागला. पुढे तर त्याच्याने चालवेना, तेव्हा त्याला एक-दोघांनी आधार दिला. कसेबसे गावाबाहेर नेले. अजून वीरस्थळ दूर होते मग त्याची टांगाटोली करून त्याला वीरस्थळापर्यंत नेले गेले. इरांच्या पाया पडायलाही त्याच्यात त्राण उरले नव्हते. त्याची आई त्याचा घाम पुसत पदराने हवा घालत होती आणि तो ‘का ओ मा मी पेस का मग त्याची टांगाटोली करून त्याला वीरस्थळापर्यंत नेले गेले. इरांच्या पाया पडायलाही त्याच्यात त्राण उरले नव्हते. त्याची आई त्याचा घाम पुसत पदराने हवा घालत होती आणि तो ‘का ओ मा मी पेस का मी जर पेत नही तर मग माले पाजी कोणी मी जर पेत नही तर मग माले पाजी कोणी’ असे म्हणत होता. पण आईनेही कुठल्या भाऊबंदांना ‘माझ्या निर्व्यसनी मुलाला दारू का पाजली’ असे म्हणत होता. पण आईनेही कुठल्या भाऊबंदांना ‘माझ्या निर्व्यसनी मुलाला दारू का पाजली’ म्हणून दोष दिला नाही. एवढा इरांना पाजावी लागते हा समज दृढ झालेला\nरूम नं. ४, मुरलीधर नगर,\nसंयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nकृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nसंदर्भ: समाजसेवा, फ्रान्सिस दिब्रिटो\nमाझ्या जीवनातली ‘श्यामची आई’\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/17-may-2019-current-affairs-in-marathi-chalu-ghadamodi/", "date_download": "2019-08-20T22:38:43Z", "digest": "sha1:VLP4IIILPJTJWGL4TXBSYGLTE5W4INL6", "length": 14860, "nlines": 222, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "17 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (17 मे 2019)\nआखाती देशांसाठीचे ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ भारतात :\nआखाती देशांमध्ये भारतीय चालकांना असलेली मागणी लक्षात घेऊन संयुक्त अरब अमिराती आणि भारत संयुक्तपणे भारतात ‘चालक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करणार आहेत.\nतसेच या प्रशिक्षण केंद्रामुळे आखाती देशात गेल्यावर चालकाला डाव्या बाजूने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा वेळ वाचणार आहे.\nभारतात गाडय़ांचे स्टीअिरग उजव्या बाजूला असते, तर आखाती देशांतील गाडय़ांचे स्टिअिरग डाव्या बाजूला. त्यामुळे भारतातून आखाती देशांमध्ये चालक म्हणून जाणाऱ्यांना तेथे गेल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागते. यात त्यांना\nनोकरीवर घेणाऱ्या कंपनीचा आणि चालक म्हणून गेलेल्यांचा वेळ आणि तिथे नव्याने चालक परवाना काढण्याचा पैसाही वाया जातो. तसे होऊ नये म्हणून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.\nभारतात ही चालक प्रशिक्षण केंद्रे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत इमिरेट्स ड्रायव्हिंग इन्स्टिटय़ूट (ईडीआय) आणि युथ चेंबर ऑफ कॉमर्स, युएई (वायसीसी) हे संयुक्तपणे राबवणार आहेत.\nतर सुरुवातीला ही केंद्रे उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्र प्रदेश येथे उघडण्यात येतील.\nया केंद्रांद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते आखाती देशांत गेल्यावर कोणतीही चाचणी न घेता तेथील अधिक दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. तसेच त्यांचा वेळ आणि पैसा अधिक खर्च न होता त्यांना परवाना मिळेल.\nचालू घडामोडी (16 मे 2019)\nचीनचे चँग-फोर मोहिमेचे यश :\nचीनच्या चँग-फोर मोहिमेने चंद्राचे आच्छादन रसायन आणि खनिजापासून कसे बनले आहे, यावर प्रकाश टाकला असल्यामुळे पृथ्वी आणि त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र यांची उत्क्रांती/विकास कसा झाला, याचे गूढ उकलण्यात\nचंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही किंबहुना तिच्यावर प्रकाश खूप कमी असतो (डार्क साईड म्हणूनही ती ओळखली जाते), अशा भागावर प्रथमच अगदी सहजपणे यावर्षी जानेवारी महिन्यात उतरण्याचा मान चँग-फोर यानाने मिळवला\nरोव्हर युटू-2 ने सभोवताल शोधण्यासाठी लँडरला मोकळे सोडले. युटू-2 मध्ये बसविलेल्या दृश्य आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरने मिळवलेल्या माहितीचा वापर करून ली चुन्लाई यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झरर्व्हेटोरीज ऑफ चायनाच्या संशोधक तुकडीला जेथे चँग-फोर यान उतरले त्या भागातील चंद्राची जमीन आॅलिवाईनआणि पायरोक्सिन असलेली आढळली. तर हे घटक चंद्राच्या खूप खोलवरील आच्छादनातून आलेले होते.\nदिलीप माजगावकर यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर :\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्त��\nपुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे.\nतसेच प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा 113 वा वर्धापनदिन दि. 27 मे रोजी साजरा होत आहे. या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान\nकरण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी साहित्य विश्वाची श्रीमंती आपल्या कायार्तून वाढविणा-या व्यक्तीस ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.\nतर यंदा लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिलीप माजगावकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.\nयाशिवाय गेली चाळीस वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत नोहा मस्सील यांची डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.\n17 मे : जागतिक उच्च रक्तदाब दिन\n17 मे : जागतिक माहिती संस्था दिन\nन्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 17 मे 1792 मध्ये झाली.\n17 मे 1872 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.\n17 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.\n17 मे 1949 मध्ये भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (19 मे 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/shirdi/", "date_download": "2019-08-20T22:59:36Z", "digest": "sha1:YLP4WAI6DECFZFYEK22VMQJX3FUAQNNR", "length": 22077, "nlines": 153, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Shirdi - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Saibaba the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (फोरम पोस्ट न���बर – ४) Hemadpant’s Journey\nअनेक जणांनी सपटणेकरांच्या(Sapatnekar) कथेचा आधार घेऊन साईनाथ(Sainath) व हेमाडपंतांबद्दल खूप सुंदर विचार मांडले आहेत. आधी साईनाथांची(Saibaba) महती कानावर येऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता न वाटलेल्या सपटणेकरांना, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेनंतर साईनाथांची झालेली आठवण व साईनाथांनी वारंवार “चल हट्” असे उद्गार काढूनही सपटणेकरांनी साईनाथांचे घट्ट धरून ठेवलेले चरण, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आद्यपिपादादांच्या (Adyapipa)अभंगातील ओव्यांचा खूप समर्पक वापर केला\nनव्या फोरमची सुरुवात : साई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंत – २ (Hemadpant)\nहेमाडपंतांविषयी (Hemadpant) आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. (१) हेमाडपंत(Hemadpant) ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून काम करत होते; म्हणजेच ते ‘उच्चपदस्थ’ होते. (२) हेमाडपंत साईनाथांकडे जाण्याचे श्रेय काकासाहेब दीक्षित(Kakasaheb Dixit) व नानासाहेब चांदोरकर (Nanasaheb Chandorkar) यांना देतात. (संदर्भ अ.२/ओ.1०१) (३) हेमाडपंतांच्या मनाची स्थिती साईनाथाकडे(Sai) येण्याच्या वेळेस कशी होती तर अतिशय उद्विग्न. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दिक्षित हेमाडपंतांना भेटतात, साईबाबांचा(Saibaba) महिमा सांगतात व त्यांना साईनाथांकडे येण्याचा आग्रह करतात आणि हेमाडपंत\nसाई द गाइडिंग स्पिरिट (Sai the Guiding Spirit) – हेमाडपंतांचा प्रवास (Hemadpant’s Journey) (फोरम पोस्ट नंबर – २)\nअनेक जणांनी माझ्या आधीच्या पोस्टवरती आपल्या कॉमेंट्स लिहील्या आहेत. हर्षसिंह पवार, केतकीवीरा कुलकर्णी, श्रीकांतसिंह नाईक ह्यांनी खूप सुंदररित्या आपले विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे फोरममध्ये भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही मन:पूर्वक कौतुक. सर्व श्रद्धावान श्रीसाईसच्चरित (Shree Saichcharit) खूप प्रेमाने वाचतात ह्याचा मला आनंद वाटतो. प्रत्येकाकडून एक वेगळी dimension बघायला मिळते. तसेच टेलिग्रामवरती “श्री साई सच्चरित Discussion” हा श्रीसाईसच्चरितावर डिस्कशन ग्रुप सुरू झाल्याचे बघितले. ही मंडळीही खूप छान लिहीतायेत. श्रद्धावीरा दळवी यांनी त्यांच्या\nश्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा – पारितोषिक वितरण समारोह (Shree Saisatcharit Panchshil Exam)\nगत इतवार अनेक श्रध्दावानों को एक बहुत ही अनोखे समारोह में शामि�� होने अवसर मिला मैं भी उस में शामिल था मैं भी उस में शामिल था यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया यह समारोह था श्रीसाईसच्चरित पर आधारित पंचशील परिक्षा के पारितोषिक वितरण का जिस में श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षा (Shree Saisatcharit Panchshil Exam) में Distinction प्राप्त एवं Rank Holder परिक्षार्थियों को पारितोषिक देकर सम्मानित किया गया इस समारोह में इन परिक्षार्थियों का अभिनंदन करने हेतु श्रीहरिगुरुग्राम में ३००० से अधिक श्रध्दावान\nकहे साई वही हुआ धन्य धन्य| हुआ जो मेरे चरणों में अनन्य || (Sai the Guiding Spirit Saisatcharit)\nपिछले ड़ेढ दो साल से सद्गुरु श्रीअनिरुद्धजी ‘श्रीसाईसच्चरित’ (Shree Saisatcharit) पर हिन्दी में प्रवचन कर रहे हैं इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये इससे पहले बापु ने श्रीसाईसच्चरित पर आधारित ‘पंचशील परीक्षा’ (Panchshil Exam) की शुरुआत की और उन परीक्षाओं के प्रॅक्टिकल्स के लेक्चर्स भी लिये उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया उस समय हम सब को श्रीसाईसच्चरित नये से समझ में आया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया 11 फरवरी 1999 में बापु ने पंचशील परीक्षा क्यों देनी चाहिए, यह हमें समझाया बापु कहते हैं, ‘‘हम सबको\nसाई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||\nआज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं. बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे\nहा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेल�� नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्‍न उद्‍भवलेला असतो की ’सद्‍गुरूचा उपयोग काय’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्‍गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्‍यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या\nश्री साईसच्चरित पंचशील परिक्षा ( Shree Saisatcharit Panchshil Exam)\nll हरि ॐ ll आज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा (Shri Sai Satcharita exam)पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा – पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला\n॥ हरि ॐ ॥ आज शिवरात्री. दर शिवरात्रीला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये श्रीमहादुर्गेश्वराचे पूजन होते. दर महिन्याला होणारे हे पूजन पुरोहित करतात. मात्र आज श्रावणात येणार्‍य़ा या शिवरात्रीला मी पूजन करायचे असे सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे. दरवर्षी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीवालुकेश्‍वराचे म्हणजे वाळूने बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन करतो. अवधूतचिंतन उत्सवात आपण शिवलिंगांचे पूजन केले. सद्‌गुरू बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्याला परमशिव, सदाशिव व नित्यशिव ह्या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आज ’साईसच्चरिता’च्या या फोरममध्ये आपला\nआद्यपिपांचे सद्‌गुरु साईनाथ ( Adyapipa’s Sadguru Sainath )\nबापू (अनिरुद्धसिंह), सूचितदादा व मी, काकांच्या समाधीस्थानमला नमस्कार करताना आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.काकांची एक गोष्ट मी लहा��� असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/royal-twinkle-star-club-4500-crore-fraud/", "date_download": "2019-08-20T23:15:35Z", "digest": "sha1:JE5VHTU2SOOR6MU6XOW27LCTJI2ROEKC", "length": 15773, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "रॉयल स्टार क्लबने फसवले, गुंतवणूकदारांना 4500 कोटींचा चुना | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच ��रा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nरॉयल स्टार क्लबने फसवले, गुंतवणूकदारांना 4500 कोटींचा चुना\nविविध हॉलिडेज पॅकेजमध्ये गुंतवणूक करा आणि भरघोस व्याजासह परतावा मिळवा, अशा स्वरूपाचे आमिष दाखवून वडाळा येथील रॉयल ट्विंकल स्टार क्लबने 15 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना 4,500 कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तब्बल 15 हजार गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या असून त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखेने रॉयल ट्विंकलच्या दोघा संचालकांना बेडय़ा ठोकल्या आहेत.\nप्रकाश उत्तेकर (58) आणि व्यंकटरामन नटराजन (60) अशी त्या दोघा संचालकांची नावे आहेत. या दोघांनाही कोर्टात हजर केले असता त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. क्लबचे दैनंदिन काम हे दोघे बघायचे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचण्यात या दोघांचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुह्यात पोलिसांनी याआधी ओमप्रकाश गोएंका याला अटक केली होती. गोएंका सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत 15 हजार गुंतवणूकदार पुढे आले असले तरी तक्रार देणाऱयांचा आकडा लाखाच्या घरात जाईल, तसेच यात आणखी भामटय़ांना बेडय़ा पडतील, असे एका अधिकाऱयाने सांगितले. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात पहिली तक्रार वडाळा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.\nतीन कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक\nलोकांना फसविणाऱया भामटय़ांनी ट्विंकल एन्वयारेटेक प्रा.लि., रॉयल ट्विंकल स्टार क्लब, ट्रिट्स प्रा.लि. अशा तीन कंपन्या सुरू केल्या होत्या. या तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आरोपींनी लोकांना पैशांची वेगवेगळी आमिषे दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.\nहॉलिडेजचा उपभोग घ्या अथवा दुप्पट कमवा\nअशा लोकांना आकर्षित करण्यासाठी हॉ��िडेज पॅकेजच्या वेगवेगळ्या स्किम आणल्या होत्या. हॉलिडेज पॅकेजमध्ये गुंतवा आणि मज्जा लुटा. जर पॅकेजचा उपभोग घ्यायचा नसेल तर वर्षाला 13 टक्के व्याजाने पैसे कमवा, असे आमिष दाखविण्यात आले होते. शिवाय तीन-चार वर्षांसाठी एक ठराविक रक्कम गुंतवा आणि त्यावर दुप्पट पैसे कमवा, अशा स्वरूपाची विविध आमिष दाखवून लोकांना चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/whatsapp-old-feature/", "date_download": "2019-08-20T22:27:38Z", "digest": "sha1:FF2K7OSU2NEJE7A2EOIBCQXRWTV4W7JR", "length": 6529, "nlines": 113, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "व्हॉट्स अॅ्पच जुनं 'स्टेटस' फीचर पुन्हा येणार", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nव्हॉट्स अॅ्पच जुनं ‘स्टेटस’ फीचर पुन्हा येणार\nव्हॉट्सअॅ्पने आपल्या 8व्या वाढदिवसानिमित्त ‘स्टेटस’ फीचर लाँच केले होते. पण अनेक यूजर्सना हे फीचर आवडलेले नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप आपले जुने फिचर पुन्हा आणू शकते. जिथं यूजर्स पूर्वीप्रमाणे आपले टेक्स फीचर ठेऊ शकते.\nजुने फीचर हे Tagline नावानं पुन्हा आणू शकतं. व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल WABetaInfo ही माहिती शेअर केली आहे.\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला…\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास…\nसध्या नव्या ‘स्टेटस’ फीचरमध्ये यूजर्स व्हिडिओ, फोटो आणि जीआयएफ अपलोड करु शकतात. जे पुढील 24 तासापर्यंत तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्यांना दिसू शकते.\nव्हॉटस्अ‍‍ॅपचं नवीन फिचर ‘स्टोरीज’\nयासोबतचं तुम्ही तिथं टेक्स्ट स्वरुपात स्टेटसही ठेऊ शकतात. पण यामुळे जुने टेक्स्ट स्टेटस गेले आहे. त्यामुळे 24 तासानंतर तुम्हाला फोटो आणि स्टेटस बदलणे गरजेचे आहे.\nचांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार\nचांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु\nपुरात अडकलेल्या 35 जणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी केली एअरफोर्सला विनंती\nसोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी\nविनाहेल्मेट मुळे अपघातात सर्वाधिक प्रमाण\nपुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू ; २५ रिक्षांची नोंदणी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार…\n’33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून…\nमनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं राज…\nमुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2901", "date_download": "2019-08-20T23:50:45Z", "digest": "sha1:2BM4GMFDAG3RRMNVB5QJVNBBYLQ6Z7YJ", "length": 13116, "nlines": 87, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रवळनाथ दैवताच्या निमित्ताने | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रकाश नारकर यांनी 'थिंक महाराष्ट्र'वर सादर केलेला कोकणातील दैवतांचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी सूर्यविषयक माहिती गोळा करत असताना अमेरिकास्थित जय दीक्ष��त यांचे ‘ए ट्रिब्युट टू कोकणस्थ’ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी कोकणस्थ ब्राह्मणांच्या दैवतांबद्दल माहिती देताना कोकणातील ह्या जातीच्या मुळांचा शोध घेतला आहे. त्यांनी नमूद केले आहे, की कोकणातील कोकणस्थ हे सूर्यपूजक होते. तेथील देवळांच्या नावातही सूर्यनामांचा वापर आहे. आदिनाथ, आदिनारायण, रवळनाथ इत्यादी. रवळनाथाची पूजा ही रविवारी होते. सिंधुदुर्गात रवळनाथ लोकप्रिय-भक्तप्रिय आहे. रवळनाथ हा शब्द राहुलभद्र ह्या महायान बौद्ध पंथाच्या संस्थापकावरून आल्याचा संदर्भ दीक्षित यांनी दिला आहे. कोकणस्थ हे खास करून परशुराम व सूर्याची पूजा करतात. त्यांची चौदा गोत्रे कर अक्षरांनी जाणली जातात. पूर्वाश्रमीच्या रशियातील जसे किलिनिगार्ड येथील खेड्यातील नावे संस्कृत शब्दांशी नाते सांगतात. रोमुवा (रामास) डेइव्हिटुरिता हिंदू देवतांचा अनुयायी, त्यांच्यात काही वैदिक चालीरीती आढळतात. त्यांचा दारमा (धर्म) वर विश्वास असतो, अभ्यासाने माणूस व्युदुनास (विद्वान) होतो, घरात ऊग्नीस (अग्नी) तेवत ठेवतात. त्याला प्रदक्षिणा घालतात. त्यात धान्य, समिधा आणि मीठही टाकतात; भारतात दृष्ट काढताना टाकतात तसे; नि ते तडतडले की वाईट शक्ती निघून जातात असा समज आहे. अग्नी (हा पृथ्वीवरील सूर्याचा प्रतिनिधी) माणासांचा त्यांच्या पूर्वजांशी संपर्क ठेवतो असा समज आहे.\nरोमुवस मिथकात साऊल म्हणजे सूर्य ही स्त्री देवता (सृजनाशी संबंध म्हणून असेल) अग्नी कुंड हे घरातील शुभकार्यात महत्त्वाचे मानतात. रवळनाथ हा पुरुष देव तर रवलाई ही स्त्रीदेवता मानतात. भग म्हणजे सूर्य तर भगवती म्हणजे स्त्री सूर्य मानतात. त्यांचा प्रमुख देव परकुनास (पर्जन्य देव- इंद्र) आहे. त्याच्या हातात धनुष्यबाण नि कुऱ्हाड असून तो परशुरामागत वयस्क दाखवतात. इसवी सन शंभर ते इसवी सन चौदा या काळात कोकण, इजिप्त, रोम, ग्रीस असा व्यापार, येणेजाणे होते. स्ट्राबो (इतिहासकार) ह्याने कोकणाचे उल्लेख कोमकवी असा केला आहे.\nरोह्याला सहा फूट उंचीची उदिच्च्य ( बूट, तुमान, शिरस्त्राण, चिलखत-एखाद्या योध्यागत) वेषधारी सूर्याची मूर्ती सापडली होती. ती आता रत्नागिरी म्युझियममध्ये आहे. परंतु देऊळ व इतर काही अवशेष काळाच्या उदरात गेले. तीच कथा नालासोपाऱ्यातील मूर्तीची आहे. खारेपाटण येथील कपिलेश्वर देवळात तीन फूट उंचीची सूर्यमूर्ती आहे. सूर्याचे अनेक ठिकाणी शिवाशी साधर्म्य साधलेले आहे. अनेक ठिकाणी मूळ मूर्ती बाजूला ठेवून शिवलिंग, देवी यांचे पूजन होताना दिसते. कशेळी, कसबा संगमेश्वर, परुळे, पोंक्षे-अंबव अशा काही ठिकाणी सूर्याची मंदिरे आहेत. ती शिवाच्या नावाशी संलग्न आहेत.\nज्योतिबा हे नावही प्रकाशाशी संबंधित आहे, चांगभलं हा शब्द सिंधीतील चंगाभला ह्यावरून आला आहे (त्यांनी ज्योत महाराष्ट्रात आणली). पूजा, रविवारचे महत्त्व, चैत्री रथयात्रा (सूर्याशी संबंधित) ह्या साऱ्या गोष्टी काही वेगळे सुचवत असतात. देवतांची अदलाबदल ही कालानुरूप पूजेचे, श्रद्धेतील देव बदलले, की भक्त मंदिरातील मूळ मूर्ती बदलून त्यांचे उपास्य देव तेथे स्थापित करतात. पण ललाटबिंब बदलणे (प्रवेशद्वाराच्या दगडी चौकटीच्या मधोमध मूळ देवतेची मूर्ती असते) अवघड असते. त्यावरून देवता कळू शकते. अनेक देवतांचे संमीलन करून त्यांचा देव हा सर्वांचे प्रतिनिधीत्व करतो अशी भक्तांची श्रद्धा असते. ज्योतिबा, खंडोबा, त्यांच्या पत्नी राज्ञी आणि छाया (रवळाई, यमी) अश्वमुखी अश्विनीकुमार वा अश्वारूढ रेवंत (सूर्यपुत्र ज्याच्या हाती वारुणीचा चषक असतो) यांची विविध रूपे पूजनात येतात. दैवत भक्तांसाठी विविध नाम, रूप, लांच्छन (हातातील शस्त्रादी वस्तू) धारण करतात. जसा चाफळचा राम म्हणून पूजली जाणारी मूर्ती वास्तविक सूर्याची आहे. तशी लांच्छने त्याच्या अंगावर आहेत. कमळ, मुकुट इत्यादी दैवतांचा इतिहास रंजक असतोच, तो स्थानिक भक्तांच्या भावनांशी संबंधित असतो.\nसंदर्भ: देव, देवस्‍थान, कोकण\nरवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, देव, देवस्‍थान, Konkan\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसंदर्भ: शिवमंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, Konkan, Kunkeshwar\nसंदर्भ: देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, Sagareshwar\nसंदर्भ: कोकण, लोकजीवन, गावपळण\nजाखडी नृत्य (बाल्या नाच)\nसंदर्भ: लोकनृत्‍य, जाखडी, बाला नाच, कोकण, गोफ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2986", "date_download": "2019-08-20T23:45:27Z", "digest": "sha1:C3FFI6LORGND25RKMHISARXLMIHC4C5G", "length": 11600, "nlines": 97, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मुंबईत पहिली आगगाडी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून पऴाली ती 16 एप्रिल 1853 रोजी, मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात भारतातील पहिली रेल्वे 22 डिसेंबर 1851 रोजी रुडकी येथे धावली. ती बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आली. मुंबई ते कोलकाता हा सुमारे सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 1870 मध्ये तयार झाला. भारतात लोहमार्गाचे जाळे सध्या अंदाजे त्रेसष्ट हजार किलोमीटरचे आहे. देशात एकूण सुमारे आठ हजार रेल्वे स्थानके आहेत.\nयुरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये. नंतर चौदा वर्षांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. ब्रिटिशांनी त्यांचा ठराव मान्यही केला. नाना शंकरशेट यांनी त्यांच्या वाड्य़ातील जागाही रेल्वेच्या पहिल्या कचेरीसाठी देऊ केली.\nगव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खासगी व्यावसायिकांना रेल्वे सुरू करण्यासाठी 1844 मध्ये परवानगी दिली. त्यानुसार दोन कंपन्यांची स्थापना करण्यात आली. गोऱ्यांचा हा ‘चाक्या म्हसोबा’ हिंदुस्थानातील पहिल्यावहिल्या रेल्वे प्रवासाला बोरिबंदर स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी निघाला तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहिब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे चौतीस किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने एक तास बारा मिनिटे घेतली. लोकांनी गाडीला चाक्या म्हसोबा असे नावही दिले.\nगाडीत पंचवीस व्हीआयपी प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ स्वत:ही होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा ‘सोन्याचा पास’ देण्यात आला होता.\nमहाराष्ट्रात रेल्वेची सातशे स्थानके आहेत. त्यांपैकी शंभर स्थानके मुंबई आणि उपनगरांतच आहेत. रेल्वेच्या एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.\nरेल्वेसदृश्य वाहतुकीचे पहिले पुरावे जुन्या ग्रीसमध्ये सापडतात. नॅरोगेज रेल्वे युरोपा���ील कोळसा खाणींमध्ये सोळाव्या शतकात वापरात होत्या. त्यांचे रुळ लाकडी असायचे. युरोपात प्रवासी रेल्वे रुळावर आली ती 1830 साली. ती रेल्वे वाफेच्या इंजिनावर पळत असे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या आरंभी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला. जगातील पहिली आगगाडी इंग्लंडमधील मँचेस्टर ते लिव्हरपूल दरम्यान धावली. रेल्वेसाठी वापरण्यात आलेल्या रुळांमधील अंतर नंतर जगभर मापदंड म्हणून वापरले गेले आहे.\nनितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.\nसंदर्भ: सोलापूर तालुका, शिंगडगाव, गावगाथा\nपौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)\nसंदर्भ: गावगाथा, कराड तालुका\nपाटोदा - निवडक अकरातील एक गाव (Patoda)\nसंदर्भ: गावगाथा, जलसंवर्धन, गाव, ग्रामविकास, ग्राम स्‍वच्‍छता\nसंदर्भ: गावगाथा, पोलादपूर तालुका, तुर्भे बुद्रुक\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nसंदर्भ: रेल्वे, Indian Railway\nसंदर्भ: किरण क्षीरसागर, लोकल, प्रवास, Indian Railway\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/bharli-karli-recipe-in-marathi-karlyachi-bhaji/", "date_download": "2019-08-20T23:33:52Z", "digest": "sha1:7LDE4HLNI4C5AFUNNT7YFHZMRODYJDNG", "length": 9287, "nlines": 121, "source_domain": "dipsdiner.com", "title": "Bharli Karli recipe in Marathi | Karlyachi Bhaji | karal recipe in marathi | DipsDiner", "raw_content": "\nहल्ली बरीच नवीन पिढी कारल्याची भाजी आवडीने खायला लागली आहे. आमची आई तर घरी कारल्याची भाजी असेल तर आम्हाला डब्यात आमच्या आवडीची बटाट्याची भाजी देत असे. कारली खायची सुरवात मी गेल्या दशकात केली. नेहमी एकाच प्रकारे कारली बनवायचा कंटाळा आला की ही भरली कारली आमच्या घरी थोडा वेळ काढून बनवली जाते.\nकारल्याची परतून भाजी तर तुम्ही माझ्या ब्लॉगवर वाचली असेलच. आज मी तुम्हाला अशी चमचमीत भरली कारली कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही भाजी थोडी वेळखाऊ आहे, पण ही भाजी २ दिवस आरामात बाहेर टिकते. तुम्हाला प्रवासात घेऊन जायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे. ही भरली कारली तेलात तळून केलीत तर स्वाद लाजवाब लागतो. आज मी थोड्या तेलात fry केली आहेत.\n२५० ग्रॅम (१०-१२ छोटी) कारली धुऊन, मध्ये चीर देऊन, बिया काढून\n१२० ग्रॅम (२ मध्यम आकाराचे) कांदे बारीक चिरून\n२ मोठे चमचे भाजलेलं सुखं खोबरे\n१ मोठा चमचा दाण्याचे कूट\n१ मोठा चमचा चिंचेचा कोळ\n१ मोठा चमचा गुळ\n२ मोठे चमचे तेल\n१ छोटा चमचा लसूण बारीक चिरून\n१ छोटा चमचा जीरे\nपाव छोटा चमचा हळद\n१ छोटा चमचा धणे पूड\nअर्धा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड\nपाऊण चमचा काश्मिरी मिरची पूड\nपाव चमचा गरम मसाला\n१ छोटा चमचा मीठ\nकारली थोडी खरडून, मध्ये चीर देऊन, बिया काढून ठेवावीत.\nही कारली उकळत्या पाण्यात २ मिनटे घालून नंतर थंड पाण्यात धुवून घ्यावीत.\nकाढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.\nआता त्यात फोडणीसाठी दिलेले साहित्य घालावे.\nजीरे तडतडले की त्यात चिरलेला कांदा घालावा.\nकांदा तांबूस होईपर्यंत ६-७ मिनटे परतावा.\nआता त्यात दाण्याचे कूट, सुखं खोबरे, चिंच, गुळ घालून परतावं.\n१-२ मिनटे परतून, सुखे मसाले घालून , मीठ घालून सर्व मसाला एकत्र करून gas बंद करावा.\nमसाला थंड झाला की पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावा.\nआता हा मसाला थंड झाला की कारल्यात भरावा.\nपरत कढईमध्ये तेल घेऊन ही भरली कारली शिजवण्यास ठेवावी.\n४-५ मिनटे भाजी शिजू द्यावी. परतून परतून सगळ्या बाजूंनी कारली शिजू द्यावी.\nगरमागरम भाजी पोळी बरोबर खाण्यास घ्यावी.\nतयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sadanand-joshi-vyaktidarshan/", "date_download": "2019-08-20T22:19:49Z", "digest": "sha1:A5TG55PADD26BBG2TR4MAOPHWHIZVFVE", "length": 14675, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "सदानंद जोशी – व्यक्तिदर्शन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्��ा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nसदानंद जोशी – व्यक्तिदर्शन\nकाही कलावंतांच्या जोड्या अशा असतात की, त्यातील एकाचा विषय निघाला की दुसऱ्याचा उल्लेख अपरिहार्यपणे केला जातोच. लता-मदनमोहन, शम्मी-शंकर-जयकिशन किंवा आशा-पंचमदा अशी अनेक उदाहरणे देता येतील. सदानंद जोशी म्हटले की, आचार्य अत्रे आठवतातच. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री कार्यक्रमाने एक व्यक्तिनाट्य असे राहिले की, ‘गेल्या दहा हजार वर्षांत असे नाट्य झाले नाही अन् पुढे होणार नाही’\n१६ जुलै १९२३ मध्ये जोशींचा जन्म झाला. महाविद्यालयीन (१९६२) शिक्षण पूर्ण करून ते फ्रान्सला पॅरिसमध्ये गेले. तिथे मार्शल मार्सो या नाट्यगुरूकडे नाट्याभिनय शिकले. नकलाकार म्हणून त्यांनी उत्तम कीर्ती मिळविली. लंडनमधील एम्प्लीन विल्यम या कलाकाराचा एकपात्री प्रयोग पाहून एखाद्या लोकप्रिय व्यक्तीचे नाट्य उभे करावे म्हणून अत्रेसाहेबांची निवड केली. कार्यक्रम तयार करून १७ जानेवारी १९६५ रोजी गिरगावातील साहित्य संघमंदिरात साहेबांच्या उपस्थितीत ‘मी अत्रे बोलतोय’चा पहिला प्रयोग झाला. साहेबांनी मनापासून स्तुती केली. दाद दिली. या जोश्यांनी मला जिवंतपणीच अमर केलंय…’\nपुढे २७५० यापेक्षा अधिक प्रयोग झाले. विशेष म्हणजे वयाच्या ८० वर्षापर्यंत ही सेवा करून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. जोशींच्या अशा कारकीर्दीचा चरित्रात्मक इतिहास मोठा मनोरंजक आणि कलाकारांसाठी उद्बोधक आहे. जोशींचे मनोगत, अत्र्यांचे भाषण, एकपात्री कलाप्रकारांचा मागोवा ही प्रकरणे माहितीपूर्ण आहेत.\nमूळ संहिता – सदानंद जोशी\nसंपादिका – शिबानी जोशी\nप्रकाशन – व्यास क्रिएशन्स, ठाणे – २\nपृष्ठ – ७२/सचित्र, मूल्य – रुपये १२०\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत��नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-08-20T23:35:11Z", "digest": "sha1:NWP4Z7NU3L2KCGWZOV5OIOZF57DY6XZZ", "length": 4925, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पॅनिश गृहयुद्धला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पॅनिश गृहयुद्धला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख स्पॅनिश गृहयुद्ध या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी २६ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च २८ ‎ (← दुवे | संपादन)\nमे २५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३८ ‎ (← दुवे | संपादन)\nमाद्रिद ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९३६ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै १७ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै २६ ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर ५ ‎ (← दुवे | संपादन)\nहुआन कार्लोस पहिला, स्पेन ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांसिस्को फ्रांको ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nस्पॅनिश नागरी युद्ध (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nस्पॅनिश यादवी युद्ध (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअॅडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर) ‎ (← दुवे | संपादन)\nहुआन पुहोल गार्सिया ‎ (← दुवे | संपादन)\nगर्निका ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याच��� नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ex-cricketer-vb-subramanian-passed-away-207882", "date_download": "2019-08-20T23:03:42Z", "digest": "sha1:TIJQVUWMRCVTTLW7ROBKLD4IB7S6XK7P", "length": 12431, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ex cricketer VB Subramanian passed away माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमाजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे निधन\nशुक्रवार, 16 ऑगस्ट 2019\nएकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. चेन्नई सुपर किंग्जचे मॅनेजर, तामिळनाडूचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.\nचेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन झाले. चेन्नई सुपर किंग्जचे मॅनेजर, तामिळनाडूचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.\nक्रिकेटवर्तुळात ‘व्हीबी’ या नावाने परिचित असलेल्या चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. आक्रमक फलंदाज असलेल्या चंद्रशेखर यांनी सात एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर १९८८मध्ये तामिळनाडूला रणजी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.\nनंतर प्रशिक्षणाकडे आणि समालोचनाकडे वळलेल्या चंद्रशेखर यांनी बराच काळ राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पहिली तीन वर्षे त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर\nगयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे....\nअग्रलेख : प्रशिक्षक ‘पर्मनंट’\nप्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार, हे थोडेफार क्रिकेट कळणाऱ्या सर्वसामान्य चाहत्यांनाही ठाऊक होते. तरीही त्यांची फेरनिवड करण्यासाठी...\nसर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस\nनवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची अर्जुन पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या सह इतर 19 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी...\nनिवृत्ती घेणार आहेस की नाही तो म्हणाला, प्लिज मला थोडासा वेळ हवाय\nढाका : बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तजा विश्वकरंडक 2019 नंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. तो सध्या अत्यंत खराब फॉर्मात आहे तसेच त्याला दुखापतींही...\nबांगर यांची गच्छंती निश्चित; 'हा' माजी सलामीवीर होणार भारताचा बॅटींग कोच\nमुंबई : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची जवळजवळ गच्छंती निश्चित झाली आहे. त्यांच्याजागी आता भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची...\nदेश विदेशातील खेळाडू व्हिबी चंद्रशेखरांच्या आत्महत्येने हादरले\nचेन्नई : एकदिवसीय क्रिकेट खेळलेले क्रिकेटपटू आणि समालोचक व्हि. बी. चंद्रशेखर (वय 57) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने गुरुवारी रात्री आकस्मिक निधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-full-time-tour-state-august-201648", "date_download": "2019-08-20T23:22:22Z", "digest": "sha1:L6BPW3EMZP2RWVJXD4WLWLZ5YT44NWQ5", "length": 15184, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM Devendra Fadnavis on a full time tour of the state in August मुख्यमंत्री फडणवीस ऑगस्टमध्ये राज्याच्या पूर्णवेळ दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमुख्यमंत्री फडणवीस ऑगस्टमध्ये राज्याच्या पूर्णवेळ दौऱ्यावर\nमंगळवार, 23 जुलै 2019\nएक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर ही यात्रा पार पडणार आहे. या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते महिनाभर दौऱ्यावरच असणार आहेत.\nमुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांकडून दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. त्यानंतर आता भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. ए��� ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर ही यात्रा पार पडणार आहे. या महिन्यात मुख्यमंत्र्यांचे विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते महिनाभर दौऱ्यावरच असणार आहेत.\nशिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात 'जनआशीर्वाद' यात्रा नुकतीच काढली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून, ती जळगाव येथून सुरू झाली. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा रोडमॅप\n- जनादेश यात्रा : 30 जिल्हे, 25 दिवस, 4 हजार 232 किलोमीटर अंतर,152 विधानसभा क्षेत्र, 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा\n- 21 जुलै 2019 - प्रदेश विस्तारित कार्यसमिती\n- 25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 - जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक\n- 9 ऑगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह\n- 1 जुलै ते 15 ऑगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)\n- 15 जुलै ते 15 ऑगस्ट - पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)\n- 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट - विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन\n- 1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन)\n- 16 ऑगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम\n- 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट - महाजनादेश यात्रा\n- 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम\n- 16 ऑगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘महाजनादेश’च्या मागे क���ँग्रेसची ‘पोलखोल’\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यापाठोपाठच काँग्रेसची ‘पोलखोल’ यात्रा विरोधी पक्षनेते...\nश्रीमंतांच्या खटल्यांना प्राधान्य नाहीच\nनवी दिल्ली - देशातील धनाढ्य आणि बलशाली मंडळींच्या खटल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही, तसेच हे खटले...\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’\nमुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत...\nलातूर, उस्मानाबादचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरमध्ये सादर करणार\nलातूर, ता. 20 ः लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी...\nअतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा\nकोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे....\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/plan-celebrate-ganeshotsav-peace-and-enthusiasm-cm/", "date_download": "2019-08-21T00:27:47Z", "digest": "sha1:ZCIYQYLSPBCMQ7YPCAEDJ2U7S2LYUBM3", "length": 33631, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Plan To Celebrate Ganeshotsav In Peace And Enthusiasm - Cm Devendra Fadnavis | गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिस��ंनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्च���म नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nगणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे - मुख्यमंत्री\nPlan to Celebrate Ganeshotsav In Peace and Enthusiasm - CM Devendra Fadnavis | गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Lokmat.com\nगणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे - मुख्यमंत्री\nसार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.\nगणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करावे - मुख्यमंत्री\nमुंबई : गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nसार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सार्वजनिक उत्सव मंडळ आणि धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात येईल. पासपोर्टसाठी ज्या पद्धतीने आता सुटसुटीतपणे आणि सहजपणे अर्ज, नोंदणी करता येते,त्याच पद्धतीने ही प्रक्रिया असेल. ऑनलाईन प्रणाली असेल, त्यामुळे कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघानी सूचविलेल्या सूचनांवर उचित निर्णय घेण्यात येईल.\nपोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू,असेही फडणवीस यांनी सांगितले.\nउत्सव काळात गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी यावेळी केली. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत रात्री दहा नंतर पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याची मागणी पुण्यातील मंडळांनी केली असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. यावेळी दहिबावकर व साळगावकर यांनी गणेशमंडळाच्या वतीने विविध सूचना केल्या.\nयावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र दहीबावकर,कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयंत साळगावकर, सरकार्यवाह संजय सरनौबत आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nDevendra FadnavisGanesh Mahotsavदेवेंद्र फडणवीसगणेश महोत्सव\nबाप्पाच्या स्वागतासाठी सरसावले दुबईकर\n'गणेशाचे कुटुंब साकारण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले\nगणेशमूर्ती शाळांमध्ये गर्दी; पेणमधून मूर्तींची निर्यात सुरू\nराष्ट्रपती रामनाथ कोंविद यांचे नागपुरात आगमन मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत\nअकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे \nशेतमालाची उत्पादकता, विपणन, निर्यातीवर अधिक भर - मुख्यमंत्री\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n���रंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nपक्षाच्या ‘यू-टर्न’मुळे मनसैनिक संभ्रमात; ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका - राज ठाकरे\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा ���हीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/filmy-mania/jivraj-297/", "date_download": "2019-08-20T23:52:08Z", "digest": "sha1:DCNHKRGWIMID6IXQWQZSDLAO7V4QHMTK", "length": 9488, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "'गढूळ' ठरला सर्वोत्कृष्ट - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Filmy Mania ‘गढूळ’ ठरला सर्वोत्कृष्ट\nपुणे : नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी चित्रपट परिवार आणि आम्ही पुणेकर संस्थेतर्फे आयोजित ९ व्या पुणे लघुपट महोत्सवात पुण्यातीलच गणेश शेलार दिग्दर्शित गढुळ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक मिळाले. तर प्रशांत गोखले यांच्या अम्मी या लघुपटास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.\nभाग्यश्री देसाई निर्मित वैशाख या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारिातेषिक मिळाले, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे दुसरे पोरितोषिक गढुळ या लघुपटासाठी गणेश शेलार यांना मिळाले. सर्वोत्कृष्ठ छायाचित्राण��ाठी लिमिटलेस या लघुपटाचे कॅमेरामन राधेय तावरे यांना पारितोषिक देण्यात आले. अम्मी या लघुपटाचे संकलन सर्वोत्कृष्ठ ठरले. गन्स अून्ड लव्हर्स या लघुपटासाठी पटकथेचे पारितोषिक संजय शास्त्री यांनी पटकाविले. अ‍ॅनिमेशन विभागामध्ये तथास सिक्रेट लघुपट सर्वोत्कृष्ठ ठरला. अरमान दुआ दिग्दर्शित पता लघुपटाला विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ठ लघुपटाचे पारितोषिक मिळाले. माहितीपटाचे पारितोषिक बंगळुरु येथील प्रवीण पिल्ले यांच्या ड्रिमर्स ऑफ ब्रेसवाना या लघुपटाला मिळाले तर सर्वोत्कृष्ठ कथेचे पारितोषिक गोव्यातील गोपीनाथ चांडेलकर यांच्या सिटी या लघुपटाने पटकाविले.\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, मराठी चित्रपट परिवाराचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.\nप्रकाश मगदुम म्हणाले, लघुपटातून विविध विषय हाताळले जात आहे, यासा’ी रनिर्मात्यांनी आपल्या मातीतील विषय मांडले पाहिजे. मेघराज राजेभोसले म्हणाले, लघुपट निर्माते आणि दिग्दर्शकांना भविष्यामध्ये संधी देण्यासा’ी विविध योजनांची गरज आहे. विकास पाटील म्हणाले, लघुपटांना योग्य बाजारपे’ निर्माण करण्यासा’ी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासा’ी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे.\nशासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत\n‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nमराठी आरमाराची इंग्रजांवरील विजयाची गाथा रंगमंचावर \nललित प्रभाकरला आवडला ���ुणे मुक्काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/vijay-rupani-new-cm-of-gujrat/", "date_download": "2019-08-20T22:57:20Z", "digest": "sha1:H74V3RMIKQQHUERHJZY2RPZI45FUCSKS", "length": 11062, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "विजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री, | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Election/विजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री,\nविजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री,\nतर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्याच गळ्यात घालण्यात आलीय.\n0 353 एका मिनिटापेक्षा कमी\nगुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची घोषणा केली. नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती.\nभाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.\nनुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, हे जाहीर करण्यात आलं.\nराजस्‍थानमध्ये मिनी बस नदीत कोसळली , ३२ ठार .\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक क��म महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-2293", "date_download": "2019-08-20T23:48:22Z", "digest": "sha1:BAJCMFRZDOGUS5DAJ4NWQ3LDWSZO376L", "length": 9269, "nlines": 101, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nशनिवार, 8 डिसेंबर 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा फळाबद्दल, ज्याला त्याच्या अनेक उपयोगांमुळे समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात कल्पवृक्ष मानतात. ते फळ आहे नारळ. मी त्याचे उपयोग लिहायला लागलो तर हे पान त्यानेच भरून जाईल.\nनारळ आपल्या संस्कृतीमध्ये, परंपरांमध्ये इतका महत्त्वाचा आहे की आपण त्याची पूजाही करतो, अन्नात वापरतो आणि भेट म्हणूनही देतो. कोकणामध्ये तर नारळीपौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून मगच मासेमारीला सुरुवात करतात. या जगभर पसरलेल्या नारळाचा मूळ प्रदेश आहे पापुआ न्यू गिनी नावाचे बेट. मात्र जाड साल, मधे असणारा काथ्या आणि कठीण कवच यामुळे तो समुद्रात दूरवर वाहत जाऊ शकतो आणि किनाऱ्याला लागल्यावर कित्येक महिन्यांनीही रुजू शकतो. त्यामुळे जगात बहुतांशी किनारी भागात नारळ आहेत.\nम���णूस पृथ्वीवर यायच्या आधीच नारळ पृथ्वीवर अवतरला होता हे त्याच्या जीवाश्‍म नमुन्यांवरून लक्षात येते. त्यातला एक नमुना तर चक्क राजस्थानमध्ये सापडला आहे. त्याचे मराठीतले नारळ हे नाव नारीकेल या संस्कृत शब्दावरून आले आहे. मात्र नारिकेल हा शब्दच मुळी त्याच्या मलेशिया आणि इंडोनेशिया भागात आदिवासींनी वापरल्या गेलेल्या स्थानिक नावावरून आला आहे. या स्थानिक नावातले नियॉर म्हणजे तेल आणि कोई म्हणजे फळ होय. नारळाचे तमीळ नाव ‘थेंगई’चा अर्थ दक्षिणेकडून आलेला. नारळाचे संस्कृतमधले आणखी एक नाव म्हणजे श्रीफळ. त्याचे इंग्रजी कोकोनट हे नाव हे स्पॅनिश कोकावरून आले आहे. कोकाचा अर्थ ‘माणसाच्या चेहऱ्याचा’ असा आहे. काही अभ्यासकांच्या मते, श्रीफळ हे संस्कृत नाव मुळातले याच अर्थाचे शिरफळ असावे.\nभारतात नारळाचा सुरुवातीला विस्तार हा समुद्रकिनारीच असल्यामुळे हडप्पा येथे त्याचे अवशेष नाहीत. मात्र पुढे मध्यमयुगात भारतात आलेल्या अनेक प्रवाशांनी नारळाच्या भारतात असलेल्या विविध वापराविषयी उल्लेख केले आहेत. आजही नारळ वापरून भारतभर केलेल्या पाककृतींची यादी केली तर ती काही हजारात जाईल.\nजाता जाता नारळाविषयी एक गंमत. अंदमानमध्ये नारळाच्या झाडाखाली राहणारा बिर्गस नावाचा खेकडा नारळाबरोबरच उत्क्रांत झाला आहे. तो चक्क नारळाच्या झाडावर चढून झाडावरचे कोवळे नारळ फोडून त्यातले खोबरे फस्त करून टाकतो. आणखी एक, झाडावरून नारळ काढणे खूप अवघड काम असल्यामुळे त्यासाठी बरेचदा माणसे मिळत नाहीत. म्हणून काही ठिकाणी नारळ काढण्यासाठी चक्क माकडांना प्रशिक्षित केले जात आहे. नारळ निसर्गाची आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. शेवटी देवाची करणी आणि नारळात पाणी हेच खरे.\nसमुद्र नारळ कोकण पाककृती\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/after-ajinkya-rahane-god-cricket-sachin-tendulkar-also-ran-help-flood-victims/", "date_download": "2019-08-21T00:25:52Z", "digest": "sha1:EFVK2P6XKVF2XI4BO45ULTDXY6YFPWEB", "length": 34707, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "After Ajinkya Rahane, The 'God Of Cricket' Sachin Tendulkar Also Ran To Help The Flood Victims | अजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nअजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...\nअजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...\nकोल्हापूर, सांगलीसह देशभरातील अनेक ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे घर उध्वस्त झाली.\nअजिंक्य रहाणेनंतर पूरग्रस्तांच्या मदतीला 'क्रिकेटचा देव'ही धावला...\nमुंबई : कोल्हापूर, सांगलीसह देशभरातील अनेक ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला. अनेकांचे घर उध्वस्त झाली. पूरग्रस्तांच्या मदतीला अनेक सरकारी यंत्रणांसह अनेक सेवाभावी संस्थाही पुढे आल्या. मराठी कलाकारांसह, बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही मदतीचा हात पुढे केला. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणनेही सामाजिक भान जपताना कोल्हापूर व सांगलीतील लोकांना मदत केली. पूरग्रस्तांना मदत करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू असावा. रहाणेनंतर आता महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यानं इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.\nरहाणेने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पूरग्रस्तांचे सांत्वन करताना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानं लिहीले होते की,''त्यानं लिहीले की,'' आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.''\nआपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.\nमंगळवारी तेंडुलकरनेही ट्विट केले. तो म्हणाला,''भारतातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पण, आता परिस्थिती हळुहळु पुर्वपदावर येत आहे आणि तेथील लोकांना मदतीची गरज आहे. मी माझ्याकडून मदत केली आहे. पंतप्रधान मदतनिधीमार्फत मी मदत केली आहे आणि तुम्हालाही आवाहन करत आहे.''\nहेच खरं 'स्वच्छता अभियान', कोल्हापूरचा कचरा साफ करतायंत महापालिका आयुक्त\nस्वच्छ भारत मिशन अभियानावेळी हजारो सेलिब्रिटी हात पुढे आले होते. शेकडो नेते आणि लाखो कार्यकर्ते स्वच्छता मोहीम राबवत होते. भारत स्वच्छ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच भारत स्वच्छ केला होता. मात्र, खऱ्या स्वच्छता अभियानाची गरज आता आहे. सांगली आणि कोल्हापूरातील पूरस्थिती ओसरल्यानंतर तेथील नागरिकांच्या आरोग्यासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवींचे हात पुढे येत आहेत.\nशहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात 400 कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या सहाय्याने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात योगदान देत असून एरव्ही एका शिफ्टमध्ये चालणारे काम आता दोन शिफ्टमध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे अखंड बारा तास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यात स्वत: महापालिका आयुक्तही हातात ग्लोज घालून रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSachin TendulkarAjinkya RahaneKolhapur FloodSangli Floodसचिन तेंडुलकरअजिंक्य रहाणेकोल्हापूर पूरसांगली पूर\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे\nआदित्य ठाकरे पूर���्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत\nयंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक\nकोल्हापुरातील पूरग्रस्तांना इस्कॉनकडून वैद्यकीय मदत\nIndia vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज\nIndia vs West Indies Test : कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली\nIndia vs West Indies Test : रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनवर येऊ शकते बंदी\n फिक्सिंगनंतरही पाकिस्तानच्या खेळाडूला मिळाले संघात स्थान\nबाबा वीरेंद्र महाराज की जय प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/tuzyat-jeev-rangala-fame-nandita-vahini-aka-dhanashri-kadgaonkar-glamorous-real-life-see-her-photo/", "date_download": "2019-08-21T00:30:23Z", "digest": "sha1:Q4XMQGBP2O2OOURZAJJQABRZEE3CNIFP", "length": 25080, "nlines": 335, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९", "raw_content": "\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआत�� फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\n'तुझ्यात जीव रंगला'मधील नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो\nझी मराठी वरील ‘तुझ्यात जीव ��ंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहायाला मिळतंय.\nमालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांची मनं जिंकली आहेत.\nया मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर करतेच आहे पण त्यापाठोपाठ धनश्रीही म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली.\nधनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते.\nकाही दिवसांपूर्वी धनश्री ईशान्य भारतात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने या ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.\nतिने इंस्टाग्रामवर अरूणाचल प्रदेश व मेघालय येथील फोटोंसोबत मेघालयातील निसर्गाचा सुंदर फोटो शेअर करीत बालपणीच्या आठवणींना उजाळादेखील दिला होता. या व्हॅकेशनमधील फोटोत ती खूप सुंदर व ग्लॅमरस दिसत होती.\nधनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय.\nधनश्री काडगावकर तुझ्यात जीव रंगला झी मराठी\nश्रद्धा कपूरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज एकदा पाहाच\nहम आपके है कौनची टीम २५ वर्षांनी आली पुन्हा एकत्र, पाहा त्यांचे फोटो\nइंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मलायकाच्या स्टायलचीच चर्चा, पाहा तिचे हटके अंदाजातील फोटो\nफालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज\nछत्रपती संभाजी मालिकेतील कलाकारांनी साजरा केला 'फ्रेंडशिप डे'\nसारा खानचा सोज्वळ अंदाज, पाहून तुम्हीही व्हाल फिदा\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nविराट कोहलीचे 11 वर्षांतील 'हे' विक्रम तुम्हाला करतील थक्क\nविराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nWorld Photography Day : ...अन् फोटोग्राफर्सनी 'या' फोटोंमध्ये केलं प्रेमाला बंदिस्त\nव्हॉट A डिझाईन, सौंदर्यात भर टाकणारं नेल पॉलिश आर्ट\nसंजीवनीसारख्याच गुणकारी आहेत या सात वनस्पती\n; आहा���ातील 'हे' बदल ठरतील फायदेशीर\nकेसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-08-20T22:29:31Z", "digest": "sha1:2LJSDXPV2OJY4KQDEPAYSBRSLPZXBXGC", "length": 5064, "nlines": 83, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मेघना गुलजार News in Marathi, Latest मेघना गुलजार news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nफिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या रुपातील अभिनेत्याला ओळखलं\nही भूमिका साकारणं त्याच्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट\nबॉलिवूड अभिनेत्यासाठी लग्नमंडपातून पळाली नववधू\nकाही कामात व्यग्र असतानाच....\n...म्हणून दीपिकाने शेअर केला 'छपाक' टीमसोबतचा फोटो\n'छपाक'ची कथा एका सत्य घटनवेर आधारित आहे.\nदीपिका पदुकोणसोबत दिसणार हा अभिनेता\nपाहा कोण आहे हा अभिनेता\n'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू' या गाण्यामागची कहाणी\n'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू', हे गाणं प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिलंय. 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे', तू हे गाणं प्रचंड लोकप्रिय होतंय.\nआणखीन तीन चर्चित चेहरे अडकणार शिवबंधनात\n३५४ करोडोंच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला अटक\nनवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक\nभारताने असे उचलले पाऊल, पाकिस्तानची ओरड - 'पाणी पाणी', आम्ही बुडणार आहोत\nपंतप्रधान मोदींच्या फोननंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर मुद्यावर ट्विट\nब्रेकअपनंतर जॅकलिन-साजिदच्या नात्याला पुन्हा नवे वळण\nउदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर\nविलियमसन-धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद, आयसीसीकडे तक्रार\n'या' नवविवाहित सेलिब्रिटीचा स्विमिंगपूलमधला फोटो व्हायरल\nचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2019-08-20T23:38:17Z", "digest": "sha1:KSF4Q7I2I2QPMXEYSQI7KOZXUY5JSQBK", "length": 4411, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉग्निझंट - विकिपीडिया", "raw_content": "\nकॉग्निझंट टेक्नोलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. पूर्वी भारतातील चेन्नई शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीने ते अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील टीनेक या शहरात हलविले आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१८ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/user/5556", "date_download": "2019-08-20T23:48:58Z", "digest": "sha1:72IF35CJQUPKPGKNA6D73IIIURV4OSKF", "length": 2513, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अरुण जोशी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरुण जोशी हे मुंबईच्या साहित्य संस्कृती वर्तुळात वावरणारे एक रसिक कार्यकर्ते आहेत. त्यांना शब्दशैलीची देणगी आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे संपादनाचे कौशल्यही आहे. ते मुख्यत: 'ग्रंथाली'साठी लेखनाची अनेक त-हेची कामे करत असतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक ��्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/8-june-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-08-20T22:39:18Z", "digest": "sha1:K5DMBEZFKYIUPFCX7FCT2S5S7X27JNKF", "length": 12498, "nlines": 216, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "8 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (8 जून 2019)\nजगनमोहन मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री :\nआंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगु देशम पक्षाचा दारुण पराभव करून सत्तेवर आलेल्या वायएसआर जनगमोहन रेड्डी सरकारने मंत्रिमंडळातही नवा पॅटर्न आणला आहे.\nजगनमोहन रेड्डी यांनी आपल्या 25 सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रीपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nएखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.\nतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्य आणि कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे.\nचालू घडामोडी (7 जून 2019)\nपतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क:\nपतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.\nपती- पत्नीमध्ये उत्पन्नाच्या वाटणीचा फॉर्म्यूला ठरलेला आहे. याअंतर्गत पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडेच राहायला हवे तर एक हिस्सा पत्नीला दिला पाहिजे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.\nतसेच हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत पतीने पत्नीला पगारातील 30 टक्के रक्कम द्यावी, असे आदेश दिले. न्या. संजीव सचदेवा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. पतीच्या कार्यालयाने (सीआयएसएफ) त्याच्या पगारातील तीस टक्के रक्कम कापून थेट पत्नीच्या बँक खात्यात जमा करावी, असे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे.\nइस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्बची खरेदी :\nभारत 300 कोटी रुपये खर्चून इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्ब तातडीने खरेदी करणार आहे. तसा करार दोन्ही देशात नुकताच झाला.\nतर याच स्पाइस बॉम्बचा मारा करून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.\nतसेच हे बॉम्ब स्पाइस-2000 जातीच्या बॉम्बची अत्याधुनिक आवृत्ती असणार आहेत. या बॉम्बच्या माऱ्यामुळे शत्रूच्या इमारती तसेच बंकरचे एका क्षणात ��्रचंड नुकसान होते.\nइस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्ब तीन महिन्यांच्या आत भारताला पुरविले जातील.\nथेरेसा मे यांचा अखेर राजीनामा :\nब्रेक्झिटच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा काढण्यात अयशस्वी ठरलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील.\nपंतप्रधानपदाच्या राजीनाम्याबरोबरच त्यानी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.\nतर युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराच्या मुद्द्यावर ब्रिटनच्या पार्लमेंटमधील खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात थेरेसा मे अयशस्वी ठरल्या होत्या. ब्रेक्झिट कराराला पार्लमेंटची मंजूरी मिळविण्याचे मे यांनी तीनदा केलेले प्रयत्न फोल ठरले होते.\n8 जून हा दिवस जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन तसेच जागतिक महासागर दिन आहे.\nलोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य‘ या ग्रंथाचे 8 जून 1915 मध्ये गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.\n8 जून 1918 रोजी नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लागला.\nएअर इंडिया ची 8 जून 1948 मध्ये मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली.\nपहिल्यांदा जागतिक महासागर दिन 8 जून 1992 रोजी साजरा केला गेला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (9 जून 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\nMaharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/prabodhan-490/", "date_download": "2019-08-20T23:57:22Z", "digest": "sha1:WIJNU2PSIQZPGMAN4A5YOTIAKUKEW2CP", "length": 11782, "nlines": 67, "source_domain": "mymarathi.net", "title": "गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह ! - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअव���ाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह \nगुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह \nतंजावूर राजघराण्याकडून डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कार\nपुणे :गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्ट ‘तर्फे १६ जुलै रोजी ‘अनुग्रह ‘ हा नृत्य कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांच्या १० शिष्यानी नृत्य सादर करून गुरुवंदना दिली तर डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांनी गुरु संकल्पनेवर नृत्य सादर करून शिष्यांवर ‘अनुग्रह’ केला \n‘तंजावूर नृत्य प्रबंध’ ही विशेष नृत्य संकल्पना ‘अनुग्रह ‘ या कार्यक्रमात सादर करण्यात आली . कर्नाटकच्या तंजावूर राजघराण्याच्या मराठी नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन\nया कार्यक्रमातून घडले.प्रताप सिंहराजे यांनी सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कार केला.\nडॉ . सुचेता भिडे -चापेकर यांची कन्या ,शिष्या आणि ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी स्वागत केले . तंजावूर राजघराण्याचे १४ वे वंशज प्रतापसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून या कार्य्रक्रमाला उपस्थित होते.\n. अंजली बागुल,धनश्री,आपटे,केतकी शेणोलीकर,तेजश्री अडीगे,केतकी नेवपुरकर,शिल्पा देशमुख,लालन देसाई,सायली काणे,अरुंधती पटवर्धन,या शिष्यांनी सहभाग घेतला.वैभवी जोगळेकर यांनी यांनी निरुपण केले.डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांच्या ‘गुरु ‘ संकल्पनेवरील नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली . ‘अनुग्रह ‘ चे हे सहावे वर्ष होते\nव्यंकोजीराजे, शहाजीराजे, सरफोजीराजे यांनी तंजावरच्या प्रांतात कलांना, परंपरांना प्रोत्साहन दिले. रसिक, कलाविज्ञ, नाटककार अशी या घराण्याची ख्याती आहे. या घराण्याने नृत्य संगीताची नवनिर्मिती केली. त्याचे विलोभनीय दर्शन या कार्यक्रमात घडले.\n��� तांडवनृत्य करी गजानन ‘, यासह शहाजीराजांच्या रचनांवर नृत्य रचना ‘ कृष्णा ‘ , ‘ लाजेस लाज नाही ‘ देखील सादर करण्यात आल्या.सरफोजी महाराज यांच्या रचनाही दाद मिळवून गेल्या. सरफोजी राजांचा तिल्लानाही सादर करण्यात आला.\n‘ डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांनी तंजावूर नृत्य परंपरा पुढे आणण्यासाठी, त्याचे दस्तावेजी करण करण्यासाठी १९६० पासून प्रयत्न केले ते महत्वपूर्ण आहेत. ‘ तंजावूर नृत्य प्रबंध ‘ हा अतिशय उत्तम कार्यक्रम असून त्यांनी तंजावूरला येऊन ‘ संगीत महाल ‘ पॅलेस मध्ये सादर करावा ‘, असे उद्गार प्रतापसिंहराजे यांनी काढले.\n‘ जीव- शिवाचे अद्वैत मानणारे तंजावूर राजघराण्याने कला -परंपरा जपण्याचे अलौकिक सांस्कृतिक कार्य केले आहे. स्वतःचे व्यक्तिमत्वाची ओळख करुन ज्ञानाची कवाडे गुरू उघडतो. गुरु -शिष्य परंपरा ही देशाचे भूषण असून ती पुढे नेली पाहिजे. ‘ असे मनोगत डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांनी व्यक्त केले.\nशिवप्रसाद (गायन ), श्रीराम ( मृदंग ), बालसुब्रमण्यम् (व्हायोलिन ) यांनी साथसंगत केली. त्यांचा सत्कार प्रताप सिंहराजे यांनी केला.सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कारही त्यांनी केला.\nआता सरपंचही घेणार… मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार – सुधीर मुनगंटीवार\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/farmer-protest-in-delhi/", "date_download": "2019-08-20T22:57:22Z", "digest": "sha1:JKELO7AA2M2FZL2T3FMAVATXUYSS4FJP", "length": 20358, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "केंद्र सरकारचा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय, आतापर्यंत झाले ते पुरे ... : शरद पवार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकेंद्र सरकारचा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय, आतापर्यंत झाले ते पुरे … : शरद पवार\nकेंद्र सरकारचा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय, आतापर्यंत झाले ते पुरे … : शरद पवार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्जमुक्ती, हमीभाव, वनहक्क कायदा अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीत धडकला आहे. या मोर्चासाठी देशभरातून अनेक शेतकरी नेत्यांनी हजेरी लावली आहे. याठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी देखील हजेरी लावली” केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. आतापर्यंत जे झाले ते पुरे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. ७ हजार कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत, या सरकारला धडा शिकवावाच लागेल, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारला दिला.\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nदिललीत शेतकऱ्यांचा एल्गार … २१ राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा\nकर्जमुक्ती, हमीभाव, वनहक्क कायदा अशा अनेक मागण्यांसाठी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीत धडकला आहे. या मोर्चासाठी देशभरातून अनेक शेतकरी नेत्यांनी हजेरी लावली आहे. या मोर्चाला देशातील २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संसद मार्गावर जनसंसद भरवली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, समाजवादी नेते धर्मेंद्र यादव, तृणमूलचे नेते दिनेश त्रिवेदी, जेडीयू नेते शरद यादव, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांनी या किसान संसदेला हजेरी लावत मोदी सरकारवल हल्लाबोल केला. देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा आज अखेर संसद मार्गावर धडकला.\nसकाळी दहाच्या सुमारास शेतकऱ्यांनी रामलीला मैदानावरून कूच केली. पावणेबाराच्या सुमारास हा मोर्चा संसद मार्गावर पोहोचला. यावेळी देशभरातून आलेल्या सर्व शेतकरी नेत्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित केले. हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे असा सूर सर्वच नेत्यांच्या भाषणातून उमटला. ७००० कोटी बुडवणाऱ्या उद्योगपतींना सरकार कर्जमाफी देते पण गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत. या सरकारने देशातील शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. पण आता पुरे झाले. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असे पवार म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तयार केलेले शेतकऱ्यांचे विधेयक आम्ही पारित करू.. संख्येने कमी असलो तरी गैरभाजप पक्षांना एकत्र आणून कर्जमुक्तीचा कायदा पास करू, असं आाश्वासनही पवार यांनी यावेोली दिले.\nभाजपला सत्तेतून खाली खेचूः येचुरी\nभाजपचे जनविरोधी सरकार सत्तेतून खाली खेचू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्योधन तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दुशासन आहे, अशी टीकाही येचुरी यांनी यावेळी केली.\nमुस्लीम राम मंदिराच्या विरोधात नाही: अब्दुल्ला\nमुस्लीम समाज राम मंदिराच्या विरोधात नाही तर राम मंदिराच्या नावाने जो धार्मिक विद्वेश पसरवला आहे त्याच्या विरोधात आहे, असे ठाम मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. धर्मनिरपेक्ष भारताच्या निर्मितीची खरी गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले.\nदेशाचा पंतप्रधान शेतकरी असेल: राजू शेट्टी\nयापुढच्या निवडणुका शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर लढल्या जातील आणि देशाचा पुढचा पंतप्रधान शेतकरीच असेल, असे राजू शेट्टी म्हणाले. तसंच शेतकरी धोरणामध्ये सरकारला अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. ऊस शेतकऱ्यांसाछी साडे नऊ टक्के एफआरपीची मागणीही त्यांनी अधोरेखित केली.\n 133 रुपयांनी LPG गॅस सिलेंडर स्वस्त\n१० हजार रुपयाची लाच घेताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nराष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर \nपुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर\nपुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकणार : शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘ही’ आहेत जास्त डास चावण्याची कारणे\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\n ‘SBI’ गृह कर्जदारांना देऊ शकते मोठे…\n1500 रुपयांची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी…\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel आणि Jio सारख्या कंपन्या देऊ शकणार…\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\n354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा रतुल पुरी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-storiesagrowonsuccess-story-mangashi-moonrothadistwardha-14716?tid=163", "date_download": "2019-08-20T23:35:12Z", "digest": "sha1:5QJSRSSQVKKEINLDA4UWWWC6Z3QZD2UL", "length": 26039, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agricultural stories,Agrowon,success story of Mangashi Moon,Rotha,Dist.Wardha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगेशी झाली वंचितांची माय\nमंगेशी झाली वंचितांची माय\nमंगेशी झाली वंचितांची माय\nरविवार, 16 डिसेंबर 2018\nउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न रोठा (जि. वर्धा) येथील मंगेशी मून यांनी केला आहे. पारधी तांडा तसेच निराधार मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी मंगेशी यांनी केली. मुलांच्या शिक्षणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. स्वतःच्या कृषी पर्यटन केंद्रातून मंगेशी मून यांनी आर्थिक नियोजन केले आहे.\nउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न रोठा (जि. वर्धा) येथील मंगेशी मून यांनी केला आहे. पारधी तांडा तसेच निराधार मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी मंगेशी यांनी केली. मुलांच्या शिक्षणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. स्वतःच्या कृषी पर्यटन केंद्रातून मंगेशी मून यांनी आर्थिक नियोजन केले आहे.\nवर्धा हे मंगेशी मून यांचे मूळ गाव. सन २००० साली मंगेशी यांचे लग्न झाले. पतीच्या नोकरीच्या निमित्ताने मंगेशी मुंबई येथे स्थायिक झाल्या. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरित कुटुंबीयांची मोठी संख्या आहे. या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. याची जाणीव झाल्यानंतर मंगेशी यांनी स्वतःच्या उमेद संस्थेच्या माध्यमातून कल्याणमधील आधारवाडी परिसरात ''स्थलांतरित शाळा'' ही संकल्पना राबविली. शिक्षणाची आवड असलेल्या मुलांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वाडेघर येथील शाळेत प्रवेश देण्यात आला. कल्याण पूर्व भागात मंगेशी यांनी लहान मुलांसाठी ''प्लॅटफॉर्म स्कूल'' ही संकल्पना राबविली. मंगेशी यांना या मुलांशी बोलताना स्थलांतरण होण्याची कारणे त्यांनी जाणून घेतली. यामध्ये असे दिसून आले की या भागात शिक्षण आणि रोजगार नसल्याने ही मुले तांड्यावरून थेट मुंबई तसेच इतर मोठ्या शहरात भीक मागण्यासाठी जातात.\nरोठा शिवारात उभारला प्रकल्प\nमुंबई परिसरात वंचित कुटुंबातील लहान मुलांच्या शिक्षणाचे काम खर्चिक आणि कोणत्याही मदतीशिवाय करणे परवडणारे नसल्याचे मंगेशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. वर्धापासून सात किलोमीटर अंतरावर रोठा शिवारात मंगेशी यांच्या माहेरची शेती आहे. या ठिकाणी जुने निवासी घर आहे. या घरात आईसोबत मंगेशी मून रहातात. मंगेशी यांचे वडील देवरावजी पुसाटे हे प्रयोगशील कपाशी उत्पादक होते. २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. घरच्या शेतीवर वंचित मुलांसाठी मंगेशी मून यांनी संकल्प वसतिगृह प्रकल्प राबविला आहे.\nपारधी तांड्यावरील वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या मंगेशी यांच्या संकल्पनेला त्यांचे पती रमेश आणि आई, वडिलांचे देखील सहकार्य मिळाले. मार्च २०१६ मध्ये मंगेशी यांनी या प्रकल्पाच्या उभारणीकरिता वर्धा गाठले. त्यानंतर पैशांची जुळवाजुळव कशी करावी, अशी विवंचना होती. शेतीवर केवळ पीककर्ज देता येते, असे बॅंकेने सांगितले. मंगेशी यांच्या वडिलांनी अगोदर पीककर्जाची उचल केली होती. त्यामुळे प्रकल्पासाठी पैशा��ी उभारणी हे आव्हान होते. परंतु, इच्छा तिथे मार्ग असतोच, त्यानुसार मंगेशी यांचे पती रमेश यांनी या प्रकल्पाला आर्थिक बळ देण्यासाठी आठ लाख रुपयांचे कर्ज काढले. रमेश मून हे विक्रमगड (जि. पालघर) येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापक आहेत. मंगेशी यांनीदेखील बॅंकेमध्ये दागिने गहाण ठेवत साडेतीन लाख रुपयांची उभारणी केली. अशाप्रकारे वसतिगृह उभारणीसाठी आर्थिक सोय झाली.\nमंगेशी मून यांनी उभारलेल्या संकल्प प्रकल्पामध्ये सध्या २४ मुले आणि २१ मुली आहेत. पारधी वस्तीवरून मुला, मुलींना प्रकल्पावर आणणे सोपे नव्हते. पालक मुला-मुलींना सोडण्यास तयार नव्हते. परंतु मुला, मुलींचे शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी हा प्रकल्प कसा फायदेशीर ठरेल याबाबत मंगेशी यांनी पालकांना पटवून दिले.\nभीक मागून जगणाऱ्या या मुलांना आर्थिक शिस्त किंवा स्वावलंबन माहीतच नव्हते. त्यांना ते कळावे याकरिता भाजीपाला शेतीमधील काही कामे वसतिगृहातील मुलांना देण्यात आली. आज भाजीपाला लागवड ते काढणीपर्यंतची सर्व कामे ही मुले आनंदाने करतात.\nवंचित कुटुंबातील मुलांकरिता वसतिगृहाची सोय केल्यानंतर ते मुख्य प्रवाहात यावेत याकरिता शाळा प्रवेश गरजेचा होता. परंतु भटक्‍या, निरश्रीतांकडे आधार कार्ड किंवा कोणतेही निवासी, जन्माचे दस्तऐवज नव्हते. ते दस्तऐवज तयार करून त्यांना रोठा गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला. सध्या अंगणवाडी ते आठवीपर्यंत ही मुले शिकत आहेत.\nशेती प्रकल्पातून निधीची उभारणी\nसंकल्प प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी दरमहा आर्थिक सोय होण्यासाठी मंगेशी यांनी अकरा एकरांमध्ये कृषी पर्यटनास टप्‍प्याटप्‍प्याने सुरवात केली. परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मंगेशी यांनी पहिल्या टप्प्यात अडीच एकर क्षेत्रावर वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मिरची, गवार, टोमॅटो, चवळी, पालक, मेथी, कारली या पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. निवासी मुलांच्या जेवणामध्ये शेतीमधील भाजीपाला, धान्य वापरले जाते. वर्धा बाजारपेठेत देखील शेतीवरील भाजीपाला विक्रीसाठी जातो. स्वतः मंगेशी मून भाजीपाला विक्रीसाठी जातात. वंचित मुलांच्या प्रकल्पाकरिता मदत होणार असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून तात्काळ भाजीपाल्याचा लिलाव करून लगे��� रोख रक्कम मंगेशी मून यांना दिली जाते. प्रकल्पासाठी निधीकरिता इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वबळावर पैशाची उभारणी करण्यावर मंगेशी यांनी भर दिला आहे.\nमंगेशी मून यांनी शेतीला जिवंत कुंपण तसेच आर्थिक मिळकतीसाठी करवंदाची लागवड केली आहे. त्यासोबतच निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने वृक्ष लागवड मोहिमेला देखील गती दिली. मुलांच्या हस्ते १८४ झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये शेवग्यासह आंबा, लिंबू, मोसंबी, पेरू, चंदन यांचा समावेश आहे.\nकृषी पर्यटनातून शेती विकास\nसुधारित तंत्राने भाजीपाला लागवड, कपाशी, तूर, गहू तसेच फळबाग लागवडीवर मंगेशी मून यांनी भर दिला. दरवर्षी चार एकरावर तूर, कापूस, अडीच एकरावर भाजीपाला आणि पाच एकरावर गहू लागवड असते. मंगेशी मून यांनी प्रकल्पाच्या प्रसाराकरिता सोशल मीडियाची चांगली मदत घेतली. फेसबुक आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. कृषी पर्यटनाविषयी लोकांपर्यंत माहिती पोचल्याने पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील पर्यटक मून यांच्या प्रकल्पाला भेट देतात. शेतावरच पर्यटकांच्या जेवणाची सोय केली जाते. या ठिकाणचे आल्हाददायक वातावरण पाहता पर्यटक शेतावर मुक्‍कामी राहण्यास पसंती देतात. सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टर परिवारासह विरंगुळा म्हणून रविवारी या ठिकाणी येतात. या डॉक्टरांच्या गटातर्फे मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. कृषी पर्यटनातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग वसतिगृह, मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो.\n- मंगेशी मून ः ८७७९५९५२८३\nवर्धा wardha शिक्षण education पर्यटन\nमुलांच्या हस्ते शेतीबांधावर वृक्षारोपण\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nआवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदाप��र, जि. पुणे) येथील सुमन...\nगोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...\nपोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथशेतीला पूरक उद्योगाची जोड देत वर्षभर उत्पन्नाचा...\nसामूहिक शेतीतून महिला गटाने वाढविली...वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावामधील...\nमहिला गटाने तयार केला चटणी, मसाल्याचा...मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nमुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...\nप्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...\nमहिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...\nनंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...\nप्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...\nनंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...\nआदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...\nआरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...\nआळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...\nशेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला...पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/dont-cry-everything-will-be-fine-says-nana-patekar-build-500-houses-flood-victims-sangli-and-satara/", "date_download": "2019-08-21T00:35:20Z", "digest": "sha1:TJI2MMWFJIRZWE7BAWJM5BN346P2LQGC", "length": 34306, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Don'T Cry, Everything Will Be Fine', Says Nana Patekar To Build 500 Houses For Flood Victims In Sangli And Satara | 'रडायचं नाही, सगळं ठीक होईल', पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देणार नाना | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nमॉरिशीयसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मराठी अभिनेत्री, ओळख पाहू कोण आहे ती \nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब को���ळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्���्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n'रडायचं नाही, सगळं ठीक होईल', पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देणार नाना\n'रडायचं नाही, सगळं ठीक होईल', पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देणार नाना\nराज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे.\n'रडायचं नाही, सगळं ठीक होईल', पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देणार नाना\nठळक मुद्देराज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे.नाना पाटेकर यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले.\nकोल्हापूर - सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.\nसांगली आणि कोल्हापूर येथे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. मंगळवारी दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, प���णी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. अखेर सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.\nराज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने पुढे येत आहे. मराठी कलाकारांनंतर बिग बी अमिताभ यांनीही पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केलंय. तर, अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत देत मदतीचं आवाहन केलंय. त्यानंतर आता अभिनेता आणि नाम या सामाजिक संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले. नाम फाऊंडेशनच्या कार्याप्रमाणेच पूरग्रस्तांनाही मदत करणार असल्याचं नानाने यावेळी म्हटले.\nशिरोळच्या पद्मराज विद्यालयात नाना पाटेकर यांनी भेट देत तेथील पूरग्रस्तांना धीर दिला. पूरग्रस्तांचे अश्रू पुसताना काळजी करू नका, रडायचं नाही, सगळं ठीक होईल, असे नानाने म्हटले. तसेच, केवळ मी एकटाच नाही, सगळेजण मदत करत आहेत. मी, मकरंद्या किंवा कुणीही एकटा हे मदतकार्य करत नाही. सर्वचजण मदत करत आहेत, लोकं मदत देतात. एवढी मोठी आपत्ती आलीय, तात्काळ याच निवारण शक्य होणार नाही.\nमी सर्वांचा अतिशय आभारी आहे, येथे सर्वचजण मदत करताना मला दिसत आहेत. इथं जेवण पाहिलं, किती चांगलं जेवण आहे, कुणी दिलंय हे. आपणच सर्वांनी ही मदत केलीय, असे म्हणत सर्वांच्या मदतीनंच हे पुनर्वसन शक्य असल्याचे नानाने म्हटले आहे. तसेच, सरकारही त्यांचं काम करतंय, सरकार म्हणजे कोण रे... माणसंच आहेत ना, असे म्हणत सरकारही मदतकार्यात सोबत असल्याचे नानाने सूचवले आहे. दरम्यान, यावेळी नानाला पाहून अनेकजण भावुक झाले होते, तर कित्येकांना अश्रू अनावर झाले होते.\nपूरग्रस्त बांधवांसाठी नाम फाउंडेशनकडे देणगीरूपाने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तूंचा वाटप नागराळे, हरिपूर आणि नांद्रे येथे करण्यात आला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजोल्लेंनी मंत्रीपद : निपाणीत जल्लोष, कार्यकर्त्यानी फोडले फटाके\nनिपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले कर्नाटक मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री\nईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी 31 ऑ���स्टपर्यंत पूर्ण होणार\nकोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींची मागणी\nपूरग्रस्त उद्योजकांनाही मिळावा मदतीचा हात\nपूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने\nसांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख, नीलम गोऱ्हे अंकली गाव दत्तक घेणार\nकोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींची मागणी\nकामगार विमा महामंडळास खासगी डॉक्टरांकडून ठेंगा\n‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून पूरग्रस्त मुलांसाठी हजारो हात\nसांगली जिल्ह्यामध्ये मदत व पुनर्वसनाबरोबरच स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर\nपूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2019-08-20T23:02:12Z", "digest": "sha1:NUUH7E7K2GYZ7P6B6M63R2OOXKJ25N3Z", "length": 3591, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोपुरांच्या प्रदेशात - विकिपीडिया", "raw_content": "\nगंगाधर गाडगीळ यांनी लिहलेले प्रवासवर्णन पुस्तक.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगंगाधर गाडगीळ यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २००८ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-08-20T23:08:23Z", "digest": "sha1:5A62NJVCZ7NUWX3MZCN2NK3H53D5ZEK5", "length": 3414, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय पुराजीवशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मराठी पुराजीवशास्त्रज्ञ‎ (१ प)\n\"भारतीय पुराजीवशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २००७ रोजी १९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/dio-590/", "date_download": "2019-08-20T23:46:45Z", "digest": "sha1:LS6LFFMZRTOEH2JJXHSGMBSIQXSAHLE5", "length": 9199, "nlines": 59, "source_domain": "mymarathi.net", "title": "दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळावा - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळावा\nदिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळावा\nपुणे – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व प्रहार अपंग क्रांती आंदोलन वाघोली नं.१ ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, ता.हवेली.जि.पुणे येथे सकाळी १० वाजता फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन असून, इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक अ.उ.पवार ��ांनी केले आहे.\nपुणे जिल्हयातील पुणे शहर, रांजगणगाव, सणसवाडी, चाकण या औद्योगिक परिसरातील एकूण -१८ उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण-७९६ रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही सर्व रिक्तपदे फक्त अस्थिव्यंग, मुक व कर्णबधीर उमेदवारांकरीता नोंदविण्यात आलेली आहेत.\nजिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बेराजगार उमेदवारांना चांगले रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. किमान १० वी, १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई इ. शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या आणि फक्त वरील प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांनी रविवार, दि. ९ डिसेंबर रोजीच्या मेळाव्याअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, आपला अपंगत्वाचे प्रमाण व प्रकार दर्शविणारा अपंगत्वाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणाव्यात, असेही सहायक संचालक श्रीमती पवार यांनी कळविले आहे.\nपर्यटकांसाठी काश्मीर अतिशय सुरक्षित – शफाकत अहमद\nतिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत गेट मेस्सी संघाला विजेतेपद\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-08-20T22:22:31Z", "digest": "sha1:YKX2O3DMODFQOM3LCI5WQI2B34X2NOL5", "length": 3703, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थांडी त्शाबालाला - विकिपीडिया", "raw_content": "\n(थांडी त्शबालाला या पानावरून पुनर्निर्देशित)\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-08-20T22:27:09Z", "digest": "sha1:VTWHHVII4LK75PCWB26VMURZVFVYDBXI", "length": 3148, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अष्टपादला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अष्टपाद या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nऑक्टोपस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमेरी ॲनिंग ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/student-suicide-205740", "date_download": "2019-08-20T22:58:03Z", "digest": "sha1:Z62CNL2IYWSFMMYIRZBJSMHXNZNQKH4M", "length": 13154, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Student Suicide भिंतीवर सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्यान�� घेतला गळफास | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑगस्ट 20, 2019\nभिंतीवर सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याने घेतला गळफास\nगुरुवार, 8 ऑगस्ट 2019\nशहरातील योगेश्वरीनगरी भागात बुधवारी (ता. सात) सायंकाळी बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आयुष्यात मी चांगली व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला; पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो,’ असे त्याने भिंतीवर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते.\nअंबाजोगाई - शहरातील योगेश्वरीनगरी भागात बुधवारी (ता. सात) सायंकाळी बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आयुष्यात मी चांगली व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला; पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो,’ असे त्याने भिंतीवर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होते.\nगुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील एका शाळेत शिक्षक आहेत. तो योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसांपासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती तर वडील शाळेत होते. दुपारी चारच्या नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई-वडील घरी परतले; परंतु बऱ्याचदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नव्हता. अखेर दरवाजा तोडल्यानंतर गुरुप्रसादने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. गुरुप्रसादचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवांद्रे येथे किरकोळ वादातून मित्राची हत्या\nमुंबई : वांद्रे येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब...\nआईशी भांडण झाल्याने 'त्या' युवतीची आत्महत्या\nजळगाव - शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आल्��ाने सतरावर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती....\nफीसाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमोहोळ - शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या रूपाली रामकृष्ण पवार (वय 17, रा. देगाव...\nकर्जाला कंटाळून दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबीड : एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे सततच्या नापिकीला कंटाळून तर आर्थिक विवंचनेतून एका विद्यार्थ्याने आत्महत्या...\nमुंबई - सागरी सेतूवर वरळी येथे टॅक्‍सी थांबवून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२३) हा तरुण शुक्रवारी (ता. १२)...\nगोदावरी नदीत उडी घेत प्रियकराने संपविली जीवनयात्रा\nम्हसरूळ - दोघांच्या घरच्यांना एकमेकांवर प्रेम असल्याचे माहीत असतानादेखील आपसातील किरकोळ वादात प्रियकराने रविवारी (ता. ७) मुंबई- आग्रा महामार्गावरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-corporter-work-191083", "date_download": "2019-08-20T22:53:08Z", "digest": "sha1:PS4OHEIR3O2AZ6KBLUCSVAGME3TO2WGI", "length": 9187, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news corporter work नियमित कामकाजानंतर नगरसेवकांकडून फाईलींचा आढावा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनियमित कामकाजानंतर नगरसेवकांकडून फाईलींचा आढावा\nसोमवार, 27 मे 2019\nनाशिक- सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी संपुष्टात आल्यानंतर आजपासून पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहने देण्यात आली. दालनातील दुरध्वनी, दुरसंच व वातानुकूलित यंत्रेही चालु करण्यात आली. दरम्यान ऑगष्ट महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु होणार असल्याने नगरसेवकांकडून फाईली पुढे सरकविण्यासाठी आज एकचं गर्दी झाल्याने पालिका गजबजली आहे.\nदहा मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातचं मतदान झाले असलेतरी देशभरात सात टप्प्यात मतदान होणार तेवढा काळ आचारसंहिता लागु करण्यात आली होती\nनाशिक- सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी संपुष्टात आल्यानंतर आजपासून पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहने देण्यात आली. दालनातील दुरध्वनी, दुरसंच व वातानुकूलित यंत्रेही चालु करण्यात आली. दरम्यान ऑगष्ट महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु होणार असल्याने नगरसेवकांकडून फाईली पुढे सरकविण्यासाठी आज एकचं गर्दी झाल्याने पालिका गजबजली आहे.\nदहा मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातचं मतदान झाले असलेतरी देशभरात सात टप्प्यात मतदान होणार तेवढा काळ आचारसंहिता लागु करण्यात आली होती\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/category/marathi-blog/page/17/", "date_download": "2019-08-20T22:57:55Z", "digest": "sha1:ENZENUR4SKFSTWGSJAOJASK3OV2WGZM5", "length": 22144, "nlines": 160, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Marathi - Samirsinh Dattopadhye's Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\n आद्यपिपादादांच्या अभंगातील या ओवीची खरी अनुभूती मिळते ती कोल्हापूर मेडिकल कॅम्पमध्ये. २६, २७, २८ जानेवारी २०१३ या तीन दिवसात कोल्हापूर मेडिकल कॅम्प संपन्न झाला. खरं तर गेली ८ वर्षे हा कॅम्प होत आहे. परंतु प्रत्येक कॅम्पमध्ये नाविन्य आहेच. लाभार्थींची वाढती संख्या, तिकडच्या लोकांमध्ये होणारे बदल आणि सुधारणा नियोजनपध्दतींमध्ये दरवर्षी होणारी सुधारणा ह्यामूळे या कॅम्पचा प्रगतीचा आलेख सर्व बाजूंनी\nअधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजू-बाजूच्या परिस्थीतीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घ्यायची देखील आपाल्याला फूरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थीतीबद्दल सजग नसलो तरी बापू त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी कायम़च वास्तवाचे भान राखून सजग असतात. ह्याच सजगतेतून बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: दोन सेमीनार कंडक्ट केले व त्यापाठी होते त्यांचे अथक परिश्रम व अभ्यास. या सहस्‍त्रकाच्या पहिल्या\nकाल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्‌ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी. यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे. प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते’ हा श्‍लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष\nll हरि ॐ ll कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला. बापूंच्या ह्या प्रवचनातील महत्त्वाचा ‘‘आश्वासक’’ भाग ह्या ब्लॉगपोस्टबरोबर खाली देत आहे. ‘‘गेल्या तीन चार दिवसांमध्ये, विशेषत: गेल्या आठवड्यामध्ये टी.व्ही. चॅनल्स, पेपर्समधून आम्ही बघत आहोत\nश्रीमंगलचंडिका प्रपत्ती – महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)\nll हरि ॐ ll मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला. या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्‍यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्‍याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली किंवा शेंगांचा तूटवडा असल्याकारणाने अवास्तव भाव आकारला गेला. अशा वेळेसही भक्त\nप्रत्यक्षचा नववर्षविशेषांक – “मी पाहिलेला बापू” ( Pratyaksha new year’s issue Mi Pahilela Bapu\nश्रीदत्त जयंती विशेषांकानंतर लगेचच दैनिक प्रत्यक्षचा अजून एक येणारा विशेषांक म्हणजे नववर्षविशेषांक जो उद्या प्रकाशित होत आहे. गेल्या वर्षाच्या दैनिक प्रत्यक्षच्या नववर्ष विशेषांकाचा विषय होता, “मी पाहिलेला बापू”. ह्या विशेषांकाला मिळालेल्या अफाट प्रतिसाद आणि डॉ. अनिरुध्दांविषयी अधिकाधीक जाणून घेण्याचे अधिकच वाढलेले वाचकांचे कुतूहल, यातूनच या वर्षाचा नववर्षविशेषांक देखील गेल्या वर्षीच्याच विषयास वाहिला आहे; तो म्हणजेच “मी पाहिलेला बापू”. १ जानेवारी २०१२च्या “मी पाहिलेला बापू” या अंकातील काही निवडक गोष्टी येत्या\nमध्यम मार्ग – २३ डिसेंबर २००७\nपरमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्‍पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्‍गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्‍गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात. आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे,\n॥ हरि ॐ ॥ आमचे बापू ‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख. सुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम. डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करु लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे\nआरंभ नव्या सहस्‍त्रकाचा (“दैनिक प्रत्यक्षचा” वर्धापनदिन विशेषांक- Pratyaksha Anniversary Special Issue)\n॥ हरि ॐ ॥ आज१५डिसेंबर. प्रत्यक्ष चालू होऊन आज सात वर्षझाली. आपल्या परंपरेनुसार दरवर्षीप्��माणे ह्या ही वर्षी श्रीदत्‍तजयंतीला“दैनिक प्रत्यक्षचा” वर्धापनदिन विशेषांक, दिनांक २७ व २८ डिसेंबर २०१२ला प्रकाशित होणार आहे. ’प्रत्यक्ष’ त्याच्या स्थापनेपासून आता ७वे वर्ष पूर्ण करत आहे व हा प्रवास अत्यंत अभिनव व असामान्य ठरला आहे व पुढे देखील तो तसाच ठरेल ह्याचा मला विश्‍वास आहे. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानपत्र नसून ते एक “खबरदार पत्र” आहे जे प्रत्येक श्रध्दावानाला सावध ठेवते; येणार्‍या पुढील काळासाठी. आणि म्हणूनच मला विश्‍वास\nबापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट – मातृवात्सल्य उपनिषद(Gift to Shraddhavans-Matruvatsalya Upanishad)\n॥ हरि ॐ ॥ दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, “हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे, जे म्हणून\nअनिरुद्ध पौर्णिमा अनिरुद्ध पौर्णिमा शनिवार १डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापू भक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात. जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍यक आहे ते ह्यादिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्यादिवशी\nश्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव (Shree Dhanlaxmi Shree Yantra Pujan)\nll हरिॐll आज आपण सर्वजण श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव साजरा करीत आहोत. अतिशय मंगलमयी या अशा उत्सवात सर्वात जास्त महत्वाच असत ते ‘श्रीयंत्रपूजन’. प्रत्येक श्रद्धावान भक्त ह्या उत्सवा मध्ये आपापल्या घरातील श्रीयंत्र घेऊन येतो व उत्सव स्थळी येऊन त्या ���्रीयंत्राची पूजन व अभिषेक करतो. हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय व त्याच्या पूजनाचे अनन्य साधारण महत्व काय हे श्रीमातृवात्सल्यविन्दानाम ग्रंथात आहेच जे इकडे नमूद करत आहे. शिवाय बापूंनी गेल्यावर्षी ह्याच\nमणिपुर चक्र और यज्ञपुरुष महाविष्णु\nइस्रायल से जुडी खबरें\nआप कभी भी अकेले नहीं हैं, त्रिविक्रम आपके साथ है\nअमरीका चीन संबधों में तनातनी बढ़ी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4182?page=1", "date_download": "2019-08-20T22:40:56Z", "digest": "sha1:ALALXMLWB4Y33KZ3PQQLKYTNWXNWKTJW", "length": 17168, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझा पहिला परदेश प्रवास : १६ (वास्तवाची चपराक.) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /माझा पहिला परदेश प्रवास /माझा पहिला परदेश प्रवास : १६ (वास्तवाची चपराक.)\nमाझा पहिला परदेश प्रवास : १६ (वास्तवाची चपराक.)\nदोन वाजत आले होते. म्हणजे पुढचा दिवस सुरू झाला होता. पण ते शरीराला कळणार कसं झोप काढल्याशिवाय \nहवाई सुंदरीची प्रात्यक्षिकं वगैरे सुरू झाली. चेहेऱ्यावर तेच ते मुद्दामून आणलेले स्वागतोत्सुक भाव; कसलं ते काळ, वेळ, झोप, जागरण सगळ्याच्या पलिकडे गेलेलं त्यांचं आयुष्य ... माझं डोकं आता अजिबात चालत नव्हतं. एकीकडे लंच किंवा डिनर यापैकी काहीही नसणाऱ्या अश्या खाण्याच्या तिसऱ्या प्रकाराचं वाटप सुरू झालेलं होतं. काट्या-चमच्यांचे, पाण्याच्या ग्लासेसचे आवाज कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत काहीही पोचत नव्हतं. मी सीटवर ठेवलेलं पांघरूण पूर्ण डोक्यावरून ओढून घेतलं आणि झोपायचा माझा मनसुबा जाहीर केला. बघता बघता माझा डोळा लागला सुध्दा ...\nजराशी डुलकी लागणार इतक्यात एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा जरा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा ज��ा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील पण तिचीही चूक नव्हती. ती यांत्रिकपणे, इमाने-इतबारे तिचं काम करत होती. शक्य तेवढा सौम्य चेहेरा ठेवून मी तिला नकार दिला. आदित्यकडे एक नजर टाकली तर तो केव्हाच गाढ झोपी गेलेला होता. म्हणजे त्यादिवशी त्यालाही ऍपल ज्यूस प्यावसं वाटलं नव्हतं ...\n... अर्धवट झोपेत अर्धा-एक तास गेला असेल. सगळे दिवे पुन्हा सुरू झाले, वैमानिकाच्या सूचनेनं जाग आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी दहा-पंधरा मिनिटांत विमानानं भारतभूमीवर टायर्स टेकवले होते.\nपंधरा दिवसांत तिसऱ्यांदा 'आयुबोवान' कानी पडलं, आम्ही एकएक करून बाहेर पडायला लागलो. विमानातून बाहेर पाऊल ठेवल्याक्षणी एक अत्यंत कुबट वास नाकात शिरला. तो खास आपल्या देशाचा वास होता - मुंबईचा म्हणता ये‍ईल फारफार तर त्या 'खास' वासाबद्दल पूर्वी अजयकडून ऐकलं होतं. तेव्हा मनातल्या मनात त्याला 'अतिशयोक्ती' म्हणून नावं देखील ठेवली होती. पण ते खरं होतं. तो वास आल्याआल्या त्याचे ते उद्गार मला आठवले. 'जावे त्याच्या वंशा...' दुसरं काय\nसामान घेऊन थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो होतो. सामानाची तपासणी वगैरे काहीच झालं नाही. चार वेगवेगळ्या विमानतळांवरच्या अनुभवानंतर ही गोष्ट चांगलीच खटकली अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या जाताना जे-जे भव्य-दिव्य, जगावेगळं वाटलं होतं ते-ते सगळं आता दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं\nबाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची या घाणीत पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले होते, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टींत आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचाय या जाणीवेची जोरदार चपराक पुन्हा एकदा बसली होती त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मार��� 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मारत 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना पण हेच वास्तव होतं, ते स्वप्न होतं ज्यानं आम्हाला गेल्या पंधरा दिवसांत अनोख्या जगाची सफर घडवून आणली होती. चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं\nपुण्याला जाणाऱ्या मंडळींनी बसची व्यवस्था केली. कल्याण-डोंबिवलीला जायलाही बस होतीच. आम्ही टॅक्सी ठरवली. साडेसहाला जे तिथून सुटलो ते दोन तासांत वापीच्या घरी पोचलो सुध्दा.\nदूधवाले, पेपरवाले सकाळच्या लगबगीत होते, ऑफ़िसला जाणारे आपापल्या घाईत होते, दिवाळीची सुट्टी संपायला एक दिवस अवकाश होता त्यामुळे शाळकरी मुलं साखरझोपेत होती ... इथे काहीही बदललेलं नव्हतं ... बदललं होतं ते आमचं अनुभवविश्व\nदुपारी मस्त गरमागरम वरण भात खाल्ला आणि आडवी झाले. संध्याकाळी सहा वाजता झोप पूर्ण झाली. डोळे उघडल्यावर थोडा वेळ काही कळेचना - आपण कुठे आहोत, ही खोली कुठली - काही उलगडेना ........ (समाप्त)\n‹ माझा पहिला परदेश प्रवास : १५ (विमानंही लेट होतात ... ) up माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख ›\nमी ही वाचून काढलं एका\nमी ही वाचून काढलं एका फटक्यात. मागे कधीतरी मधेच एखादा भाग वाचल्याचं आठवलं.\nसशलने उकरुन काढल्यामुळे मीपण\nसशलने उकरुन काढल्यामुळे मीपण वाचलं. मस्त आहे.\nमस्त लिहिलयं, आवडलं , आता\nमस्त लिहिलयं, आवडलं , आता उलट वाचत जावं लागेल\n या लेखनावर नवीन प्रतिसाद पाहून जरा धक्काच (सुखद ;)) बसला.\nअरे.. हे दिसलंच नव्हतं\nअरे.. हे दिसलंच नव्हतं\nलले, मी पहिल्यांदा वाचलं आज\nलले, मी पहिल्यांदा वाचलं आज एका दमात. ओघवते आणि सुंदर लिहिलं आहेस. आताशा सगळी एअर्पोर्टस अगदी मुंबई डोमेस्टिक सुद्धा चांगली झाली आहेत. दिल्ली टर्मिनल थ्री तर अजुनच मस्त झालय.\nतुझी लिखाणाची शैली नेहमीप्रमाणे अप्रतिम. तुझ्याबरोबर आमचाही प्रवास झाला\nगुब्बे, काय योगायोग आहे\nगुब्बे, काय योगायोग आहे कालच मला तुझी आठवण आली होती... म्हणजे तेव्हा तू हे वाचत होतीस तर...;)\nअगदी \"इस्पिक एक्क्यांच्या\" प्रवासवर्णना सारखीच.\nखूप मस्त प्रवास वर्णन\nखूप मस्त प्रवास वर्णन मनापासून आवडलं\nअप्रतिम लेखमालीका. काल पासून\nअप्रतिम लेखमालीका. काल पासून सर्व भाग वाचून काढले. अतिशय तपशीलवार माहिती आणि ती माहिती वाचकांपर्यंत छान रंगतदार प���्धतीने पोहोचाविणे या दोन्ही गोष्टी फारच उत्तम जमल्या आहेत.\nदोन दिवसात सगळे भाग वाचून काढले.....\nमी ही वाचून काढलं एका फटक्यात\nमी ही वाचून काढलं एका फटक्यात.>+१ मस्तच....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/57195", "date_download": "2019-08-20T23:12:22Z", "digest": "sha1:EAI6TGDR52UWWGVATTB4I6YQ7Z3NZFYB", "length": 3821, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - ब्रीद संक्रातीचे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - ब्रीद संक्रातीचे\nतडका - ब्रीद संक्रातीचे\nकृपया प्रशासकांनी आपल्याला दिलेली आपल्या कविता अनेक ग्रुपांमध्ये समाविष्ट न करण्याबाबतची सूचना बघाल का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/comment/142462", "date_download": "2019-08-20T23:01:31Z", "digest": "sha1:F2XZR6NGMI6YP2BKOH7VGQDNONNAUMCL", "length": 48098, "nlines": 143, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " वाडीचं कूळ नि वस्तीचं मूळ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nवाडीचं कूळ नि वस्तीचं मूळ\nवाडीचं कूळ नि वस्तीचं मूळ\nलेखक - मुकुंद कुळे\nअवघा सहा महिन्यांचा होतो. आई मला घेऊन मुंबईला आली. खरंतर तिला यायचंच नव्हतं. मरेस्तोवर खपून बांधलेल्या गावच्या घरात तिचा जीव अडकला होता. ती लग्न होऊन इळणे गावातल्या कुळ्यांच्या घरी आली, तेव्हा एक साधं गवतारू घर होतं. या गवतारू घरातच तिला तीन मुलं झाली. सर्व भावंडांत धाकटा आणि चौथा असलेल्या माझा जन्म मात्र नव्या, पक्क्या घरात झालेला. हे घर बांधताना बाबांची कमाई ब‍ऱ्यापैकी खर्ची पडलेली आणि आईचे श्रमही. त्यामुळेच गावचं घर सोडून मुंबईला जाणं तिला मान्यच नव्हतं. पण परिस्थितीच तशी ओढवली होती. घर बांधून पूर्ण झालं आणि एकएकी तिला दमा सुरू झाला. तोही असा तसा नव्हे, दम्याची उबळ आली की जगतेय की मरतेय, असा प्रसंग ओढवायचा. गावाकडे खूप उपचार झाले पण गुण येईना. शेवटी गावाकडे काढलेल्या ���ण्यापु‍ऱ्या चाळीसेक वर्षांचं संचित आईने गाठोडीला बांधलं आणि मला घेऊन ती मुंबईला आली. मुंबईत गिरगावातल्या मोहन बिल्डिंगमध्ये आमची एक छोटी खोली होती, सहा बाय सहाची. जिन्यालगत असलेली. या खोलीत तिने तिचा संसार मांडला खरा. पण आपलं गाव आणि गावच्या घराचा तिला कधीच विसर पडला नाही.\n... किंबहुना इथे राहतानाही मनात ती तिचं गावचंच आयुष्य जगत राहिली, जपत राहिली आणि माझ्यातही रुजवत राहिली. मी वाढत होतो मुंबईत, पण माझ्या रक्तात रुजत मात्र होतं माझं गाव. केवळ घर आणि घरातली माणसं नाहीत. नीट समजू उमजू लागण्याधीच अख्खा गावपरिसर माझ्या माहितीचा झाला होता. गावची नदी, नदीतला गि‍ऱ्ह्याचा डोह, म्हैसधाड, सतीचा वड, गांगे‍ऱ्याची गोठण... असं बरंच काही. प्रत्येक ठिकाणाची काहीतरी गूढरम्य कथा ती सांगायची. गिऱ्ह्याचा डोह आणि म्हैसधाडातील काळंभोर पाणी माझ्या स्वप्नातही यायचं. त्या पाण्यात खोलवर बुडत असताना, श्वास छातीत दाटून यायचा. ओरडायचं असतानाही तोंडातून किंकाळीही फुटायची नाही. जीव घाबराघुबरा होऊन जाग यायची, तेव्हा मात्र मी आईच्या कुशीत झोपलेलो असायचो. मग जीव थंड होऊन मी अधिकच तिच्या कुशीत शिरायचो. कधीकधी गांगे‍ऱ्याची गुरांची गोठणही स्वप्नात यायची. तेव्हा मात्र छान वाटायचं. एका अद्भुतरम्य दुनियेतच शिरल्यासारखं वाटायचं. ही गुरांची गोठण म्हणजे गुरांना चरण्यासाठी राखलेली खास जागा. निबीड रान असलेल्या या गोठणीवर गावातली सगळी गुरं चरायला जायची. त्या गोठणीवर एक मोठी धोंड होती. गावात लग्न असलं की या धोंडीसमोर उभं राहून मागणं मागायचं की जेवणासाठी लागणारी तपेली-पातेली अशी सगळी भांडी त्या धोंडीवर हजर व्हायची. अख्ख्या गावाचं जेवण या तपेल्या-पातेल्यांत व्हायचं. काम झालं की भांडी पुन्हा त्या धोंडीवर नेऊन ठेवायची. असं कित्येक वर्षं सुरू होतं. एक दिवस मात्र एकाने नेलेली भांडी परत दिलीच नाहीत. मग ती नेलेली भांडीही गायब झाली आणि धोंडीचा चमत्कारही. स्वप्नात मी कितीदा तरी गोठणीवरच्या धोंडीकडे भांडी मागायचो आणि ती द्यायची पण मात्र जेव्हा मी त्या भांड्यांना हात लावायला जायचो, तेव्हा नेमकी जाग यायची.\nगावरहाटीतल्या अशा किती गोष्टी-गाणी तिने मला लहानपणी सांगितली असतील, याला गणती नाही. मला कळो न कळो, ती बोलत राहायची. त्यातलं सगळंच तेव्हा मला कळत नसे. पण तिची सांगण्याची हातोटी विलक्षण होती. एखादं गुपित सांगितल्यासारखी सगळं एवढ्या विश्वासाने सांगायची की ऐकता ऐकता मी हुंकार कधी भरायला लागायचो, तेच कळायचं नाही. त्या सगळ्या सांगण्याला एक सुरेख लय असायची-\nउंदुर्ल्याची उंदुर्ली, ती पडली खिरीत\nवड-पान झडो, तळापाणी आटो\nगायचं शिंग मोडो, कु‍ऱ्हाडीचा दांडा\nनि गावचा पाटील भुंडा...\nगोष्ट किंवा गाणं कुठलंही असलं, तरी त्यातले संदर्भ गावाकडचेच असायचे. तिने सांगितलेलं हे सारं मी नकळत्या अजाण वयात ऐकलं. समजण्याचं ते वयच नव्हतं. पण तिने तेव्हा सांगितलेलं मी काहीच विसरलो नाही. आता वाटतं तिचं रक्त तर माझ्यात होतंच, पण तिने त्या रक्तातून ग्रामसंस्कृतीच्या वेदना-संवेदनाही माझ्यात संक्रमित केल्या होत्या की काय....\nअन्यथा गावाला फार न राहताही माझं गावचं घर, त्यातली माणसं आणि गावपरिसर माझ्यात कसा रुजला असता उन्हाळी सुट्टीतलं फक्त महिनाभराचं वास्तव्य, तेही सातवीपर्यंतच...त्यानंतर कधीही गावाकडे फार काळ वास्तव्य केलेलं नाही. तरीही गावचं घर, गावची माती अजून कशी भुरळ घालत आलीय उन्हाळी सुट्टीतलं फक्त महिनाभराचं वास्तव्य, तेही सातवीपर्यंतच...त्यानंतर कधीही गावाकडे फार काळ वास्तव्य केलेलं नाही. तरीही गावचं घर, गावची माती अजून कशी भुरळ घालत आलीय गावच्या घरातली, पुढील दारच्या अंगणातली आणि मंगीलदारच्या आवाडातली लहानपणी अनुभवलेली प्रत्येक गोष्ट अजून कशी स्मरणात आहे गावच्या घरातली, पुढील दारच्या अंगणातली आणि मंगीलदारच्या आवाडातली लहानपणी अनुभवलेली प्रत्येक गोष्ट अजून कशी स्मरणात आहे लहानपणी अनुभवलेलं सगळं अजूनही लख्ख आठवतं... कालपरवा घडल्यासारखं. चित्रांची पानं उलटावीत तसं...\nपहिलं स्मृतिचित्र अर्थातच घराचं आणि भोवतीच्या आवाराचं. हे घर बाबांनी बांधलेलं असलं, तरी ते फक्त आमचं नव्हतं. वडील धरून चार भाऊ. त्यामुळे चार जणांसाठी चार खण, असं ते घर होतं. एकाच छताखाली चार चुली पेटायच्या. पण प्रत्येक घर आतून एकमेकांना दरवाजांनी जोडलेलं होतं. त्यामुळे कुणालाही, कुठूनही इकडेतिकडे जाता यायचं. सर्वत्र संचार करता यायचा. पण सगळ्यात महत्त्वाचा होता, तो या घराभोवतीचा आवार. पुढच्या बाजूने अंगण-पडवी-ओटी होतीच. पण घराच्या मागच्या बाजूला मोठं अंगण आणि आवाड (आवार) होतं.\nमंगीलदारच्या या आवाडात जणू काही माझं विश्व सामावलेलं होतं आ��ि आहे. गावाला गेलो की माझी पहिली धाव घरामागच्या आवाडात असायची. तेव्हा आमचं हे आवाड म्हणजे देवराईच होती. आंबा, रामफळ, पेरू, शेकट, रिंगी अशा झाडांची एवढी दाटी असायची होती की, उन्हं जमिनीवर उतरायचीच नाहीत. दिवसभर या आवाडात थंड आणि गूढ वातावरण असायचं. तिथे एकटाच खेळणं ही माझ्या आनंदाची परिसीमा असायची. आल्याआल्या प्रत्येक झाडाभोवती मी फेर धरायचो आणि कानात सांगितल्यासारखं सांगायचो - मी आलोय. आता महिनाभर दे धम्माल करायची. केळीपासून आंब्यापर्यंत सगळ्या झाडांचे मुके घेत सुटायचो. वारंच भरायचं जणू माझ्या अंगात हे वारं बहुधा आईनेच माझ्यात भरलेलं होतं.\nएरवीही आमच्या गावचाच नाही, घराचा परिसर म्हणजेही दंतकथांचं आगरच होतं. त्या गोष्टींचा खरेखोटेपणा माहीत नाही. पण आईच्या सांगण्यात मात्र प्रचंड आश्वासकता असायची. गावी गेलो की या कथांची पुनःपुन्हा पारायणं व्हायची. मग सुट्टीतल्या गावच्या मुक्कामात त्या कथांतच जणू दिवस सरायचे. आईने सांगितलेल्या कथा ख‍ऱ्या मानून मी घर अन् परिसर पिंजून काढायचो. त्यातलं एक हमखास पात्र म्हणजे घराच्या मंगीलदारी आवाडात असलेलं पपनसाचं झाड. त्या झाडाभोवती बांधलेल्या पारात एक गोलाकार दगड होता. तो दगड म्हणजे म्हणे एका अद्भुत शक्तीचा रहिवास होता. आई लग्न होऊन या घरी आली असताना एकदा तिला एक बाई पुढच्या दारातून ‌शिरून मागच्या दारातून बाहेर पडताना दिसली. आई तिच्या मागावर गेली, तर ती पपनसाच्या झाडाजवळ अंतर्धान पावली. सकाळी उठून बघितलं, तर पपनसाच्या पायथ्याशी दगड होता. गवतारू घर जाऊन नंतर त्याच्या जागी पक्क कौलारु घर बांधलं गेलं. परंतु, पपनस आणि तो दगड कायम राहिला. कारण अद्भुत शक्तीचा अधिवास. आज मात्र ते पपनसाचं झाड नाही, परंतु त्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडाला अद्याप कुणीही हात लावलेला नाही.\nआमचं जुनं गवतारू घर असताना, आजोबांनी त्यांच्यासाठी एक छोटी खोपटी मागच्याच आवाडात बांधलेली म्हणे. एकदा कुठल्याशा मुद्द्यावरून गाव आणि त्यांच्यात तंटा निर्माण झाला. एके दिवशी सगळा गाव त्यांच्यावर चाल करून आला. आजोबा एकटेच खोपटीत बसलेले. गावातली दहा-पंधरा भरभक्कम माणसं काठ्या घेऊन आजोबांना मारायला आत शिरणार, तर अचानक त्यांच्याभोवती भुंग्यांची भुणभुण सुरू झाली. असंख्य भुग्यांनी त्या खोपटीला वेढा घातला. भुंग्यांचा हा फेरा एवढा तीव्र होता की, एकालाही खोपटीत पाऊ टाकता येईना. आल्या पावली सगळे माघारी फिरले. हा पपनसाजवळच्या त्या दैवी शक्तीचाच चमत्कार होता, असं आई सांगायची.\nआजोबांशी आणि घराशी संबंधित आणखी एक गोष्ट आई कायम सांगायची. एकदा आजोबांना स्वप्न पडलं होतं म्हणे स्वप्नात त्यांना कुणीतरी म्हणालं- ‘म्हादेवा (आजोबांचं नाव) उद्या तू आगरात जाणार आहेस, तिथून येताना काही लाकूडफाटा घरी घेऊन आलास, तर त्यातून जे काही निघेल, ते टोपलीखाली झाकून ठेव. तुला तेवढंच सोनं मिळेल.’ आजोबा ठरल्याप्रमाणे दुस‍ऱ्या दिवशी पहाटे झाडांना पाणी लावायला आगरात गेले. तिथून दुपारी परत येताना त्यांनी काही सुकलेली फाटी खांद्यावरून आणली. त्यात एक मोठासा लाकडी ओंडकाही होता. आजोबा आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सगळी फाटी अंगणात टाकली. ते निवांत मागे वळणार इतक्यात त्या सुक्या ओंडक्यातून चक्क नाग बाहेर पडला. नाग बघून तिथेच असलेली आजी किंचाळायला लागली. त्यासरशी आजोबा पुन्हा फाट्यांकडे वळले. तिथे त्यांना नाग दिसला आणि हातातल्या काठीच्या एका दणक्याने त्यांनी नागाला भुईसपाट केलं. त्याक्षणी जिवाच्या भीतीने त्यांनी नागाला मारलं. पण नंतर जिवाचा थरकाप कमी झाल्यावर, त्यांना रात्रीचं स्वप्न आठवलं. आता हळहळण्यात काही अर्थ नव्हता. पण नंतरही त्यांना कधी या गोष्टीचं वाईट वाटलं नाही म्हणे\nआजोबांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या मात्र मनात अनेकदा यायचं, की जर आजोबांनी नागाला झाकून ठेवलं असतं, तर खरंच सोनं मिळालं असतं का\nजशी ही आजोबांची गोष्ट. तशीच आईच्या खानदानातलीही एक गोष्ट होती. तिच्या घराण्यात म्हणे कुणाला तरी एकदा जमीन नांगरताना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला हंडा सापडला होता. पण ते दागिने स्वतःकडे न ठेवता, त्यांनी सगळ्यांना वाटून टाकले होते. त्याच दागिन्यांतला एक ताविजासारखा दागिना माझ्या आईच्या गळ्यात मंगळसूत्राच्या बाजूला ओवलेला होता. आईच्या गळ्यातील तो तावीज मी कधीच विसरू शकणार नाही. कारण आधीच माझ्या जन्माच्या आधी आईची एक बोरमाळ गणपतीत नाचायला गेलेली असताना कुठेतरी हरवली होती. त्यात परंपरेने आलेला तावीजही एकदा गेला.\nएरवी मी तिच्याकडून गोष्टी ऐकायचो. एकेक गोष्टी अफाट आणि अचाट. त्याच्या खरेपणावर मोठेपणी मी कायमच संशयाची मुद्रा उमटवलेली. पण ताविजाची गोष्ट माझ्यासमोरच घडलेली. मी‌ बारा-तेरा वर्षांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे गावी गेलो होतो. एके संध्याकाळी आई नदीवर पाणी भरायला निघाली. तिच्या मागे लागून मीही तिच्याबरोबर गेलो. तिने हंडा-कळशी घेतली होती आणि गंमत म्हणून माझ्याकडे तिला लग्नात आंदण मिळालेला छोटा तांब्या दिला होता. आम्ही दोघंही गप्पा मारत नदीवर पोचलो. ती नेहमीप्रमाणे नदीच्या आसपासचं काही सांगत होती. कुठे कुणाचं स्थान आहे, कुठे कुणाचा निवास आहे, असंच काही तरी. आम्ही नदीवर पोचलो तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. सगळीकडे छान संधिप्रकाश पसरलेला होता. आईने हंडा-कळशी घासून वाहत्या पाण्यात धुतली. नंतर पाण्यात थोडं पुढे जाऊन तिने नितळ पाण्यात हंडा बुडवला…आणि त्याच क्षणी तंगुसात ओवळेला तिचा मंगळसूत्राचा सर तुटला. सगळे काळे मणी टपटपत पाण्यात पडले. त्याचबरोबर मंगळसूत्राची वाटी आणि तिच्या जोडीला असलेला तावीजही पाण्यात पडला. आईने मंगळसूत्राची वाटी पकडली. पण तावीज हातातून घरंगळला आणि पाण्यात पडतोय न पडतोय, तोच सळसळत आलेल्या एका माशाने तो गिळलादेखील आमच्या दोघांच्या देखत तो मासा तिथून सळसळत गेला. आम्ही काहीही करू शखलो नाही. दोघेही अवाक्‌ झाल्यासारखं ते पाहत राहिलो. पण त्यातही सर्वप्रथम मी भानावर आलो आणि भांबावलेल्या आईला पाहून मला शकुंतलेची आठवण झाली. नुकतीच मी दुष्यंत-शकुंतलेची गोष्ट वाचली होती. त्यात दुष्यंताने दिलेली मुद्रिका शकुंतलेच्या बोटातून निखळून पडते आणि एक मासा ती गिळतो, असा उल्लेख होता. आता माझ्यासमोर घडलेलं ते दृश्य त्यापेक्षा वेगळं नव्हतं. क्षणभर मनात आलं - कुणाला सापडेल हा मासा आणि गवसेल तो तावीज. तो सापडल्यावर कुणालाही कशाचं स्मरण होईल का आमच्या दोघांच्या देखत तो मासा तिथून सळसळत गेला. आम्ही काहीही करू शखलो नाही. दोघेही अवाक्‌ झाल्यासारखं ते पाहत राहिलो. पण त्यातही सर्वप्रथम मी भानावर आलो आणि भांबावलेल्या आईला पाहून मला शकुंतलेची आठवण झाली. नुकतीच मी दुष्यंत-शकुंतलेची गोष्ट वाचली होती. त्यात दुष्यंताने दिलेली मुद्रिका शकुंतलेच्या बोटातून निखळून पडते आणि एक मासा ती गिळतो, असा उल्लेख होता. आता माझ्यासमोर घडलेलं ते दृश्य त्यापेक्षा वेगळं नव्हतं. क्षणभर मनात आलं - कुणाला सापडेल हा मासा आणि गवसेल तो तावीज. तो सापडल्यावर कुणालाही कशाचं स्मरण होईल का एरवी ��ईने सांगितलेल्या गोष्टींनी मी स्तिमित होऊन जात असे. मात्र त्यावेळी मीच एक अद्भुत घटनेचा साक्षीदार झालो होतो. आईने सांगितलेल्या गोष्टींच्या खजिन्यात भर टाकणारी अशीच ही गोष्ट होती.\nसुट्टीत गावाला गेल्यावर तिच्याबरोबर चालायला लागलं की, वळणा‍वळणावरच्या दगडधोंड्यांच्या, भुताखेतांच्या गोष्टी सांगत राह्यची. तिची कल्पनाशक्ती जबरदस्त होती. तिने सांगितलेल्या काही गोष्टी या लोकपरंपरेने चालत आलेल्या होत्या. तर काही गोष्टींना तिच्या अनुभवांचा पातळसा का होईना, पण एक नाजूक स्तर होता. त्या पूर्ण खोट्या नव्हत्या. त्यात श्रद्धेचा भाग थोडा अधिक होता, एवढंच त्या तिने अनुभवलेल्या गावच्या वाडीवस्तीच्या आणि त्या वस्तीवरच्या माणसांच्या होत्या. एकदा मला सोबत घेऊन ती माहेरी निघाली होती. तिच्या माहेरच्या वाटेवर एक विहीर लागली. मी तिचा हात सोडून लगेच नेहमीप्रमाणे कुतूहलाने त्या विहिरीत डोकावायला गेलो. त्याबरोबर तिने मला पटकन मागे ओढलं. म्हणाली, \"त्या विहिरीत पाहू नकोस. त्या विहिरीत एक मासा आहे. त्या माशाच्या नाकात मोती आहे. तो मोतीवाला मासा कुणाला दिसला की, त्याला विहिरीची ओढ लागते. आजवर अनेकांनी उड्या घेतल्यात त्या विहिरीत.\" ही गोष्ट ऐकून मी अवाकच झालो आणि तिच्या हाताला धरूनच हळू विहिरीत डोकावून पाहिलं. दुपारची वेळ असल्यामुळे उन्हात विहिरीतले सगळेच मासे चमचमत होते. मी तिला म्हटलं अगं सगळ्यांच्याच नाकात मोती दिसतायत. तशी ती खेकसली आणि मला ओढत दूर घेऊन गेली.\nअशा कितीतरी गोष्टी आणि किती गाणी. कधीकधी तर प्रश्न पडायचा की एवढी गोष्टी-गाणी हिला कशी ठाऊक पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, यातल्या कुठल्याच गोष्टी तिने कधीच माझ्या इतर भावंडांना सांगितलेल्या नाहीत. मी या गोष्टींविषयी सांगायला लागलो की, ते सारे अवाक्‌ होऊन पाहत राहतात. म्हणतात – हे तुला तिने कधी आणि केव्हा सांगितलं पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, यातल्या कुठल्याच गोष्टी तिने कधीच माझ्या इतर भावंडांना सांगितलेल्या नाहीत. मी या गोष्टींविषयी सांगायला लागलो की, ते सारे अवाक्‌ होऊन पाहत राहतात. म्हणतात – हे तुला तिने कधी आणि केव्हा सांगितलं आणि तुलाच का सांगितलं\nया प्रश्नाचं मग माझ्याकडे उत्तर नसतं. कदाचित इतर भावंडं जन्माला आली, तेव्हा आई गावालाच होती. गावात साज‍‍ऱ्या होणा‍ऱ्��ा सगळ्या सणा-उत्सवांत ती नाचायला, गाणी म्हणायला आघाडीवर असायची. ग्रामीण संस्कृतीवर पोसलेल्या तिच्या भावनांना, ऊर्जेला या नाचगाण्यांतून मोकळीक मिळायची. त्यांचा निचरा व्हायचा. पण दम्यापायी मला घेऊन मुंबईला आली आणि तिचं नाचगाणं थांबलं ते कायमचंच. पण बहुधा ती आतल्याआत घुमत असावी. नाच-गात असावी. मला ती जे सगळं सांगायची, तो एकप्रकारे तिच्या मोकळं होण्याचाच भाग असावा. मला गाणी सांगताना ती मनातल्या मनात नाचत असणार. घरादाराच्या, रानाशिवाराच्या गोष्टी सांगताना ती पुन्हा एकदा मनातल्या मनात गावाकडे फिरून येत असणार. आपलं गाव सुटलंय, हे तिच्या खोल जिव्हारी लागलं होतं बहुधा. म्हणूनच मला गाणी-गोष्टी सांगण्याच्या निमित्ताने ती पुन्हा सगळं कल्पनेने जगून घ्यायची.\nआपल्या भावनांच्या निच‍ऱ्यासाठी तिने माझा आसरा शोधला. मात्र तिने माझ्यात शोधलेला हा आसरा, मला संपन्न करून गेला. लोकवाङ्‌मयाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली गाणी आणि गोष्टीही मला तिच्याकडेच मिळाल्या. महत्त्वाचं म्हणजे गावाला फार न राहताही, एक संपन्न ग्रामसंस्कृती माझ्यात रुजली. ही ग्रामसंस्कृती कदाचित भाबडी असेल. पण जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने बघायला शिकवणारी होती. त्यामुळेच समजायला लागल्यावर जेव्हा जेव्हा गावी गेलो, किंवा अजूनही जातो, तेव्हा आईने सांगितलेली ग्रामसंस्कृतीच गावात, गावच्या घरात शोधतो. म्हणूनच मला तेव्हाही आवाडातली झाडं कधी निर्जीव वाटली नव्हती. तिने मला निसर्गाशीच बोलायला शिकवलं होतं. त्यामुळे मी घरी गेल्यावर आधी सगळ्यांशी संवाद साधायचोच. पण गावाकडून निघतानाही घराचा, झाडाझुडपांचा, अगदी गायीगुरांचाही निरोप घ्यायचो. त्यांना सांगायचो- \"आता मी निघालो. आता वर्षभर आपली भेट नाही. छान राहा हं सांभाळून.\" हे सगळं तिनेच मला आपसूक शिकवलं होतं. त्यामुळे मी तिच्यासारखाच गावच्या घरात, वातावरणात, तिथल्या मातीत आणि माणसांतही मी मिसळून गेलो. गावाकडे फार न जाताही त्याच्याशी जोडलेला राहिलो.\nआईचा जीव तर शेवटपर्यंत गावच्या घरात गुंतलेला होता. मुंबईत आवडत नाही, म्हणून शेवटची दोनेक वर्षं ती गावाकडेच, पण माझ्या बहिणीच्या गावी होती. परंतु तिच्याकडे असतानाही तिला ओढ आपल्याच गावाची आणि घराची लागली होती. तिचा सारखा हेका सुरू असायचा - माझ्या गावी न्या, म्हणून. पण तिथे तिला पाहणारं कुणीच नव्हतं. शेवटी नुकतीच तीन वर्षांपूर्वी वयाच्या ८१व्या वर्षी ती गेली, तेव्हा तिला आमच्या गावी, तिच्या घरी नेण्यात आलं. पण तोपर्यंत ‌तिने डोळे मिटले होते. मला कळल्यावर मुंबईवरून निघून मी गावी पोचलो तेव्हा, ती आपल्या घरात शांतपणे झोपली होती. रात्र झालेली होती. मग लहानपणी तिच्या कुशीत झोपायचो, तसा मी तिच्याजवळच झोपलो. तिच्या अंगावर हात टाकून. सकाळी उठलो तेव्हा आधी, तिचं पोट खालीवर होतंय का ते पाहिलं. लहानपणी ती आपल्यापासून दूर जाईल या भीतीने, कधीही उठलो तरी आधी मी श्वासाबरोबर खाली-वर होणारं तिचं पोट पाहायचो. त्यादिवशीही मी सरावाने तिच्या पोटाकडे पाहिलं. मात्र ते हलत नव्हतं. शांत झालं होतं.\nमनात आलं, शेवटचे काही दिवस या तिच्या हक्काच्या घरात तिला आणायला हवं होतं. हे घर बांधून झाल्यावर या घरात ती कधीच हक्काने राहिली नव्हती. सण-उत्सवांत खेळली, मिरवली नव्हती. उगाचंच उदास वाटायला लागलं. ती गेल्यावर तर त्या गावाबद्दलची, घराबद्दलची माझी ओढ कमी झाली. कधीच जाऊ नये तिकडे असंही वाटायला लागलं…\n…पण तिनेच माझ्यात रुजवलेली ग्रामसंस्कृती एवढी तकलादू नव्हती, कदाचित काही दिवसांनी मला त्या गावाच्या-घराच्या हाका ऐकू येऊ लागल्या. त्यात आईचीही हाक होती मिसळलेली. जणू ती सांगत होती – \"मी आहे, या घरात, गावात, आणि आजूबाजूच्या परिसरात. एवढंच नाही, तर तुला सांगितलेल्या गाण्यांत आणि गोष्टींतही. जोपर्यंत तुला ते सारं आठवतंय. तोपर्यंत तुला या वाडीवस्तीत यावंच लागेल. मला भेटायला, आपल्या घराला भेटायला.\"\nआणि खरोखरच मी पुन्हा निमित्तानिमित्ताने का होईना गावाकडे जायला लागलो. पुन्हा एकदा घरामागच्या आवाडात फिरायला लागलो. झाडाझुडपांशी बोलायलो लागलो. एवढंच कशाला आता आई नसली, तरी गावच्या वाटेवरून चालताना मला ऐकू येतात, तिने सांगितलेल्या दगडधोंड्यांच्या आणि भुताखेतांच्या गोष्टी…\nबरेच दिवसांनी इतका सुंदर लेख\nबरेच दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला..\nआईबरोबरचे हृद्य नाते आणि\nआईबरोबरचे हृद्य नाते आणि आईच्या संस्कार-विचारांचा पगडा छान मांडला आहे.\nआपल्या भावनांच्या निच‍ऱ्यासाठी तिने माझा आसरा शोधला. मात्र तिने माझ्यात शोधलेला हा आसरा, मला संपन्न करून गेला.\nहे वाक्य खासच आहे. खूपच खास आहे. ही अशी जाणीव होण्याकरता नशीब लागतं.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएं���े \nखय्याम (मृत्यू : १९ अॉगस्ट २०१९)\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्यूदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/subsidy-ends-on-haj-pilgrims-by-government/", "date_download": "2019-08-20T22:32:53Z", "digest": "sha1:DJLIHNFENEO6UTRAOYZ2XY6LL4MZ4KVX", "length": 5165, "nlines": 56, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "हज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nहज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली.\nसर्वोच्च न्यायालयाने 2012 साली 2022 पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते. हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे शैक्षणिक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येईल असे नक्वी यांनी सांगितले.\nकेंद्र सरकारकडून दरवर्षी हज यात्रेवर अनुदानापोटी 700 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. दरवर्षी लाखो लोक हजची यात्रा करतात. यावर्षी सुद्धा भारतातून 1.75 लाख लोक हज यात्रेला जाणार आहेत. पण त्यांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही.\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/paulkhuna/", "date_download": "2019-08-20T23:29:55Z", "digest": "sha1:LC3HIIMRH4O6MMJPWTFS6H63YBQT533X", "length": 9761, "nlines": 68, "source_domain": "adisjournal.com", "title": "पाऊलखुणा ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nशांत निरव संध्याकाळ, जरा रात्रीकडे झुकलेली. क्षितिजावर रक्तिम छटा पसरलेली होती. आजूबाजूला असलेला माणसांचा वावर मनाला जाणवत नव्हता. कुठल्याश्या अनामिक पोकळीत ते कधीचे भरकटत होते. भोवताली रोरावणारा समुद्र, धीर गंभीर आवाज करत त्या किनाऱ्यावर मला सोबत करत होता. अनवाणी चालताना ओल्या वाळूचा तो थंड स्पर्श मनाला सुखावून जात होता. पाठीमागे पाऊलांचे ठसे सोडत, आठवणींचा धागा पकडून पुढे जाताना माझे एकांडे मन भूतकाळात जात होते. स्वतःशीच आतल्या आत हितगुज करत होते.\nकॅलीडोस्कोपच्या रंगीबेरंगी काचांतून येणारे रंगीबेरंगी कवडसे त्या संधीप्रकाशात मनाच्या पडद्यावर आठवणींची नक्षी उमटवत होते. साऱ्याच आठवणी हृद्य. कधी ओठांवर हसू तर कधी डोळ्याच्या पाणावलेल्या कडा. स्वतःशीच चाललेला हा संवाद समुद्राच्या त्या गंभीर आवाजाच्या लयीत झोके घेत होता. कधी गोड आठवणींचा हा प्रवास किती वेळ चालू होता कळायला भान नव्हते. संधीप्रकाशाचा मिट्ट काळोख कधी झाला कळलेच नाही.\nत्या प्रवासाला वेळेचे भान नव्हते, मुक्कामाचा पत्ता नव्हता. प्रवास अखंड चालू होता आणि चालू राहणार होता. असंख्य विचारांच्या लाटांवर लाटा येत होत्या. मनावर उमटणाऱ्या आठवणी लाटेबरोबर पुसल्या जाणाऱ्या पाउलखुणांबरोबरच वाहून जात होत्या. पुन्हा पाटी कोरी. आठवणींच्या नवीन नक्षी साठी. फक्त पुढची लाट येई पर्यंत.\nआलेली लाट आधीच्या पाउलखुणा बरोबर घेऊन गेली. सागर किनाऱ्याची ती कोरी पाटी बघून क्षणात तुझी आठवण आली. अशाच ओल्या वाळूवर तू कलाकुसरीसह लिहिलेले तुझे नी माझे नाव लाट घेऊन गेली म्हणून थोडा मागे बसलेल्या माझ्याकडे तू तक्रार करत आली होतीस. आठवतंय तक्रार करत शेजारी येऊन बसलीस. हातात हात घेऊन. त्या दिवसापासून तुला सांगीन म्हणतो पण जमत नव्हतं. तुझ्या बोलण्याकडे माझं लक्ष नसतं म्हणून तु कायम चिडचिड करायचीस. एक दिवस अशीच चिडून जी निघून गेलीस ती कायमचीच. तेव्हापासून मनात लपलेल्या गोष्टी आज बाहेर उतरल्या बघ.\nतुझ्या बरोबर असताना मन कस शांत असायचं. एकदम निश्चल. विचारांची गर्दी सोडाच पण एकही विचार डोकवायचा नाही. त्याही दिवशी असाच झालं. हातात हात घेऊन अशीच शेजारी बसलेलीस, खांद्यावर मान टाकून. शांत निवांत किनाऱ्यावर. माझी नजर तुझ्या लांबसडक बोटांवर खिळलेली. माझ्या हातावर तुझ्या बोटांनी काहीबाही रेघोट्या मारत बोलत होतीस. तुझ्या नाजूक बोटाचा स्पर्श, हळुवार येणारे लाडिक शब्द. एक झिंग चडत गेली. शब���द कानावर पडत होते पण डोक्यापर्यंत काही केल्या पोचत नव्हते. जणू तुझ्या स्पर्शाची नशा अंगात भिनलेली होती. आणि अचानक खडबडून हलवल्याने मी भानावर आलो.\nइतका वेळ मंजुळ असलेला तुझा आवाज चिडका होता आणि माझं कधीच लक्ष नसल्याची तक्रार करत तू उठतेस न चालायला लागलीस. मीही तडक उठून तुझी मनधरणी करायला मागे धावलो. वाळूवर तसेच पावलाचे ठसे सोडत. तेव्हा कल्पनाही नव्हती असेच ठसे सोडत तू कधी तरी निघून जाशील ती पुन्हा कधीही न येण्यासाठी. येणाऱ्या लाटेबरोबर वाळूवरची पावले तर वाहून गेली. पण मनावर उमटलेली ती पावलं अजूनही तशीच आहेत. ती कधी वाहून जातील तर माझ्याबरोबरच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/sadvi-pragya-thakur-apologies-her-godse-is-patriot-remark/", "date_download": "2019-08-20T23:28:28Z", "digest": "sha1:E6Q72677NUTF42ZJNWKWDKGQYJSXMIFS", "length": 7895, "nlines": 116, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "sadvi pragya thakur apologies her godse is patriot remark", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nनथुराम गोडसेबद्दलच्या वक्तव्यावर प्रज्ञासिंह ठाकूरने मागितली माफी\nनथुराम गोडसे देशभक्त होते… आहेत.. आणि राहतील, असे वक्तव्य भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे म्हटले होते, तसेच प्रज्ञासिंहने माफी मागावी, असे म्हटले होते.\nनथुराम गोडसेबद्दलच्या वक्तव्यावर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने माफी मागितली आहे. “ते माझं वैयक्तिक मत, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते,” असे साध्वी प्रज्ञासिंह म्हणाली.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\n“मी रोड शोमध्ये होते. भगव्या दहशतवादशी संबंधित मला प्रश्न विचारण्यात आला. मी चालता चालता तातडीने उत्तर दिलं. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मी माफी मागतो. गांधीजींनी देशासाठी जे काही केलं आहे, ते विसरता येण्यासारखं नाही. मी त्यांचा अतिशय आदर करते. मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी पक्षाची शिस्त पाळणारी कार्यकर्ता आहे. जी पक्षाचे विचार आहेत, तेच माझे विचार आहेत.”, असे स्पष्टीकरण प्रज्��ासिंह ठाकूरने दिले.\nअध्यादेश निघाला तरी मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार\nटँकर लॉबीसाठी शासन पुन्हा नवा आदेश काढणार; मंत्रिमंडळाची लागणार मान्यता\nहिंदू महिलेचा जीव वाचवण्यासाठी एका मुस्लिम तरुणाने तोडला रमजानचा रोजा; केले रक्तदान\nदुष्काळ प्रश्नी मंत्रिमंडळाची लवकरच पार पडणार मराठवाड्यात बैठक\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार…\nशिवस्वराज्य यात्रा सुरू होताच अमोल कोल्हेंची…\nकाँग्रेसच्या आमदारचा राजीनामा; बुधवारी करणार…\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-bamboo-plantation-technology-agrowon-maharashtra-7239?tid=159", "date_download": "2019-08-20T23:44:40Z", "digest": "sha1:GTCZTAP5RURSAQODHWTY7P7CN4OAQ3LF", "length": 26478, "nlines": 200, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, bamboo plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती व्यवस्थापन\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती व्यवस्थापन\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती व्यवस्थापन\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती व्यवस्थापन\nडॉ. विनायक शिंदे-पाटील, संदीप डमाळ\nरविवार, 8 एप्रिल 2018\nसमशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात ची���च्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया.\nसह्याद्री पर्वतात बांबूच्या विविध जाती आढळतात. शिवकालापासून कोकणात बांबू लागवड दिसते.\nसमशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात त्याचा आढळ आहे. बांबूच्या विविध प्रकारांची विविध वैशिष्ट्ये असून त्यांचे व्यावसायिक महत्त्वदेखील मोठे आहे. या भागात बांबू लागवडीची आवश्यक माहिती घेऊया.\nसह्याद्री पर्वतात बांबूच्या विविध जाती आढळतात. शिवकालापासून कोकणात बांबू लागवड दिसते.\nअमरावती जिल्ह्यात वडाळी येथे बांबूच्या २९ प्रजातींचे संवर्धन केले आहे. जगातील ६४ दुर्मिळ व औषधी प्रजाती रुजवण्याचा प्रयत्न येथे केला आहे. बांबूच्या विविध प्रजातींचे संवर्धन करण्यात डेहराडूनचा (उत्तराखंड) पहिला व केरळचा दुसरा क्रमांक लागतो.\nलागवडीसाठी बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड जमिनी लागवडीसाठी योग्य नाहीत.\nउष्ण, दमट हवामान व जास्त पाऊसमान तसेच कोरड्या हवामानातही बांबू चांगला वाढतो. सिंचनाची सोय असल्यास लागवड ८ ते २५ अंश से. तापमान व सरासरी ७५० मि.मी. पाऊसमानाच्या प्रदेशात करावी. िवदर्भ, कोकणात बांबू लागवडीस वाव आहे.\nप्रामुख्याने बी, कांड्या व कंदापासून\nबियांपासून अभिवृद्धी करताना दोन प्रकारे राेपनिमिर्ती करतात. रोपवाटिकेत गादी वाफ्यावर किंवा पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी लावून रोपे तयार करतात. वाळवीपासून बियाण्याच्या संरक्षणासाठी पेरताना गादीवाफ्यावर शिफारशीत रसायनाचा वापर करावा.\nपेरणीनंतर १० दिवसांत उगवण होते. डब्यात साठवलेले बियाणे ८ ते १० महिन्यांपर्यंत पेरता येते.\nरोपनिर्मितीसाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरावे. त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादीवाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीत सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये पेरणी करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथीन पिशवीत लावावीत. रोपे जून व जुलै महिन्यामध्ये लागवडीसाठी वापरता येतात.\nपॉलिथिन पिशवीत बियाणे लावूनही रोपनिर्मिती करता येते. यासाठी २५ सें.मी. बाय १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथीन पिशवीत माती, वाळू व कुजलेले शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून ते भरून घ्यावे. प्रत्येक पिशवीत तीन ते चार बिया पेरून त्यास पाणी द्यावे.\nपिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते. बियाणेही कमी लागते. मुळे न दुखविता पुनर्लागवड करावी लागते.\nफळे व बियांच्या दुर्मिळतेमुळे नवी लागवड शाकीय पद्धतीने करतात. बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी गाडून लावावे. जमिनीवर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून वरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद निवडावा. अलीकडे उतीसंवर्धन पद्धतीनेही लागवड होत आहे.\nबियाणे उपलब्ध असल्यास मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पेरणी करावी. एक एकरासाठी १०० ते १५० ग्रॅम बियाणे लागते. लागवड ३ बाय ३ बाय ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते.\nबांबूबेट दरवर्षी पसरते. कालावधी ३५-४० वर्षांचा असल्याने जास्त अंतरावर लागवड करावी. परिणामी वाढही चांगली होते, तोडणीस अडचण येत नाही.\nपाच बाय पाच मीटरवर लागवड केल्यास हेक्‍टरी ४०० रोपे बसतात.\nलागवडीसाठी एप्रिल-मेमध्ये प्रत्येकी ५ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास ३० बाय ३० बाय ३० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.\nकंदाचा आकार मोठा असल्यास त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. खड्ड्यांत पावसाळ्यापूर्वी माती भरावी. त्यात एक घमेले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनिअम सल्फेट, २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. पुरेशा पावसानंतर लागवड करावी. खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.\nपावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठू देऊ नये.\nदरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस रोप वा कंदाला १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. दोन महिन्यांनी हीच मात्रा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देते असे आढळून आलेले आहे.\nसाधारणपणे ७५० ते ८०० मि.मी. पाऊस पडत असलेल्या ठिकाणी बांबूस सिंचनाची गरज नसते. तरीही रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षी डिसेंबर ते मे या काळात पाणी द्यावे.\nहलक्‍या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nएक ते दोन वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही.\nपृथ्वीतलावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून अस्तित्व.\nवनातील अन्य वनस्पतींच्या तुलनेत ठराविक कालावधीत, ठराविक क्षेत्रात जास्तीत-जास्त जैविक वस्तुमान तयार करण्याची क्षमता.\nजगात सुमारे ९० जाती व १५०० प्रजाती.\nफुलांचा हंगाम जातींवर अवलंबून. काही जातीत एक किंवा अधिक वर्षांनंतर तर काही जातींत ३० ते ६० वर्षांतून एकदा फुले येतात. फुलल्यानंतर लवकरच वनस्पतीची जीवनयात्रा संपते.\nकाही बांबू काटेरी असतात (उदा. कळक)\nपृथ्वीतलावर सुमारे १४०० प्रजाती. भारतात १४०; पैकी ६० लागवडीखाली. बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस या त्यातील दोन प्रमुख.\nमहाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळीया प्रजाती\nकळक, मेज, चिवा, चिवारी, हुडा, मोठा, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून प्रकार\nबांबूच्या प्रकारांचे व्यावसायिक महत्त्व\nमानवेल - महाराष्ट्रात सर्व भागांत आढळतो. उंची ८ ते १६ मीटरपर्यंत तर व्यास २ ते ८ सें.मी.पर्यंत असतो. एक पेर ३० ते ४५ सें.मी. लांबीचे असते. टोपल्या, सुपे आदी वस्तूंच्या निर्मितीसाठी वापर.\nकटांग, काटस - १५ ते ३० मीटर उंच,३ ते ७ सें.मी. व्यास. एक पेर २५ ते ४५ सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.\nकोंड्या मेस - याची उंची १६ ते २३ मीटर, व्यास ८ ते १५ सें. मी. तर पेराची लांबी २० ते ४५ सें. मी. असते. याचा वापर बारीक विणकाम करण्यासाठी, फर्निचर बनविण्यासाठी करतात.\nपिवळा बांबू - घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड\nचिवळी - उंची ९ मीटर, व्यास २ ते ४ सें.मी. तर पेर १५ ते ३० सें.मी., टोपल्या व घरबांधणीसाठी वापर\nमानगा - उंचीने जास्त, अत्यंत मजबूत. काही वेळा ३० फुटांपर्यंत वाढतो. घराचे छप्पर, समारंभाचा मंडप उभारण्यासाठी वापर. हिरवट, तपकिरी रंगाच्या या बांबूला कलाकुसरीच्या वस्तूनिर्मितीसाठी मागणी.\nसंपर्क : डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०\n(कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, विळद घाट, जि. नगर )\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nज���गाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nवनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...\nवनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nबांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...\nतंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निव���ा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/flood-afflicted-deprivation-prakash-ambedkar-adopts-brahmanal-sangli-flood-affected-village/", "date_download": "2019-08-21T00:28:11Z", "digest": "sha1:SGSRB3CS2MOEJXGPQCZSTQ2QCI4WBCUL", "length": 32097, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Flood Afflicted With Deprivation, Prakash Ambedkar Adopts 'Brahmanal' Of Sangli Flood Affected Village | वंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ' | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nवंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ'\nवंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ'\nपुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.\nवंचितनं जोडली पूरग्रस्तांशी नाळ, प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं 'ब्रह्मनाळ'\nसांगली – सांगली जिल्ह्याच्या पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले होते. पुराच्या पाण्यात संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असताना सैन्याचे जवान, एनडीआरफ आणि स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या गावावर मोठी शोककळा पसरलेली आ��े. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. त्यानंतर गावच्या ग्रामपंचायतीकडून प्रकाश आंबेडकर यांचे आभारही मानण्यात आले आहे.\nपुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ब्रह्मनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे सरपंच व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आंबेडकर यांचे आभार मानले असून आपले प्रतिनिधी सचिन माळी आणि डॉ. अनिल गुरव यांनी आमच्या गावात पाहणी केल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तसेच, आमचे गाव पुनर्वसनासाठी आपणास दत्तक देत असल्याचेही सरपंचांनी लिहिलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच गाव दत्तक घेतल्यानंतर नेमकं काय करण्यात येईल, याबाबतही सरपंच यांनी माहिती दिली आहे.\n1. गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील.\n2. 700 कुंटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल.\n3. गावातील विदयार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल.\n4. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल.\n5. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रम राबविले जातील.\n6. गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVanchit Bahujan AaghadiKolhapur Floodfloodवंचित बहुजन आघाडीकोल्हापूर पूरपूर\nहजारो हातांमुळे ‘कृष्णाकाठ’ निर्मल -: महास्वच्छता अभियान\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nसरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात\nपुरासोबत सरकारी ढिसाळपणाचाही फटका: जोगेंद्र कवाडे\nआदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत\nयंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प; तरुण मंडळांची २३ ला बैठक\nसांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख, नीलम गोऱ्हे अंकली गाव दत्तक घेणार\nकोल्हापूर विभागातील कृषि क्षेत्रासाठी 2800 कोटींच�� मागणी\nकामगार विमा महामंडळास खासगी डॉक्टरांकडून ठेंगा\n‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून पूरग्रस्त मुलांसाठी हजारो हात\nसांगली जिल्ह्यामध्ये मदत व पुनर्वसनाबरोबरच स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर\nपूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=3r05yAjOp5fdyO8K3v5Uiw%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:38:58Z", "digest": "sha1:Q3NFI3AKVJWAC2BBJW4CMZ4EZ4FKABKQ", "length": 18205, "nlines": 407, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Khed District Pune ( तालुका खेड जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - खेड\nआसखेड बु गाव माहिती\nआसखेड खु गाव माहिती\nअलांडी (एम क्ल) गाव माहिती\nआळंदी ग्रामीण गाव माहिती\nबेटकर वाडी गाव माहिती\nचाकण (शहर) गाव माहिती\nचऱ्होली खु गाव माहिती\nधामणगाव बु. गाव माहिती\nधामणगाव खु गाव माहिती\nजऊळके बु गाव माहिती\nजऊळके खु गाव माहिती\nकान्हेवाडी बु. गाव माहिती\nकान्हेवाडी खु. गाव माहिती\nकान्हेवाडी तर्फ चाकण गाव माहिती\nखालची भांबुरवाडी गाव माहिती\nखराबवाडी (शहर) गाव माहिती\nखरपुडी बु गाव माहिती\nखरपुडी खु गाव माहिती\nकोहींडे बु. गाव माहिती\nकोहींडे खु गाव माहिती\nकोरेगाव बु. गाव माहिती\nकोरेगाव खु गाव माहिती\nकोयाळी तर्फे चाकण गाव माहिती\nकोयाळी तर्फे वाडा गाव माहिती\nकुडे बु. गाव माहिती\nकुडे खु गाव माहिती\nनाणेकरवाडी (शहर) गाव माहिती\nपिंपळगाव तफ चाकण गाव माहिती\nपिंपळगाव तर्फ खेड गाव माहिती\nपिंपरी बु. गाव माहिती\nपिंपरी खु गाव माहिती\nराजगुरूनगर (शहर) गाव माहिती\nसंतोष नगर गाव माहिती\nतोरणे बु. गाव माहिती\nतोरणे खु. गाव माहिती\nवडगाव घेनंद गाव माहिती\nवडगाव तर्फ खेड गाव माहिती\nवांजुल विहीरे गाव माहिती\nवरची भांबुरवाडी गाव माहिती\nवाकी बु. गाव माहिती\nवाकी खु गाव माहिती\nवाकी तर्फ वडा गाव माहिती\nयेणिये बु. गाव माहिती\nयेणिये खु. गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=gst&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agst", "date_download": "2019-08-20T23:09:51Z", "digest": "sha1:OHXFVYR5O5C5475Q7OITK2WY4BEPMK3I", "length": 6808, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nजीएसटी (4) Apply जीएसटी filter\nअभिजित%20पवार (1) Apply अभिजित%20पवार filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nपार्किंग (1) Apply पार्किंग filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nराहुल%20गांधी (1) Apply राहुल%20गांधी filter\nराहुल%20बोस (1) Apply राहुल%20बोस filter\nरेस्टॉरंट (1) Apply रेस्टॉरंट filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nदोन उकडलेली अंडी 1700 रुपये \nमुंबई - पंचतारांकित हॉटेलात उकडलेल्या दोन अंड्यांसाठी सतराशे रुपये घेण्यात काहीही अवैध नाही. हॉटेल व्यावसायिकांवर 18 टक्के वस्तू...\nआता जीएसटीची वसुली दोन करटप्प्यात (स्लॅब) करणे शक्य- अरुण जेटली\nवस्तू व सेवा कराच्या GST अंमलबजाणीनंतर केंद्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यामुळे आता जीएसटीची वसुली दोन करटप्प्यात (स्लॅब) करणे...\nसत्तेत आल्यावर जीएसटी प्रणाली बदलणार : राहुल गांधी\nप्रश्‍न : तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल उत्तर : निश्‍चितच जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी...\nGST काउंन्सिलच्या बैठकीत ३३ वस्तूंवरील GST मध्ये कपात\nआज जीएसटी परिषदेची 31 वी बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडली. GST परिषदेच्या या बैठकीत 33 वस्तुंवरच्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा...\nइंधनाचे दर कमी होण्याची शक्यता जवळपास मावळली..\nसर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या इंधनाचे दर आता कमी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. भविष्यात केंद्र सरकार आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T22:22:42Z", "digest": "sha1:BP2URNNGL6K7Y2OFA7SGJ4HMR2PWV7DR", "length": 3580, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किर्लोस्करवाडी - विकिपीडिया", "raw_content": "\nकिर्लोस्करवाडी महाराष्ट्रातील गाव आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जानेवारी २०१८ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2019-08-20T23:00:46Z", "digest": "sha1:7XZWDH2C3DQGMWBNDRFAKJGZKK55XAF4", "length": 3092, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:रंगपंचमी - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१९ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/burning-bakery-death-of-one-of-the-injured-workers/", "date_download": "2019-08-20T23:17:29Z", "digest": "sha1:MOZAPWMBR4UUADY3Q42QGL3KZQ75CQYW", "length": 14142, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "बेकरी जळीतकांड – जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nबेकरी जळीतकांड – जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू\nबेकरी जळीतकांड – जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोमीनपुरा येथे बेकरीमध्ये आग लागून गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चांद चौकातील बेस्ट बेकरीमध्ये भीषण आग लागली होती. त्यात दोन कामगार घाबरून बाथरुममध्ये लपल्याने ते दोघे भाजले होते व गुदमरले होते.\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nविनोदकुमार सरोज (३१) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर मोहम्मद अशपाक लाडला (२१) याची प्रकृती आता स्थिर असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले.\nबुधवारी सायंकाळी गंज पेठेतील मोमीनपुरा येथील चांदतारा चौकातील बेस्ट बेकरीमध्ये भीषण आग लागली. या घटनेत दोन्ही कामगार आत अडकले होते. अग्निशमनच्या २ फायरगाड्या, ३ वॉटर ब्राऊझर(जंबो टँकर) , २ रुग्णवाहिकासह अधिकारी व जवान दाखल झाले. त्यांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. त्यावेळी दोघे कामगार घाबरून बाथरुममधे लपल्याने किरकोळ भाजले व गुदमरले होते. अग्निशमनच्या पथकाने त्याना बाहेर काढून दोघांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील विनोदकुमार सरोज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मोहम्मद अशपाक लाडला याची प्रकृती आता स्थीर आहे.\n‘आयात’ उमेदवाराची धास्ती : कार्यकर्त्यांची उणीव\nकोट्यावधी रुपायांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी महिला नायब तहसीलदाराला अटक\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nबीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास\nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\n…तर UPSC परीक्षेत ‘हे’ बदल, जाणून घ्या प्रस्ताव आणि कारणे\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच���या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत :…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nZomato च्या महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ\nLOC वर भारतीय सैन्याकडून ‘चोख’ प्रत्युत्तर, पाकच्या चौक्या…\n‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार \n‘सेक्रेड गेम’चा खरा ‘व्हिलन’ कोण \nपुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद\nतहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला\nकेंद्र सरकारनं सशस्त्र पोलिस बलाचं सेवानिवृत्तीचं वय ठरवलं, आता 60 व्या वर्षी होणार ‘रिटायर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/college-vise-principal-keeps-eye-on-women-via-cctvs-check-what-happend-next/", "date_download": "2019-08-20T22:27:10Z", "digest": "sha1:6VSZBRWI6MRJRU435UK5RDEW2ZTUN7CP", "length": 16197, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "कॉलेजचा उपप्राचार्य सीसीटीव्हीतून ठेवायचा तिच्यावर नजर आणि... -", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nकॉलेजचा उपप्राचार्य सीसीटीव्हीतून ठेवायचा तिच्यावर नजर आणि…\nकॉलेजचा उपप्राचार्य सीसीटीव्हीतून ठेवायचा तिच्यावर नजर आणि…\nजयपूर : वृत्तसंस्था – लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यात अनेक मुली, महिला लैंगिक अत्याचार, छेडछाडीच्या घटनांना बळी पडत आहेत. शाळा, महाविद्यालये यांसारख्या ठिकाणीही महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. राजस्थानमधील महाविद्यालयात लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये जयपूर मिशनरीद्वारे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयात उपप्राचार्यावर एका ४४ वर्षीय महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. जॉशी कुरुविल्ला असे या आरोपी उपप्राचार्याचे नाव आहे.\nसदर महिलेने तक्रारीत जॉशी कुरुविल्ला या उपप्राचार्यावर त्रास देणे आणि दबाब टाकून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर महाविद्यालयाने विशाखा गाइडलाइन ही अंतर्गत समिती नेमली होती. २६ जुलै २०१८ ला समितीने चौकशी सुरु केली होती. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, विशाखा गाइडलाइन या समितीने महिलेलाच दोषी मानले. कमिटीने २२ डिसेंबरला याबाबत अहवाल दिला होता. संस्थेच्या या अहवलात महिलेलाच दोषी मानून तिच्यावरच कारवाई करण्याची शिफारस केली आहे.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nकाय आहे प्रकरण –\nपीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी जॉशी कुरुविल्लाने २०१३ मध्ये सेंट जेवियर्स कॉलेज ज��ईन केलं होत. कुरुविल्ला कॉलेजचा खजिनदार बनल्यानंतर त्याने तिला अधिक त्रास दिला. फिर्यादी महिलेचा आरोप आहे की उपप्राचाऱ्याने तिच्यावर अपमानजनक टिपणी केली तसेच कोणी नसताना स्वतःच्या रूममध्ये बोलावले. फिर्यादी महिला २०१० पासून सेंट जेवियर्स कॉलेजमध्ये काम करत आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सांगितले आहे की कुरुविल्लाने सीसीटीवी कॅमेरे बदलण्याचेही आदेश दिले होते. अंतर्गत समितीने दुर्लक्ष केल्यांनतर पीडितेने राजस्थान उच्च न्यायालयात धाव निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडिताने आशा व्यक्त केली आहे की उच्च न्यायालयाकडून तिला न्याय मिळेल.\nखाकी वर्दीतल्या आईला सलाम ; अनाथ मुलीला केलं स्तनपान\nआता येणार स्मार्ट कार ; गाडीच्या दरवाजाला असणार फिंगरप्रिंट स्कॅनर\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्��� मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘हिटलर’शाही विरोधात आम्ही लढा सुरूच ठेऊ : मनसे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल…\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\nशेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची खास स्कीम PKVY, प्रति हेक्टर मिळणार 50 हजार…\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\n‘त्या’ पार्टीबद्दल करण जोहरनं केला खुलासा\n354 कोटी रूपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री कमलनाथांचा भाचा रतुल पुरी अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/nusrat-jahan-bhagwan-jagannath-rath-yatra-mamta-banrjee-tmov/", "date_download": "2019-08-20T22:26:37Z", "digest": "sha1:CFFXRP2FCAMOUWKVYGJZBJ4HQYSWHC57", "length": 18017, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "खा. अभिनेत्री नुसरत जहाँने कपाळावर 'कुंकू', डोक्यावर 'पदर' अन् 'मंगळसूत्र' परिधान करून ओढला जगन्‍नाथाचा रथ - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nखा. अभिनेत्री नुस���त जहाँने कपाळावर ‘कुंकू’, डोक्यावर ‘पदर’ अन् ‘मंगळसूत्र’ परिधान करून ओढला जगन्‍नाथाचा रथ\nखा. अभिनेत्री नुसरत जहाँने कपाळावर ‘कुंकू’, डोक्यावर ‘पदर’ अन् ‘मंगळसूत्र’ परिधान करून ओढला जगन्‍नाथाचा रथ\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – खासदार झालेली अभिनेत्री नुसरत जहाँ कोलकात्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेत सामील झाली आहे. नुसरत जहाँला प्रमुख पाहुनी म्हणून आमंत्रित केले आहे. तिथे तिने भगवान जगन्नाथची आरती देखील केली. रथ यात्रा मध्ये पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बनर्जी देखील उपस्थित होती. नुसरतने ममतासोबत भगवान जगन्नाथांचा रथ देखील ओढला. या रथ यात्रेत नुसरतचा पती निखिल जैन देखील सामील होता. नुसरतने पैरेट ग्रीन कलरची साडी घातली आहे. डोक्यावर पदर, कपाळावर सिंदूर, गळ्यात मंगलसूत्र आणि हातात लाल बांगड्या घातल्या आहेत आणि खूप छान दिसते आहे. येथे प्रसारमाध्यमांशी झालेल्या संभाषणात नुसरतने तिच्यावर झालेल्या टीकांवर प्रतिउत्तर दिले.\nतिने सांगितले की, ”मी प्रत्येक धर्माचा आदर करते”. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’ मला घेऊन मुद्दाम वाद केला जात आहे. नुसरत लाल चुडा, कपाळावर सिंदूर लावून संसदेत मध्ये शपथ घेण्यास गेली होती. नुसरतने कपाळावर सिंदूर लावले होते आणि त्यामुळे तिच्यावर फतवा काढला. परंतु तिने त्या गोष्टीवर सडेतोड उत्तर दिले. नुसरातची रिसेप्शन पार्टी ४ जुलै रोजी कोलकत्ता येथील आईटीसी रॉयल हॉटेल मध्ये होणार आहे. नुसरत आपल्या रिसेप्शन मध्ये कसलीच कमी येऊ देणार नाही. याची पूर्णपणे दक्षता घेत आहे. जेवणापासून ते खास पाहुण्यांना बोलवण्यापर्यंत सगळी तयारी ती स्वतः हा पाहत आहे.\nनुसरत ने आपल्या रिसेप्शन पार्टी मध्ये राजकीय नेत्यांसोबतच चित्रपट जगातील मोठ्या कलाकारांना निमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुसरतची रिसेप्शन पार्टी कोणत्या तरी थीमवर आधारित असणार आहे. पण आतापर्यंत थीम काय असणार याची कल्पना नाही. नुसरतच्या लग्नात इटालियन, बंगाली, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ठेवण्यात आले होते. नुसरतच्या सासरकडची मंडळी जैन धर्माचे असल्याने ते शुद्ध शाकाहारी आहेत. म्हणून रिसेप्शन मध्ये शाकाहारी जेवणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.\nपावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …\nपावसा��्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा\nपावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव\n‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात\nय़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय \nमहाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का \npolicenamaखा. अभिनेत्री नुसरत जहाँजगन्‍नाथाचा रथनिखिल जैननुसरत जहाँपश्चिम बंंगालपोलीसनामाभगवान जगन्‍नाथ\n३ सराईत पुणे पोलिसांच्या जाळ्यात ; १० गुन्हे उघडकीस\nअमेरिका, इंग्लंडचा नव्हे तर ‘या’ देशाचा पासपोर्ट जगात सर्वात ‘पावरफुल’, भारत ‘या’ नंबरवर\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’ मधील ‘या’…\n‘या’ कंपनीची खास ‘इलेक्ट्रिक’ स्कूटर, चार्जिंगसाठी स्वता:च…\n‘Google’ नं केली ‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’, airtel…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्��्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश…\nलोकसभेत आजपासून ‘प्लॅस्टिक बंदी’ लागू ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n… तर पोलिसांची ड्युटी फक्त ८ तासाची\nपतीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी महिलेने दिला बाळाला जन्म, म्हणाली…\nआर्मीचं ट्रेनिंग संपल्यानंतर घरी पोहचताच धोनीनं केला ‘हा’…\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nभारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार ‘तेजस’ एक्सप्रेस\n ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा वाचवलं (व्हिडीओ)\nपाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश, ‘आमच्याकडे परमाणु बॉम्ब… एका दमात साफ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2019-08-20T22:40:22Z", "digest": "sha1:YCUKH7HWK4BKMGPCWFHNXMOWMNLIQZBS", "length": 17254, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "स्मार्टफोन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश ल��ंडगे\nस्मार्टफोनची बॅटरी सारखी ‘डिस्चार्ज’ होतेय, मग ‘ही’ काळजी नक्की घ्या\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - देशभरात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून फोनची बॅटरी फुटून अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. फोन चार्जींगला लावून बोलणे, रात्रभर फोन चार्ज करणे, यांसारख्य़ा…\nया रक्षाबंधनला बहिणीला द्या ‘या’ वस्तू गिफ्ट म्हणून\nपुणे : पोलिसनामा ऑनलाईन - भारतात रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे. या वर्षी हा सण उद्या साजरा होणार असून या निमिताने बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री वाढलेली पाहायला मिळत आहे. या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतर तिला काहीतरी…\n Vivo ची ‘धमाकेदार’ ऑफर, ‘अर्ध्या’ किंमतीत मिळवा ‘Vivo’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या स्वातंत्रदिनी Vivo या कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. वीवोने Vivo e Store वर उपलब्ध Vivo Freedom Carnival ची घोषणा केली आहे. हा सेल १२ ऑगस्टपासून सुुरु असून १४ ऑगस्टपर्यंत सुरु राहिलं. या सेल मध्ये कंपनी…\n ‘Apple’ लॉन्च करणार ‘क्रेडिट कार्ड’, कोणतेही ‘अतिरिक्त’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता अ‍ॅपल ही स्मार्टफोन बनवणारी ओळखली जाणारी कंपनी आता क्रेडिट कार्डच्या व्यवसायात पाऊल टाकले आहे. मंगळवारी कंपनीने आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. विशेष म्हणजे या क्रेडिट कार्डवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात…\n ८ ऑगस्टपासून ‘या’ कंपनीचा ‘फ्रीडम सेल’ सुरु,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. अ‍ॅमेझॉनने आपला फ्रीडम सेल २०१९ जाहीर केला आहे. हा सेल ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान असणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने SBI बँकेबरोबर…\n ‘सॅमसंग’कडून या ‘महागड्या’ फोनची किंमत ‘कमी’, मिळणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Mi ने आपले फोन बाजारात उतरवल्याने सॅमसंग समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. परंतू दक्षिण कोरियाच्या या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता सॅमसंग कंपनीने आपले २ फोन कमी किंमतीत विकण्याचा निर्णय…\nअशी घ्या Apps व Mobileची काळजी, डेटा चोरीपासून रहा सावध\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल आणि खूप सारे ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असेल. या ऍपच्या माध्यमातून स्मार्टफोनमधील महत्वाची माहिती लीक होऊ शकते. मोबाईलची सुरक्षा देखील धोक्यात…\n‘या’ ब्राऊजरवरुन करा ‘सेफ’ सर्चिंग, नाही ‘स्टोर’ होणार ब्राऊजिंग…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा आपण स्मार्टफोन, डेस्कटॉपवर काही सर्च करत असतो, ब्राउजिंग करत असतो, तेव्हा आपल्याला एक भीती कायमच वाटत असते की कोणी आपल्याला ट्रॅक करेल किंवा सर्व इंफार्मेशन स्टोर तर होणार नाही. त्यासाठी काही असे ब्राऊजर…\n१ जुलैपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये ‘WhatsApp’ वापरता येणार नाही\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - वॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून वॉट्सअप मध्ये मोठे बदल होणार आहेत. अँड्रॉइड वर्जन २. ३. ७ आणि त्याच्या आधीचे ऑपरेटिंग सिस्टीम , iOS ७ आणि त्याच्यापेक्षा जुने…\n‘या’ स्मार्टफोनचा वापर करतात ‘बाहुबली’ PM नरेंद्र मोदी, HM अमित शहा\nपोलिसनामा ऑनलाईन टीम : आजच्या काळात असा कोणताच व्यक्ती सापडणार नाही जो स्मार्टफोन वापरत नाही. प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोन वापरतो. अशा काळात जगातील सर्वात मोठे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्ट फोन वापरत असतील\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nराज्यमंत्री शिवतारेंची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये –…\nसोमन कपूर, तू पाकिस्तानमध्येच जा ना मग \nएसटी बस आणि कंटेनर अपघातात चालकासह 15 जणांचा मृत्यु, 20 जखमी\nअरूण जेटली आणि रघुराम राजन यांच्यामुळे भारतात आर्थिक…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nविजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर\n ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा वाचवलं (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hamal-workers-and-traders-called-parbhani-agriculture-market-committee-3421", "date_download": "2019-08-20T23:42:17Z", "digest": "sha1:SR74BUREFSHPDOU5FDZDGWQIN27KN2YV", "length": 16254, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, hamal-workers and traders called off in parbhani agriculture market committee, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणी बाजार समितीत हमाल-कामगार, व्यापाऱ्यांचा बंद\nपरभणी बाजार समितीत हमाल-कामगार, व्यापाऱ्यांचा बंद\nमंगळवार, 28 नोव्हेंबर 2017\nपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हमाल-कामगारांचा संप सुरू असताना बाजार समिती यार्डावरील मार्केट व्यापारी असोसिएशनतर्फे सोमवारी (ता. २७) बेमुदत बंद सुरू करण्यात आला आहे. या बं��मध्ये अडत व्यापारी महासंघ, जिनिंग-प्रेसिंग असोशिएशन, कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाल्यामुळे बाजार समिती यार्डातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पाच दिवसांपासून शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\nपरभणी : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हमाल-कामगारांचा संप सुरू असताना बाजार समिती यार्डावरील मार्केट व्यापारी असोसिएशनतर्फे सोमवारी (ता. २७) बेमुदत बंद सुरू करण्यात आला आहे. या बंदमध्ये अडत व्यापारी महासंघ, जिनिंग-प्रेसिंग असोशिएशन, कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाल्यामुळे बाजार समिती यार्डातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पाच दिवसांपासून शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\nमाथाडी कामगार कायद्याच्या अमंबजावणीसाठी मजदूर युनियन (लाल बावटा)ने गुरुवार (ता. २२) पासून बेमुदत संप सुरू केला आहे. जिल्हा प्रशासन, हमाल-कामागार, बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन यांच्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हमाल कामगारांचा संप सुरूच आहे.\nया संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडती, जिनिंग-प्रेसिंग, कृषी निविष्ठा, किराणा मालाचे गोदाम आदी ठिकाणची कामे ठप्प झाली आहेत. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गतच्या खरेदी केंद्रावरील शेतीमालाच्या खरेदीदेखील बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nहमाल -कामगार कामावर येत नसल्याने व्यवहार ठप्प झाल्यामुळे परभणी येथील बाजार समितीतील सध्याचे हमालीचे दर मराठवाड्यातील इतर बाजारपेठांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे व्यापारी हमालीच्या दरात आणखी वाढ करण्यास व्यापारी तयार नाहीत. हमालीचे दर वाढविल्यास त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊ शकतो. त्यामुळे नवा मोंढा भागातील बाजारपेठ बेमुद बंद ठेवण्यात येणार आहे, असे मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, उपाध्यक्ष गोविंद अजमेरा, जिनिंग-प्रेसिंग संघटनेचे हरीश कत्रुवार यांनी सांगितले.\nदरम्यान, सोमवारी (ता. २७) सकाळी माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मजदूर युनियन (लाल बावटा)तर्फे विलास बाबर, राजन क्षीरसागर, शेख महेबूब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हमाल-कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.\nपरभणी उत्पन्न बाजार समिती संप व्यापार प्रशासन शेती\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीन��ा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/helmet-forcing-stopped/", "date_download": "2019-08-20T23:47:43Z", "digest": "sha1:TSCOH3SBGT5JG2G3WULZA66L56L6FIPB", "length": 8535, "nlines": 58, "source_domain": "mymarathi.net", "title": "हेल्मेट सक्ती अखेर आमदार जागले : अन पोलीस कमिशनर थांबले ... - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune हेल्मेट सक्ती अखेर आमदार जागले : अन पोलीस कमिशनर थांबले …\nहेल्मेट सक्ती अखेर आमदार जागले : अन पोलीस कमिशनर थांबले …\nपुणे : दुचाकी चालवीत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. या संदर्भात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना खाजगीत सूचना केल्या असून यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणारी कारवाई थांबविण्यात येत आहे. यासंदर्भात शहरातील आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या.\nयाबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्��णाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रश्नाला वाचा फोडली. याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलिस करित असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका देखील मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य करीत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत\nखूब लडी मर्दानी वो झॉंसी वाली रानी थी…..\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/special/purnima-narvekar-12/", "date_download": "2019-08-21T00:00:10Z", "digest": "sha1:PY3I2QCY5OOBHZP5T2R5YVOGBKIVWHQE", "length": 15944, "nlines": 73, "source_domain": "mymarathi.net", "title": "लोकेशन....(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर) - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी��� मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Special लोकेशन….(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)\nप्रसंग १ – अरे यार, तू नक्की कुठे उभा आहेस ते आधी सांग…मी तू सांगितलेल्या स्पॉटवर उभा आहे, इंडिकेटरच्या अगदी खाली._\nप्रसंग २ – अगं, मी इथेच तर आहे. टेलरकडेच भेटायचं ठरवलं होतं ना आपण, ये लवकर आता._\nप्रसंग ३ – आज कुठे भेटू या आपण नेहमीचा बस स्टॉप नको आता…सगळे ओळखायला लागलेत आपल्याला.\nअसे संवाद आपण आजूबाजूला नेहमीच ऐकतो किंवा कानावर तरी पडतातच. भेटण्याचं ठिकाण…कुठे आणि कुणाला, यावर सगळं अवलंबून असतं. या भेटण्याच्या ठिकाणालाही खूप महत्त्व असतंच की आणि ही भेटण्याची ठिकाणं पण खूप मजेशीररित्या सांगितली जातात .\nस्टेशनवर भेटायचं असलं की – मग त्या ४ नंबरच्या मेन इंडिकेटरच्या खाली भेट किंवा पेपर स्टॉलवर भेट – हा पुरुषांमधील, साधा सुटसुटीत संवाद पण दोन बायकांना भेटायचं असलं की – अगं ४ नंबरच्या पुढच्या लेडीजच्या डब्याकडे येशील का की असं करुया…उतरल्यावर बाहेर पडायला म्हणून फर्स्ट क्लासच्या बाजूचा लेडीज बरा पडेल…यावर खलबतं. कधी तर घाईघाईत एकतर प्लॅटफॉर्म किंवा डबा चुकीचा सांगितला जातो आणि मग गोंधळ उडतो.\nगावातील एखाद्या मिटींग बहुतेक वेळा गार्डनमध्ये किंवा शाळेच्या वर्गात रविवारच्या ठरलेल्या (दादरला प्लाझा सिनेमासमोरील गार्डनमध्ये या अशा मिटींग नेहमीच होत असतात). सेल्स प्रतिनिधी किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कमी वर्दळ असलेल्या प्लॅटफॉर्मवर मिटींगसाठी सकाळी वा संध्याकाळच्या वेळेत जमलेले असतात (प्लॅटफॉर्मवरील ही अलोट गर्दी अशी असते). कित्येकदा बस स्टॉपवर रांगेत उभे असलेले प्रवासी बससाठी कमी तर इतर कुणाला भेटण्यासाठी वाट पाहत असतात. बस आली तरी हे काही चढत नाही आणि मग मागचा प्रवासी खेकसतो – बसमध्य��� चढायचं नव्हततं तर कशाला रांगेत उभा राहिला…वगैरे वगैरे\nशक्यतो भेटण्याचं ठिकाण हे मध्यवर्ती आणि सोयीचं असंच असतं. दादरमध्ये ‘सुविधा’च्या बाहेरील दृश्य – बरेच जण कुणाला ना कुणाला तरी भेटण्यासाठी थांबलेले असतात. दुकानात जेवढी गर्दी तेवढीच गर्दी बाहेर भेटेकरांची असते. त्या भेटकरांकडून दुकानदार आता चार्जेस वसूल करेल की काय, असे गमतीने म्हणावेसे वाटते…कारण नेहमीच ही गर्दी असते.\nसीसीडी, कँटीन, कट्टा ही कॉलेजकरांची हमखास भेटण्याची आणि कटिंग चहा टाकायची ठिकाणे. सिनिअर सिटीझन सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने पार्कच्या कट्टयावर किंवा सार्वजनिक वाचनालयाच्या बाकड्यावर भेटतात तर महिलामंडळ देऊळ किंवा कुणाच्या घरी वगैरे.\nआता तर कांदेपोह्याचा कार्यक्रम म्हणजेच मुलीला बघण्याचा कार्यक्रमही घरी न होता, भेटण्याचे ठिकाण ठरवून बाहेरच केला जातो. म्हणजे घरी कांदेपोहे करायलाही नकोत आणि शेजारीपाजारी कळायलाही नको. मध्यंतरीचा एक पाहण्यातला प्रसंग आठवतो. असंच आम्ही एकदा लंचला रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. आमच्या बाजूच्या टेबलवर एक फॅमिली होती ४ जणांची, पण टेबल मात्र १० माणसांच्या कॅप्यासिटीचे होते. हे बघून जरा आश्यर्च वाटले. थोड्या वेळाने आणखी एक फॅमिली त्यांना जॉईन झाली. लंच करता करता अधूनमधून तिकडं लक्ष जात होतं. काही वेळाने त्यातील एक मुलगा व मुलगी दुसऱ्या वेगळ्या टेबलावर जाऊन बसले. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य बघून ओमकारने (माझ्या मुलाने) माहिती पुरवली – आई, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे तो. मग माझी उत्सुकता वाढली. इकडे त्या दोन फॅमिली मध्येही बोलणे चालू होतेच. थोड्या वेळाने ती दोन्ही जणं फॅमिलीला जॉईन झाली. बहुतेक दोघे एकमेकांना पसंत पडली असावीत. त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून तरी तसं जाणवत होतं. एकंदरीत हा प्रकार बघून मला गम्मत वाटली. किटी पार्टीसाठी काही हॉटेलं दुपारच्या लंचसाठी स्पेशल डिस्काउंट देतात, तसं आता या खास कांदेपोह्याच्या कार्यक्रमासाठीही खास डिस्काउंट देतील की ‘पहिली अविस्मरणीय भेट आमच्याच इकडे. खास स्पेशल डिस्काउंट (आपल्या आवडीनुसार खास मेनू)’ असे बोर्डही लागतील रेस्टारंटच्या बाहेर.\nजिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते, असे म्हणण्याचे दिवस गेले. आता भेटण्याची ठिकाणं, डेस्टिनेशन्स बदलले. सीसीडी, चाय ट��इम, स्टार बक्स…इथे तासनतास गप्पा मारत बसलेली तरुणाई दिसते. आता तर भेटण्याच्या ठिकाणाचे लोकेशनही शेअर करता येते (मोबाईलचा हा एक महत्त्वाचा फायदा).\nकुठे ना कुठे कुणीतरी अचानक भेटतं आणि मग जुन्या आठवणी निघाल्या की आपण म्हणतोच…तो किंवा ती भेटला होती मला त्या ठिकाणी. अशीच एखादी प्रिय व्यक्ती भेटल्याचे त्या भेटण्याच्या ठिकाणासह लक्षात राहते…आपल्या आठवणींच्या अल्बममध्ये. प्रत्येकाच्याच आयुष्यात कितीतरी महत्त्वाचे असते हे भेटण्याचे ठिकाण…\nपुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,\nझी मराठीवर येतोय ‘नटसम्राट’\nEVM विरोधी रॅलीत राज ठाकरे, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nदुःखी पिडीताची सेवा हीच ईश्वराची पूजा समजून ज्यांना ईश्वराने दिले आहे त्यांनी पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करावी-अण्णा हजारे\nसांगली, कोल्हापुरातील आपत्ती अलमट्टी च्या हटवादी पणामुळे की प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%20%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%2520%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1", "date_download": "2019-08-20T23:33:39Z", "digest": "sha1:O2KAGMT6FN74SBA7YE6BSC326B72VLRY", "length": 8616, "nlines": 145, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (7) Apply बातम्या filter\nसरकारनामा (6) Apply सरकारनामा filter\n(-) Remove सुभाष%20झांबड filter सुभाष%20झांबड\nऔरंगाबाद (6) Apply औरंगाबाद filter\nलोकसभा (5) Apply लोकसभा filter\nअब्दुल%20सत्तार (4) Apply अब्दुल%20सत्तार filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nचंद्रकांत%20खैरे (3) Apply चंद्रकांत%20खैरे filter\nरावसाहेब%20दानवे (3) Apply रावसाहेब%20दानवे filter\nलोकसभा%20मतदारसंघ (3) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nउद्धव%20ठाकरे (2) Apply उद्धव%20ठाकरे filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनांदेड (2) Apply नांदेड filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमराठा%20समाज (2) Apply मराठा%20समाज filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nस्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी युतीचे नेते लागले कामाला\nऔरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे...\nतिसऱ्या टप्प्यातील मतदान.. दिग्गजांचा फैसला आज बंद होणार EVM मध्ये\nनवी दिल्ली: राहुल गांधी आणि अमित शहा या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसह मेहबूबा मुफ्ती, मुलायमसिंह यादव या दिग्गजांचे...\nरावसाहेब दानवे रुग्णालयात दाखल, अब्दुल सत्तारांनी घेतली दानवेंची भेट\nऔरंगाबाद : प्रचाराच्या धामधुमीत वाढत्या उन्हाचा फटका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बसला. यामुळे त्यांना सोमवारी (ता. 8...\nLoksabha 2019 : औरंगाबादेत काँग्रेस आणि शिवसेनेची मैत्री तर नाही\nऔरंगाबाद - गेल्या चार टर्मपासून कॉंग्रेसला पराभव पत्कारावा लागत असल्याने औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीसाठी आमदार सतीश चव्हाण...\nLoksabha 2019 : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचे बंडाचे निशाण\nऔरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष तथा...\nकॉंग्रेसकडून सातवी यादी जाहीर, यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा\nनवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री आपली सातवी यादी जाहीर करताना या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली....\nखासदार खैरेंना मराठा आंदोलकांनी धक्काबुक्की करत हुसकावून लावलं\nमराठा आरक्षणासाठी ���ानडगावच्या (ता. गंगापूर) अठ्ठावीस वर्षीय तरुण काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांनी गोदावरीत उडी टाकून जीव दिला. आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-marathi-article-2866", "date_download": "2019-08-20T23:45:29Z", "digest": "sha1:QWI2MISQEUBO5ILDKPYTU7DR7BU7VJJL", "length": 18006, "nlines": 106, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Economy-Stock Market Dr. Vasant Patwardha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nसोमवार, 6 मे 2019\nअर्थनीती : शेअर बाजार\nभारतात निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे, तर श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. भारतातल्या निवडणुकीत अनेक मोहऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, म्हाडा, मावळ अशा ठिकाणी उमेदवारांमध्ये चढाओढ दिसली. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना युती भक्कम झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींसाठी २६ एप्रिलला निवडणुकीसाठी अर्ज भरताना वाराणसीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.\nगेल्या आठवड्यात भाविकांना धक्का देणारी बातमी म्हणजे तिरुपतीच्या गोविंदराजा मंदिरातून तीन हिरेजडित सुवर्णमुकुट जे फेब्रुवारी महिन्यात चोरीला गेले होते, ती चोरी सापडली आहे. नांदेडजवळील कंधार येथील एका युवकाने ही चोरी केल्याची बातमी आहे. सीसीटीव्हीच्या आधारे कुख्यात गुन्हेगार आकाश सरोदे याला अटक झाली आहे. मुकुटाचे रूपांतर सोनेरी बिस्किटात करून चेन्नईला ती विकण्यासाठी गुन्हेगार जाणार होते. चोरी सापडली असली, तरी मुकुट तसेच मिळणार नाहीत. गोविंदराजा मंदिर हे तिरुपतीमध्ये महत्त्वाच्या जागी आहे. १२३५ मध्ये संत रामानुज यांनी या मंदिराची स्थापना केली होती.\nमहत्त्वाच्या आणखी एका बातमीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांची एकसदस्यीय समिती या संदर्भात चौकशी करत आहे.\nदिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजप सोडून जो कोणता पक्ष सत्तेवर येऊ शकणार असेल, त्याला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्या पक्षाने केंद्रशासित दिल्लीला पूर्ण राज्याचे स्थान देण्याचे वचन द्यावे अशी त्यांची अट आहे.\nभारतासाठी मे आणि जून हे महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मेमध्ये लोकसभेच्या निवडणुकांची, तर जूनमध��ये क्रिकेटच्या वर्ल्डकपची सतत चर्चा असणार आहे.\nशेअरबाजारात गुंतवणुकीसाठी कंपन्यांचे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर या तिमाहींचे विक्री व नफ्याचे आकडे बघणे आवश्‍यक असते. प्रत्येक तिमाही संपल्यानंतर एक महिना उलटून गेला, की असे आकडे प्रसिद्ध होऊ लागतात. म्हणजेच मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारी हे महिने त्यासाठी महत्त्वाचे ठरतात. अर्थात काही चांगल्या कंपन्या तिमाही संपल्यानंतर एका पंधरवड्यानंतरच आपले आकडे देऊ लागतात. इन्फोसिस, टीसीएस अशा संगणक क्षेत्रातल्या कंपन्या त्याबाबत आघाडीवर असतात.\nगेल्या दहा दिवसांपूर्वी येस बॅंकेचे मार्च तिमाही व पूर्ण वर्षाचे आकडे जाहीर झाले. सर्वसाधारणपणे येस बॅंक ही एक खासगी क्षेत्रातील चांगली बॅंक आहे. मागच्या तिमाहीपेक्षा पुढच्या तिमाहीत तिचे आकडे वाढलेले असतात. मात्र, यावेळी तिने मार्चसाठी अनार्जित कर्जाच्या बाबतीत कराव्या लागणाऱ्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर केल्याने तिचा हा लौकिक थोडा घसरला. मार्च तिमाहीसाठी तिने पहिल्यांदाच नुकसान दाखवले आहे. या तिमाहीसाठी बॅंकेने १५०६.६४ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी बॅंकेने ११७९.४४ कोटी रुपयांचा नफा दाखवला आहे. मार्च २०१९ तिमाहीसाठी तिने नऊ पटीने तरतुदी वाढवल्या आहेत व या तिमाहीची तरतूद ३६६१.७० कोटी रुपये केली आहे. मागच्या वर्षीच्या मार्चमध्ये ही तरतूद ३९९.६४ कोटी रुपये होती. IL & FS या समूहाला दिलेली कर्जे अनार्जित म्हणून धरल्यामुळे ही आवश्‍यकता निर्माण झाली. एकट्या IL & FS समूहाची अनार्जित कर्जे २४४२ कोटी रुपये आहेत. याच समूहाच्या काही कर्जांसाठी १२.८९ कोटी रुपयांची कर्जे अनार्जित म्हणून दाखवली आहेत.\nयेस बॅंकेचे मार्च तिमाहीचे नक्त व्याजाचे उत्पन्न १६.३० टक्का वाढून २५०६ कोटी रुपये झाले आहे. नक्त व्याजाचे मार्जिन ३.१० टक्के होते. आता बॅंकेची ढोबळ अनार्जित कर्जे ३.२२ टक्के आहे. बॅंकेचे प्रवर्तक व अनेक वर्षे कार्यकारी संचालक असलेले राणा कपूर यांना ३१ जानेवारीनंतर रिझर्व्ह बॅंकेने मुदतवाढ नाकारल्याने त्यांच्या जागी गिल कार्यकारी संचालक म्हणून आले आहेत. ‘नवा कुंचा चांगला झाडतो’ अशा म्हणीप्रमाणे गिल यांनी आल्या आल्या स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली आहे.\nगुंतवणूकदारांनी मार्च महिन्याच्या आकड्यांनंतरही आपली गुंतवणूक कायम ठेवावी. कारण यापुढे येस बॅंकेचे आकडे चांगलेच राहणार आहेत. सध्या या शेअरचा भाव २३७ रुपयांच्या आसपास आहे. तीन महिन्यांपूर्वी तो १७५ रुपये इतका खाली आला होता. बायोकॉन या औषधी कंपनीने मार्च २०१९ च्या तिमाही नफ्यात ६४ टक्के वाढ दाखवली आहे. पूर्ण वर्षासाठी ही वाढ १४८ टक्के होती. कंपनीने एकास एक बक्षीस भाग जाहीर केले आहे. बायोकॉनचा भाव सध्या ६२० रुपये आहे. बक्षीस भाग बाद झाल्यावर तो ३०० रुपयांपर्यंत यावा. मार्च २०१९ तिमाहीसाठी तिचा कन्सॉलिडेटेड नक्त नफा २१३.७ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी नक्त नफा १३०.४ कोटी रुपये होता. पूर्ण वर्षासाठी तिची विक्री ५५१४.४ कोटी रुपये होती. गेल्या वर्षातील हा आकडा ४१२९.७ कोटी रुपये होता. कंपनीच्या शेअरचे दर्शनीमूल्य ५ रुपये आहे. बक्षीस भागापूर्वी कंपनीने १ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला. बोनस जाहीर झाल्यानंतरही कंपनीच्या शेअरचा भाव न वाढता थोडा कमीच झाला. या शेअरमध्ये माफक प्रमाणात गुंतवणूक करण्यास हरकत नाही. सध्याच्या भावात १० टक्के वाढ अपेक्षित आहे.\nमारुती सुझुकीने डिझेल गाड्यांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या शेअरचा भाव ६८४२ रुपयांच्या आसपास आहे. डिझेल गाड्या ज्यांना खरेदी करायच्या आहेत, त्यांनी आपली खरेदी लवकर करावी. कारण हे उत्पादन पुढील एप्रिलपासून बंद होणार आहे. या शेअरमध्ये सध्या गुंतवणूक करू नये. स्टरलाइट टेक्‍नॉलॉजीजचा मार्च २०१९ तिमाहीचा नक्त नफा ४७ टक्‍क्‍याने वाढून १६५ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०१८ तिमाहीसाठी हा आकडा ११२.४२ कोटी रुपये होता. मार्च २०१९ तिमाहीसाठी विक्री ५०८७ कोटी रुपये झाली. सध्या शेअरचा भाव १९८ रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरात तो ४० ते ५० टक्‍क्‍याने वाढावा.\nव्यवसायवाढीसाठी कंपनीने एक हजार कोटी रुपयांचे अपरिवर्तनीय कर्जरोखे काढायचे ठरवले आहे. तसेच ती समभाग व अन्य पर्यायांचा विचार करत आहे. शेअरच्या भावात वरचेवर जरी चढउतार दिसत असला, तरी दीड ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी तो जरूर घ्यावा.\nशेअर शेअर बाजार भारत श्रीलंका महाराष्ट्र maharashtra पुणे नागपूर nagpur मावळ maval भाजप वाराणसी चोरी सीसीटीव्ही टीव्ही गुन्हेगार सर्वोच्च न्यायालय रंजन गोगोई दिल्ली अरविंद केजरीवाल arvind kejriwal आम आदमी पक्ष इन्फोसिस टीसीएस संगणक येस बॅंक कर्ज तोट��� २०१८ 2018 उत्पन्न गुंतवणूकदार गुंतवणूक कंपनी company डिझेल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/03/", "date_download": "2019-08-20T23:52:44Z", "digest": "sha1:YDW634MXUTRZCDDB2PW7SQCDICZIUODL", "length": 6117, "nlines": 113, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "March | 2016 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअचानक सुजयबद्दल तिच्या मनात संतापाची एक तिडीक उमटली. “तुझ्यामुळे मी, माझे आई-बाबा टेन्शन मध्ये आहोत…तू आयुष्यात आलास आणि तेव्हापासून सगळं विस्कटल्यासारखं झालंय….” साखरपुडा झाल्या दिवसापासून डोक्यात अखंड चालू असलेले विचार, … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nईशाने शांत होऊन विचार केला मग ती म्हणाली, “ह्या वाटेवरून जाताना, ही शक्यता आपण लक्षात घेतली होतीच, नाही का सायली आपल्या दोघींच्याही मनातली भीती सांगतेय, की ‘ती‘ परत आली होती. … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42941688", "date_download": "2019-08-20T22:53:55Z", "digest": "sha1:CO6GEA5BM5UQMSWU7GYONG46ZHJ3BZH3", "length": 7628, "nlines": 114, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : हिंदू अन् मुस्लीम मुलांच्या अदलाबदलीची गोष्ट - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : हिंदू अन् मुस्लीम मुलांच्या अदलाबदलीची गोष्ट\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमुस्लीम आईच्या पोटी जन्माला आलेला रियान हिंदू घरात वाढला; तर हिंदू आईच्या पोटी जन्मलेला जुनैद मुस्लीम घरात वाढला.\nरियान आणि जुनैद यांचा आसाममधील एका हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी जन्म झाला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून अनवधानानं त्या मुलांची अदलाबदल झाली होती.\nमुलांची अदलाबदल समजल्यावर दोन्ही पालकांनी कोर्टात धाव घेतली. पण दोन्ही मुलं आपल्या खऱ्या आई-वडिलांकडं जायला तयार नाहीत. आज रियान आणि जुनैद दोघं 3 वर्षांची झाले आहेत. कोर्टात नेमकं काय ठरलं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.\nसविस्तर बातमी वाचा - हिंदू मुलगा झाला मुस्लीम आणि मुस्लीम झाला हिंदू\nचिमुकलीच्या उपचारासाठी ही आई विकतेय स्वत:चं दूध\nग्राऊंड रिपोर्ट : दिल्लीतही 'सैराट' घडतं तेव्हा...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ हिमनदी समुद्रात कोसळताना तुम्ही कधी पाहिली आहे\nहिमनदी समुद्रात कोसळताना तुम्ही कधी पाहिली आहे\nव्हिडिओ कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी UK ते USA समुद्रमार्गे जाणारी मुलगी\nकार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी UK ते USA समुद्रमार्गे जाणारी मुलगी\nव्हिडिओ ट्रांससेक्शुअल नाझ यांनी जिंकली Miss world Diversity सौंदर्यस्पर्धा\nट्रांससेक्शुअल नाझ यांनी जिंकली Miss world Diversity सौंदर्यस्पर्धा\nव्हिडिओ पायलटने वाचवला 223 जणांचा जीव, होतोय 'हिरो' म्हणून गौरव\nपायलटने वाचवला 223 जणांचा जीव, होतोय 'हिरो' म्हणून गौरव\nव्हिडिओ स्वातंत्र्यापूर्वी भारतावर ब्रिटीशांनी 'या' कार्यालयातून ठेवली नजर\nस्वातंत्र्यापूर्वी भारतावर ब्रिटीशांनी 'या' कार्यालयातून ठेवली नजर\nव्हिडिओ डेंग्यू, चिकनगुनिया होऊ नये म्हणून हे उपाय करा\nडेंग्यू, चिकनगुनिया होऊ नये म्हणून हे उपाय करा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24359", "date_download": "2019-08-20T23:47:38Z", "digest": "sha1:2FURNGP7G3VPQ7XRUKRELMC6BRS5IYX2", "length": 4504, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नव्हतेच कधी ठरले... : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /नव्हतेच कधी ठरले...\nहे तर नक्षत्रांचे देणे\nRead more about नव्हतेच कधी ठरले...\nहे तर नक्षत्रांचे देणे\nRead more about नव्हतेच कधी ठरले...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/mumbai-airpport-15kg-gold/", "date_download": "2019-08-20T22:33:28Z", "digest": "sha1:2CX3VOP3DZ6XJYFADFT3A3SHLHI6RMUT", "length": 11745, "nlines": 229, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Crime/मुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nयावेळी तपासणीदरम्यान त्याच्या पांढऱ्या जॅकेटमध्ये ही सोन्याची बिस्कीटं आढळली. त्यानंतर मुंबई कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला बेड्या ठोकल्या.\n0 551 एका मिनिटापेक्षा कमी\nमुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 15 किलो सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्या एका दक्षिण कोरियाच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे.\nकिम युन्गजिन नावाचा हा इसम कॅथी पॅसिफिक फ्लाईट नंबर CX663 ने हाँगकाँवरुन मुंबईत येत होता. बॅग तपासल्यानंतर तो ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करत असताना, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याला थांबवलं.\nयावेळी तपासणीदरम्यान त्याच्या पांढऱ्या जॅकेटमध्ये ही सोन्याची बिस्कीटं आढळली. त्यानंतर मुंबई कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला बेड्या ठोकल्या.\nया सोन्याची बाजारातील किंमत तब्बल 4 कोटी 15 लाख रुपये आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 10 ते 15 वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. सध्या या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.\nसौजन्य – ABP माझा\nएकत्रित निवडणुका घेण्यावर राष्ट्रपतींचाही भर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5", "date_download": "2019-08-20T23:27:03Z", "digest": "sha1:ZG7M4H3RCHWEUV6GOLHMGEZQNMVNARMO", "length": 4585, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय सण आणि उत्सव - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय सण आणि उत्सव\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► भारतीय महिन्यांनुसार सण आणि उत्सव‎ (१ क)\n► केरळमधील उत्सव‎ (१ प)\n► ख्रिश्चन सण‎ (१५ प)\n► प्रदेशानुसार सण आणि उत्सव‎ (१ क)\n► बौद्ध सण‎ (१ क, १८ प)\n► मुस्लिम सण‎ (४ प)\n► शिख सण‎ (२ प)\n► हिंदू धर्मातील सण आणि उत्सव‎ (३ क, ५० प)\n\"भारतीय सण आणि उत्सव\" वर्गातील लेख\nएकूण १९ पैकी खालील १९ पाने या वर्गात आहेत.\nभारतातील सण व उत्सव\nसाचा:भारतीय सण आणि उत्सव\nदेशानुसार सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी १०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/udayan-raje-has-no-any-idea-about-ncps-%E2%80%8B%E2%80%8Bshivsvarajya-yatra-204008", "date_download": "2019-08-20T22:49:10Z", "digest": "sha1:KT4T4B76SAJ36CMDMXU3OHY6O5OVSKRE", "length": 14279, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Udayan Raje has no any idea about NCPs ​​'Shivsvarajya Yatra' खुद्द उदयनराजेंनाच 'शिवस्वराज्य यात्रे'ची कल्पना नाही | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nखुद्द उदयनराजेंनाच 'शिवस्वराज्य यात्रे'ची कल्पना नाही\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असताना जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने 'जुन्नर ते सिंदखेडराजा' अशी शिवस्वराज्य यात्रा जाहीर केली आहे. या यात्रेची धुरा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर 'स्टार कँम्पेनर' म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.\nपुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असताना जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने 'जुन्नर ते सिंदखेडराजा' अशी शिवस्वराज्य यात्रा जाहीर केली आहे. या यात्रेची धुरा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर 'स्टार कँम्पेनर' म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.\nकालपासून या यात्रेच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत आहेत. मात्र या यात्रेसंबंधी स्वत: उदयनराजेच अनभिज्ञ असल्याची माहिती पुढे आली आहे. मुळात अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उदयनराजे स्टार कँम्पेनर म्हणून कां जातील, असा त्यांच्या निकटवर्तियांचा सवाल आहे.\nउदयनराजेंचे वलय वादातीत आहे. शिवछत्रपतींचे थेट वंशज म्हणून त्यांच्याविषयी सर्वत्र आदराची भावना आहे. त्यांच्या स्टाईलचे लाखो युवकांवर गारूड आहे. असे असताना उदयनराजे यात्रा काढायची असेल तर स्वत: काढतील, ते अन्य यात्रेत कँम्पेनर म्हणून कां जातील, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. महत्वाची बाब म्हणजे अशी यात्रा काढायची आहे आणि त्याचे कँम्पेन त्यांना करायचे आहे, असेही राष्ट्रवादीतील कुणी उदयनराजेंना सांगितलेले नाही.\nनुकत्याच झालेल्या पक्षांतरामुळे आणि आणखीन गळतीच्या बातम्यांमुळे राष्ट्रवादी पक्ष हडबडून गेला आहे. त्यातच घाईघाईत या यात्रेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच उदयनराजेंना विश्वासात न घेताच त्यांच्या नावाने यात्रेचे मार्केटिंग सुरू आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउदयनराजेंचं तर ठरलं; पाठोपाठ शिवेंद्रराजेंना तातडीने वर्षावर बोलवणं\nमुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवेंद्रराजेंना भेटीच�� निमंत्रण देण्यात आले असून शिवेंद्रराजे वर्षावर दाखल...\nराज यांच्या चौकशीमागे भाजपची वेगळीच 'खेळी'; आघाडीनेही खेळला होता 'हा' डाव\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी करणार आहे. यानंतर मात्र, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून राज...\n'तुमच्या पक्षात कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत'; सामनातून पवारांवर टीका\nसध्या काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजप-शिवसेनेत येणाऱ्य़ांची रांगच लागली आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात 'उडाले ते कावळे'...\nकोल्हापुरात गणेशोत्सव मंडळांचा मिरवणुकांना फाटा, प्रबोधनात्मक देखावे\nकोल्हापूर - येथील गणेशोत्सवात काही वर्षांत प्रबोधनात्मक देखाव्यांची परंपरा जपलेल्या जुना बुधवार, शनिवार पेठेतील मंडळांनी यंदाही प्रबोधनात्मक...\nVidhan Sabha 2019 : बालेकिल्ला राखण्याचे ‘राष्ट्रवादी’समोर आव्हान\nविधानसभा 2019 : सातारा जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक...\nसरकारला खरीप आणि रब्बीतला फरकही कळत नाही: अजित पवार\nपैठण : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही. सरकारला रब्बी आणि खरीप यातील फरक नाही. हे सरकार प्रचंड असंवेदनशील आहे, अशी जोरदार टीका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/pregnant-singer-shot-dead-pakistan-109371", "date_download": "2019-08-20T23:38:38Z", "digest": "sha1:Y2C2TTG67CJR3M7JIOAYQMWIGFONXTQS", "length": 13895, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "pregnant singer shot dead in pakistan पाकमध्ये 24 वर्षीय गर्भवती गायिकेची गोळी झाडून हत्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nपाकमध्ये 24 वर्षीय गर्भवती गायिकेची गोळी झाडून हत्या\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nइस्लामाबाद : सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या गायिकेने उभे राहून गाणे गाण्यास नकार दिल्यामुळे गायिकेची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली. समिना सिंधू उर्फ समिना समून (वय 24) असे हत्या करण्यात आलेल्या गायिकेचे नाव आहे.\nपाकिस्तानमधील सिंध तालुक्यात असलेल्या कांगा गावात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समिना गाणे गात होती. यावेळी तारीक अहमद जातोई नावाच्या व्यक्तीने समिनाला उभे राहून गाणे सादर करण्याची मागणी केली. मात्र, गर्भवती असल्याने समिनाने शक्य नसल्याचे सांगितले.\nइस्लामाबाद : सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या गायिकेने उभे राहून गाणे गाण्यास नकार दिल्यामुळे गायिकेची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली. समिना सिंधू उर्फ समिना समून (वय 24) असे हत्या करण्यात आलेल्या गायिकेचे नाव आहे.\nपाकिस्तानमधील सिंध तालुक्यात असलेल्या कांगा गावात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समिना गाणे गात होती. यावेळी तारीक अहमद जातोई नावाच्या व्यक्तीने समिनाला उभे राहून गाणे सादर करण्याची मागणी केली. मात्र, गर्भवती असल्याने समिनाने शक्य नसल्याचे सांगितले.\nमनोरंजनाच्या कार्यक्रमात रंगत आल्यानंतर काहींनी समिनावर पैसे उधळले. यानंतर ती उभी राहून गाणे सादर करु लागली. आपली मागणी धुडकावल्याच्या रागातून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तारीकने समिनावर गोळी झाडली. समिनाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.\nदरम्यान, गोळीबाराचा प्रकार कॅमेरात कैद झाला असून, हत्येच्या दोन दिवसांनी पाकिस्तानातील खासगी वृत्तवाहिनीने ही व्हिडिओ क्लीप दाखवली. पत्नी गर्भवती असल्याने समिनाच्या पतीने या प्रकरणी आरोपीवर दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तारीकला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n... अखेर झाकिर नाईकने मागितली माफी\nक्वालालंपूर : सध्या मलेशियात वास्तव्यास असलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक याने केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. वंशवादी...\nहो मी केलं फिक्सिंग; कमबॅक करण्यासाठी दिली कबुली\nइस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये स्���ॉट फिक्‍सिंग केल्याची शारजील खान याने अखेर कबूली दिली आहे. त्यामुळे आता त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली...\nArticle 370 : तथ्य, कल्पनाविलास आणि काश्‍मीरचे नवे वास्तव\nकाश्‍मीरच्या संदर्भात शिमला करारानंतरच्या जैसे थे स्थितीमध्ये बदल करण्याचा धाडसी निर्णय मोदींनी घेतला आहे. काश्‍मीर प्रश्नाला लाभलेला गुंतागुंतीचा...\nभारताशी युद्ध करण्यास पाकचे सैन्य सज्ज : कुरेशी\nइस्लामाबाद : गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रसंगी अण्वस्त्र वापराबाबत सूतोवाच केल्याने पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे आज पाकिस्तानचे...\nArticle 370 : काश्मीरबाबत पाकिस्तानकडून घेतला जाणार मोठा निर्णय\nइस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाची भाषा केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता...\nअक्षय कुमारचा मिशन मंगल सोशल मिडियावर बॉयकॉट\nअभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट मिशन मंगल नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-navratra/kolhapur-news-jagar-strishakticha-73791", "date_download": "2019-08-20T22:55:13Z", "digest": "sha1:2V4YGKRQFBHVRG2LUVPSKXHPGSEMMUTI", "length": 16709, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news jagar strishakticha कोल्हापुरातल्या पहिल्या महिला पोलिस | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nकोल्हापुरातल्या पहिल्या महिला पोलिस\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - वर्ष १९४८, त्या वेळची पोलिस भरतीची एक जाहिरात आली. पोलिस भरती आणि तेही सीआयडी पोलिस म्हणून. वैजयंती देशपांडे यांनी अर्ज केला. सीआयडीमध्ये कशाला नोकरी, खूप रिस्क, खूप काम म्हणून उलटसुलट चर्चाही झाली; पण त्या ठाम राहिल्या. भरती झाली आणि त्यांची नियुक्ती मुंबईत सीआयडी पोलिस म्हणून झाली.\nएका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी मुंबईत सीआयडी म्हणून तब्बल १९४८ ते १९६० पर्यंत काम करत राहिली. कोणाला वाटणारही नाही की ही सीआयडी असेल; पण त्यामुळेच तर ही सीआयडीत टिकून राहिली.\nकोल्हापूर - वर्ष १९४८, त्या वेळची पोलिस भरतीची एक जाहिरात आली. पोलिस भरती आणि तेही सीआयडी पोलिस म्हणून. वैजयंती देशपांडे यांनी अर्ज केला. सीआयडीमध्ये कशाला नोकरी, खूप रिस्क, खूप काम म्हणून उलटसुलट चर्चाही झाली; पण त्या ठाम राहिल्या. भरती झाली आणि त्यांची नियुक्ती मुंबईत सीआयडी पोलिस म्हणून झाली.\nएका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी मुंबईत सीआयडी म्हणून तब्बल १९४८ ते १९६० पर्यंत काम करत राहिली. कोणाला वाटणारही नाही की ही सीआयडी असेल; पण त्यामुळेच तर ही सीआयडीत टिकून राहिली.\n१९६० मध्ये लग्न झालं. नवरा कोल्हापुरात, त्यामुळे बदली कोल्हापुरात; पण सीआयडी म्हणून नव्हे तर खाकी वर्दीतील पोलिस म्हणून झाली. त्या वेळी म्हणजे ५६ वर्षांपूर्वी कोल्हापुरात (जिल्ह्यात) पहिल्या फक्त चारच महिला पोलिस त्यातली ही एक पोलिस ठरली. कोल्हापुरात लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा तालुक्‍यातली वेगवेगळी पोलिस ठाणी, विमानतळ, व्हीआयपी महिलांच्या गार्ड, अशी १९८६ पर्यंत नोकरी करत ही निवृत्त झाली; पण पोलिस दलातील ताणतणावाचे, सुख-दुःखाचे क्षण आजही सोबतीला ठेवून आयुष्याचा उत्तरार्थ समाधानात जगत राहिली.\nत्यांचे पूर्ण नाव वैजयंती बाळकृष्ण फडणीस. आज वय ९१; पण किरकोळ दुखणं वगळता खडखडीत. पूर्वी राहायच्या भारत डेअरीजवळच्या गल्लीतील एका चाळीत. आता राहातात आर. के. नगरमध्ये. अगदी साध्यासुध्या नीटनेटक्‍या. बघताना कोणालाही वाटणार नाही, की यांनी ३६ वर्षे पोलिस म्हणून काम केले असेल; पण यांची पोलिसातली कारकीर्द आठवणीत राहाण्यासारखी. मुंबईत सीआयडी म्हणून काम करताना छाप्याच्या कारवाईतले क्षण त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. मुंबईत काही कुटुंबावर घातलेल्या छाप्यात घरातील नोटांच्या थप्प्या त्यांनी पाहिलेल्या आहेत.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई पेटलेली असताना सीआयडी म्हणून करावी लागलेली कसरत आजही अंगावर काटा आणणारी आहे.\nकोल्हापुरात १९६० मध्ये खाकी वर्दीत महिला पोलिस म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची नेमणूक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली. त्या वेळी मांडवकर, पत्री जोशी, तारदाळकर व त्या, अशा जिल्ह्यात चारच महिला पोलिस. तुलनेने काम कमी; पण जिल्ह्यात कोठेही महिला आरोपी किंवा महिलांवर कारवाई असेल तर या चार महिला पोलिसांची ड्यूटी तिकडे ठरलेली. त्यामुळे आज या तालुक्‍यात तर उद्या त्या तालुक्‍यात, अशी भ्रमंती त्यांनी केली. घरात लहान मुलांना ठेवून ड्यूटी ॲडजस्ट केली; पण त्यांची सुजाता, भूषण, अंजली व मिलिंद ही मुलं आईची धावपळ पाहून स्वतःलाच ॲडजस्ट करत गेली. जणू लहान वयातच त्यांना समज आली. एस. पी. मर्डुर, एम. वाय. पाटील, माणिकराव दमामे, हिंदूराव पाटील, जे. के. कुलकर्णी, अशा दिग्गज अधिकाऱ्यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. आज एक मुलगा परदेशात, एक मुलगी शिक्षिका, एक स्टेट बॅंकेत व एक मुलगा मार्केटिंगमध्ये आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ajit-pawar-clarifies-about-farm-house-fire-206738", "date_download": "2019-08-20T23:24:12Z", "digest": "sha1:27TRQG3RDIK2YVB6V7GTQW4JCWIHJKGH", "length": 12431, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "ajit pawar Clarifies about Farm house fire शॉर्ट सर्किटमुळे फार्महाऊसला लागली आग; अजित पवारांची माहिती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशॉर्ट सर्किटमुळे फार्महाऊसला लागली आग; अजित पवारांची माहिती\nरविवार, 11 ऑगस्ट 2019\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटावडे येथील फार्महाऊसच्या बाजूला असलेल्या कुंडालाला आग लागून नुकसान झाले. ही आग मोठ्या स्वरूपाचे नव्हती, या आगीमध्ये फायबरचे कुंड जळून खाक झाले आहे.\nबारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटावडे येथील फार्महाऊसच्या बाजूला असलेल्या कुंडालाला आग लागून नुकसान झाले. ही आग मोठ्या स्वरूपाचे नव्हती, या आगीमध्ये फायबरचे कुंड जळून खाक झाले आहे.\nपाऊस सुरू होता पावसाच्या पाण्यामुळे शॉर्टसर्किट होऊन की आग लागली अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)\nमुख्य फार्महाऊसला कोणतेही नुकसान झाले नसून यामध्ये इतर कोणतीही हानी झालेली नाही. समारंभासाठी तयार करण्यात आलेले हे कुंड होते, या कुंडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यामध्ये या कुंडाचे नुकसान झाले आहे, इतर काहीही नुकसान झाले नाही अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फार्महाऊसला आग\nफायबर असल्यामुळे ही आग मोठी वाटत होती व त्याचा धूर वरपर्यंत गेला त्यामुळे आगीचे स्वरूप अधिक असावे असे वाटत होते प्रत्यक्षात ही आग विझवली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असे अजित पवार यांनी सांगितले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरयतेच्या राज्यासाठी शिवस्वराज्य यात्रा : धनंजय मुंडे\nदारव्हा (जि. यवतमाळ) : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असल्याचे मत विधान...\nफडणवीस, ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच : अजित पवार\nपैठण (जि.औरंगाबाद ) : पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला असून, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे...\nसरकारला खरीप आणि रब्बीतला फरकही कळत नाही: अजित पवार\nपैठण : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही. सरकारला रब्बी आणि खरीप यातील फरक नाही. हे सरकार प्रचंड असंवेदनशील आहे, अशी जोरदार टीका...\nमहाराष्ट्र राज्य कबड्डीचे आस्वाद पाटील, चांदेरे प्रतिनिधी\nमुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सरकार्यवाह आस्वाद...\n...म्हणून मी निवडणूक लढणार नाही- अजित पवार\nमुंबई : राज्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मी भारतीय महासंघातील पदाला वेळ देऊ शकणार नाही,...\nलेटरबॉम्बवर अखेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपेंचा खुलासा\nपुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील \"लेटर बॉम्ब'ची गंभीर दखल घेत राष्ट्र्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-anant-bagaitkar-156870", "date_download": "2019-08-20T23:42:50Z", "digest": "sha1:SZ7AMUX27I7M2O3D6NXRON3J2J73YUUF", "length": 27482, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial article anant bagaitkar औचित्य नि संकेतांचे ‘विसर्जन’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nऔचित्य नि संकेतांचे ‘विसर्जन’\nसोमवार, 26 नोव्हेंबर 2018\nकाश्‍मीरमध्ये राजकीय कुरघोडीचा जो खेळ झाला त्याचे परिणाम सर्वांनाच माहिती होते. ना भाजपपुरस्कृत सरकार टिकले असते, ना तीन पक्षांचे कडबोळे सरकार स्थिर राहिले असते. प्रत्येकाचा एक ‘राजकीय अजेंडा’ होता व तो पूर्ण करण्यासाठी हा खेळ करण्यात आला.\nकाश्‍मीरमध्ये राजकीय कुरघोडीचा जो खेळ झाला त्याचे परिणाम सर्वांनाच माहिती होते. ना भाजपपुरस्कृत सरकार टिकले असते, ना तीन पक्षांचे कडबोळे सरकार स्थिर राहिले असते. प्रत्येकाचा एक ‘राजकीय अजेंडा’ होता व तो पूर्ण करण्यासाठी हा खेळ करण्यात आला.\nकाश्‍मीरची कहाणी म्हणजे एक ‘थ्रिलर’च आहे. रोमहर्षक, सनसनाटी आणि खळबळजनक. राजधानीतल्या राजकीय वर्तुळात याची चर्चा ऐकायला मिळते. लोकसभेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी सत्तापक्ष आणि त्यांच्या सूत्रधारांनी काही हुकमी पत्ते ठेवलेले होते. त्यात अयोध्या किंवा राममंदिर उभारणी, काश्‍मीर आणि तोही वाया गेला तर सरतेशेवटी पाकिस्तान-दहशतवाद. काश्‍मीरमधील घडामोडींची प्रथम दखल घेणे आवश्‍यक आहे.\nजम्मू-काश्‍मीरमध्ये पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी म्हणजेच ‘पीडीपी’ आणि भाजपचे सरकार मार्च २०१५ पासून सत्तारूढ होते. जानेवारी २०१६ मध्ये मुफ्ती महंमद सईद यांचे निधन झाल्यानंतर काही काळ राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आणि एप्रिलमध्ये मुफ्ती यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पीडीपी व भाजपचे सरकार स्थापन झाले. १९ जून २०१८ रोजी भाजपने अचानक सरकारमधून बाहेर पडून पाठिंबा मागे घेतला. त्यानंतर जम्मू-काश्‍मीरविषयक कायद्यानुसार सहा महिन्यांसाठी राज्यपालांची राजवट लागू झाली. ती सहा महिन्यांसाठी असते आणि तिची मुदत २० डिसेंबर रोजी संपणार होती. या सहा महिन्यांत पर्यायी सरकार स्थापनेची शक्‍यता पडताळून पाहणे अपेक्षित होते. तशा हालचालीही सुरू होत्या.\nभाजप नेतृत्वाची एकमेव इच्छा होती की जम्मू-काश्‍मीरमध्ये प्रथमच बिगर-मुस्लिम आणि भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री करणे. त्यासाठी डोग्रा समाजाचे आणि केंद्रात राज्यमंत्री असणाऱ्या जितेंद्रसिंग यांचे नावही पक्षाने मनाशी योजून ठेवले होते. हे सर्व केल्यानंतर ‘पाहा, गेल्या सत्तर वर्षांनंतर प्रथमच जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्रिपदी हिंदू व्यक्तीची निवड करण्याचा मान’ पक्षाला मिळवायचा होता. याचे ‘टायमिंग’ असे साधायचे की लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ते घडावे. यातून ध्रुवीकरण आणि बहुसंख्याक समाजाला गोंजारून मते पदरात पडावीत. त्यानुसार जूनमध्ये अचानक सरकारमधून बाहेर पडणे आणि राज्यपाल राजवट लागू करणे हे प्रकार घडले. यानंतर सत्तापक्षाने आपल्या योजनेनुसार पावले टाकण्यास सुरुवात केली.\nपरंतु भाजप आणि बिगर मुस्लिम मुख्यमंत्र्याची बाब काही जमेना. जे काश्‍मिरी नेते हातमिळवणी करण्यास तयार होते त्यांना बिगर मुस्लिम मुख्यमंत्र्याची बाब रुचेना त्यानंतर सज्जाद लोन यांना हाताशी धरण्याचे ठरविण्यात आले. सज्जाद लोन यांचा पीपल्स कॉन्फरन्स नावाचा पक्ष आहे. ते स्वतः आणि आणखी एक असे दोनच आमदार या पक्षाचे आहेत. सज्जाद लोन मुळातले विभाजनवादी नेते होते. परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपशी सूत व संधान बांधलेले होते. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवारदेखील उभा केलेला नव्हता. साधनसंपत्तीयुक्त भाजपला अशा एकांड्या शिलेदारांना हाताशी धरणे अवघड नाही. त्यामुळे त्यांनी सज्जाद लोन यांना पुढे करून पर्यायी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. आता भाजप २५ व लोन यांचे दोन मिळून केवळ २७ संख्याबळ होत होते. उरलेले १७-१८ आमदार कुठून आणायचे त्यानंतर सज्जाद लोन यांना हाताशी धरण्याचे ठरविण्यात आले. सज्जाद लोन यांचा पीपल्स कॉन्फरन्स नावाचा पक्ष आहे. ते स्वतः आणि आणखी एक असे दोनच आमदार या पक्षाचे आहेत. सज्जाद लोन मुळातले विभाजनवादी नेते होते. परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपशी सूत व संधान बांधलेले होते. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवारदेखील उभा केलेला नव्हता. साधनसंपत्तीयुक्त भाजपला अशा एकांड्या शिलेदारांना हाताशी धरणे अवघड नाही. त्यामुळे त्यांनी सज्जाद लोन यांना पुढे करून पर्यायी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. आता भाजप २५ व लोन यांचे दोन मिळून केवळ २७ संख्याबळ होत होते. उरलेले १७-१८ आमदार कुठून आणायचे भारतीय राजकारणात यासाठी ज्या विविध युक्‍त्या, चलाख्या व मुख्य म्हणजे आमिषे वापरण्यात येतात ते प्रकार सुरू झाले. या सर्व खेळाची जबाबदारी राम माधव या संघातून भाजपकडे बदली झालेल्या नेत्याकडे देण्यात आली होती.\nदुसरीकडे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हे पक्षही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला वेग येताना पाहिल्यानंतर आणि भाजपचा डाव लक्षात आल्यानंतर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या डावाला सुरुंग लावण्याचे ठरविले. या प्रति-रणनीतीचे सूत्रधार फारुख अब्दुल्ला आणि गुलाम नबी आझाद हे होते. आझाद यांनी या कामी सैफुद्दीन सोझ यांना मेहबूबांशी बोलण्याची जबाबदारी दिली. या प्रति-रणनीतीत असे ठरविण्यात आले की, मुख्यमंत्रिपद पीडीपीकडेच ठेवण्यात यावे. परंतु नॅशनल कॉन्फरन्सने मेहबूबा आणि मुझफ्फर बेग या दोघांच्या नावाला हरकत घेतली. त्यातून अल्ताफ बुखारी यांचे नाव पुढे आले. पीडीपी व काँग्रेसने सरकार स्थापन करून नॅशनल कॉन्फरन्सने बाहेरून पाठिंबा द्यायचा, असे ठरविण्यात आले होते.\nभाजपलाही या प्रति-रणनीतीचा वास लागलेलाच होता. सज्जाद लोन यांच्याकरवी त्यांनी तथाकथित तिसरी आघाडी उभी करण्याची पुडी सोडली. पीडीपीतील असंतुष्ट व मुफ्तीसाहेबांचे सहकारी मुझफ्फर बेग यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याचे लक्षात आले होते. त्यांनीही या तिसऱ्या आघाडीचे समर्थन करण्यास सुरुवात केली. आता खऱ्या ‘ॲक्‍शन’ची वेळ आली होती. सज्जाद लोन यांनी सरकारस्थापनेचा दावा करताच मेहबूबा मुफ्ती यांनी काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्याने सरकारस्थापनेचा दावा जाहीर केला. या तिन्ही पक्षांचे मिळून विधानसभेत ५७-५८ सदस्य होतात. हा या तिन्ही पक्षांचा मास्टरस्ट्रोक होता; कारण संख्याबळ हे स्पष्टपणे या तीन पक्षांच्या आघाडीकडे होते. यामुळे राज्यपाल महोदयांची जी काही त्रेधातिरपीट उडाली की त्यांनी मागचापुढचा विचार न करता विधानसभाच विसर्जित करून टाकली. त्यांच्या या निर्णयाबाबत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्र सरकार आणि भाजपने चक्क कानावर हात ठेवण्याचे धोरण स्वीकारले. परंतु ते निव्वळ सोंग-ढोंग आहे. कारण सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याला संसदेची मंजुरी घ्यावी लागत नाही. पण सहा महिन्यांनंतर आपोआप लागू होणाऱ्या राष्ट्रपती राजवटीला मात्र संसदीय मंजुरी आवश्‍यक असते. ते टाळण्यासाठी हा निर्णय घाईने करण्यात आला. काश्‍मीरमध्ये कुरघोडीचा जो खेळ झाला त्याचे परिणाम सर्वांनाच माहिती होते. ना भाजप पुरस्कृत सरकार टिकले असते, ना तीन पक्षांचे कडबोळे सरकार स्थिर राहिले असते. प्रत्येकाचा एक ‘राजकीय अजेंडा’ होता व तो पूर्ण करण्यासाठी हा खेळ करण्यात आला. भाजपला सत्तर वर्षांनंतर प्रथमच हिंदू मुख्यमंत्री बसविण्याची इच्छा झाली होती. तर या तीन पक्षांनी राज्यघटनेतल्या ज्या कलम ३५(अ)ला आव्हान देण्यात आलेले आहे, त्��ात समाविष्ट महिला व पुरुषांमधील भेदभावाच्या तरतुदी रद्द करण्याची योजना आखली होती आणि ते केल्यानंतर सरळ विधानसभा विसर्जनाची तयारीही त्यांनी केली होती. परंतु राजकारणाची गतिमानता किंवा चैतन्यशीलता पुन्हा सिद्ध झाली आणि कोणत्याही राजकीय पक्षाने एखादा राजकीय निर्णय किंवा भूमिका घेतल्यानंतर त्याचे परिणाम त्यांच्या आवाक्‍यात राहत नाहीत, हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.\n फारशा वजनदार नसलेल्या राजकीय व्यक्तीकडे अशा संवेदनशील राज्याची जबाबदारी देणे यावरूनच वर्तमान राजवटीचा वकूब लक्षात येतो. एकदा विधानसभा विसर्जनाचा निर्णय केल्यानंतर राज्यपालांनी गप्प बसणे अभिप्रेत असताना त्यांनी मखलाशी सुरू केली. परस्परविरोधी विचारसरणीच्या राजकीय शक्ती एकत्र येण्याने स्थिर सरकार स्थापन होणे अशक्‍य होते, असे मुख्य कारण त्यांनी यासाठी दिले. त्यांचा हा नियम लागू करायचा झाल्यास भाजप व पीडीपीचे सरकारच स्थापन व्हावयास नको होते. तसेच कर्नाटकात काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार किंवा केंद्रातही आघाडीची अनेक सरकारे झाली की जी या राज्यपाल महोदयांच्या व्याख्येत बसणारी नव्हती. साधी गोष्ट होती की, त्यांना ज्याला संधी द्यायची त्याला बहुमत सिद्ध करण्याची संधी देणे. पण त्यांनी म्हणजेच केंद्रीय सत्तेने विचका केला आणि स्वतःची फटफजिती करून घेतली. अयोध्या व काश्‍मीर फारसा राजकीय लाभ देताना आढळत नाहीत. आता तिसऱ्या पाकिस्तान पत्त्याचा उपयोग कधी होणार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्‍मीरबाबत निर्णय घेण्याचा भारताला संपूर्ण अधिकार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबरील चर्चेत...\nकाश्मिरमधील शाळा आज सुरु होणार; 'रेंज' नाहीच\nश्रीनगर : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी येथे संवाद आणि मानवी व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध...\nआता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर - राजनाथसिंह\nकाल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही...\nArticle 370 : तथ्य, कल्पनाविलास आणि काश्‍मीरचे नवे वास्तव\nकाश्‍मीरच्या संदर्भात शिमला करारानंतरच्या जैसे थे स्थितीमध्ये बदल करण्याचा धाडसी निर्णय मोदींनी घेतला आहे. काश्‍मीर प्रश्नाला लाभलेला गुंतागुंतीचा...\n#Article370: तुम्हाला‌ माहितीय‌‌ का‌ जगात पाक‌ तोंडावर का आपटला\nजी गोष्ट करण्याची तुमच्या विरोधकांची इच्छा नाही; मात्र तरीही त्यांना ती करावी लागत असेल, तर असे मानायला हरकत नाही की आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये...\nतरच पाकिस्तानशी चर्चा करु- भारत\nन्यूयार्क ः पाकिस्तानने दहशतवाद थांबविला तर त्यांच्याशी सर्व द्विपक्षीय प्रश्‍नांवर चर्चा सुरू करण्यात येईल, असे भारताने आज पुन्हा एकदा स्पष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85/", "date_download": "2019-08-20T23:11:52Z", "digest": "sha1:X6RW4GOJWVXPISARQVBKSLKLIRZ7WBZA", "length": 11527, "nlines": 223, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नागपूर-अमरावती हायवेवर अॅम्ब्युलन्सवर धडकला. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/Nagpur/नागपूर-अमरावती हायवेवर अॅम्ब्युलन्सवर धडकला.\nनागपूर-अमरावती हायवेवर अॅम्ब्युलन्सवर धडकला.\nज्या रुग्णालयात मुलाला उपचारासाठी नेले जात होते, त्याच रुग्णालयात आता त्य��� मुलाचे शवविच्छेदन होणार.\n0 763 एका मिनिटापेक्षा कमी\nनागपूर – अमरावती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका ट्रकने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.\nएका आजारी मुलाला रुग्णवाहिकेतून ​मेयो हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. या रुग्णवाहिकेला पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंढाळीजवळ विरुद्ध दिशेकडून भरधाव येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुलगा, आई आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर मुलाचे वडील जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nचुकीच्या दिशेने येणारा ट्रक अॅम्ब्युलन्सवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.\nशानदार शतक मुरली विजय-विराट कोहलीचे\nराहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्षपदासाठी.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-book-rujwat/", "date_download": "2019-08-20T23:18:41Z", "digest": "sha1:DK7JEKM3ILK2W4DE7AUJIRXZHAEX4OVT", "length": 17560, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "व्याकुळतेचे चिरंतन सार… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटो���र युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१७\n‘जिथे जळणे संपते, तिथे उजळणे सुरू होते’ हे त्रिकालाबाधित सत्य दाहक असते. ते स्वीकारणे जेव्हा अपरिहार्य ठरते, तेव्हा त्या सत्याची कविता होते. दुसऱ्यावर जळणे वेगळे आणि दुसऱ्यासाठी जळणे वेगळे. दोन्ही प्रकार वणव्यागत असले, तरी त्यांची कविता होणे आणखीनच वेगळे. मग चढत्या भाजणीने दीर्घ कविता, खंडकाव्य आणि शिखर म्हणजे महाकाव्य. समकालीन कवितेचा काळ महाकाव्याचा नसला तरी कवितेचा निश्चितच सुकाळ आहे असे ठामपणे सांगता येते. दीर्घकाव्यही क्वचितच वाचायला मिळते. ‘रुजवात’ हे त्याचेच एक उदाहरण आहे.\nहे व्याकुळतेचे चिरंतन सार कसे आहे प्रेम आणि वियोग यांच्या सीमारेषेवर फुललेली ही ‘रुजवात’ तो आणि ती या दोनच बिंदूंना जोडू पाहणारी एक अंतर्गत गझल आहे. मुक्तछंदाच्या या अरण्यात अनोळखी विचारांच्या वाटा आहेत. काटेरी कुंपणापल्याड अस्वस्थ नशीब आणि हतबल प्रयत्न यांचा नाजूक संघर्ष आहे. ‘जिथे सावरायचे होते तिथे फक्त आज नको उद्याचा ठेका/ जिथे झोकून मारायची उडी, तिथे अनावर हाका…’ एवढेच प्राक्तन नाही, तर कुठल्या तरी जन्माच्या संचितापायी परत परत सगळे मान्य करून घेण्याची मानसिक परिपक्वताही समजूतदारपणे वियोगाविरुद्ध विद्रोह करण्याचे टाळते की पेटून उठते हे समजून घेण्यासाठी वाचायला हवे. विखारी नजरांचा मारा सहन करण्याची सिद्धी सहजासहजी प्राप्त होत नाही. आपण जेव्हा एक अनुत्तरित प्रश्न बनतो तेव्हा कोणत्या कोमल समस्या निर्माण होतात या प्रश्नाचे उत्तर देणारी ही कविता स्वतःचा स्वाहाकार स्वीकारते.\nदीर्घ काव्याला चिंतनाची गंभीर बैठक लागते. घनदाट वेदनेचे घुसळण अनेक दिवस किंवा कित्येक वर्षे होत राहते. त्यानंतर जो एक दमदार झरा फुटतो तो थांबता थांबत नाही. कवीची दमछाक करणारा हा झरा पाच-पन्नास पाने ओली करूनच थांबतो. ‘प्रिय, मी सतत ‘नाही’ म्हणत गेलो, तू नेहमीच ‘हो’ म्हणत गेलीस, मग कधीतरी एकदा मी ‘हो’ म्हणालो आणि ��ला जाग आली.’ (अर्पण पत्रिका) त्या जागृतीची ही कविता प्रेमाची असली तर अशारीर प्रेमाच्या विश्वात घेऊन जाते. विचारमंथनातून अस्पर्शित शब्दांचे अमूर्त अर्थांचे कवडसे पाडते.\nप्रा. अशोक बागवे यांच्या अभ्यासपूर्ण साक्षेपी प्रस्तावनेतून प्रस्तुत संग्रहाचे चिंतनात्मक मोल वाढले आहे. ‘प्रेमभावने’चे प्रत्येक बीज कसे मनाच्या मातीत फोफावते, याचा लोभस आविष्कार वाचनीय आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे, ‘झऱयाला ओंजळीत घेता येते, पण नदी कवेत मावत नाही. तरीही काठावर बसून नितळ तळय़ाचे गुपित हेरणे, किंबहुना पाण्यात उतरून त्यात आपला जीवात्मा विरघळवून टाकणे हे दीर्घ कवितेचे आस्वादन असावे.’ या विधानाचा आत्मप्रत्यय ‘रुजवात’ वाचताना येतो आणि काहीतरी उत्तम वाचल्याचा आत्मानंद प्राप्त होतो. श्रीवेद ग्राफिक्सचे मुखपृष्ठ कवितेच्या, धूसर प्रतिमेला साजेसे असून ‘संवेदना’ची ही निर्मिती मैलाचा दगड ठरू शकते.\nलेखक – सतीश सोळांकूरकर\nप्रकाशन – संवेदना चिंचवडगाव, पुणे ३३\nमूल्य – रुपये ७०\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%2520%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-08-20T22:41:36Z", "digest": "sha1:FUHWJ5BTQSKVPKNPSLVNDNOUKEIBXIKN", "length": 6274, "nlines": 137, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove सहकार%20क्षेत्र filter सहकार%20क्षेत्र\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nअजित%20पवार (1) Apply अजित%20पवार filter\nइथेनॉल (1) Apply इथेनॉल filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगिरीश%20महाजन (1) Apply गिरीश%20महाजन filter\nचित्रा%20वाघ (1) Apply चित्रा%20वाघ filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nतळेगाव (1) Apply तळेगाव filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nशरद पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले...\nनागपूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेकजण बाहेर पडत आहेत. कुणी त्या पक्षात राहायला तयार नाही. यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद...\nपिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे...\nसिंधुदुर्गात काजूपासून होणार इथेनॉल निर्मिती\nसिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/entertainment/article-worst-condition-theaters-citys/", "date_download": "2019-08-21T00:34:06Z", "digest": "sha1:35XSI543WC32LHXGRMOFDSC3RGQMXCTR", "length": 42345, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Article On Worst Condition Of Theaters In City'S | नाट्यगृहांची ऐशीतैशी! दु��वस्थेवर कोणाचं लक्ष आहे का? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला ���ोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\n दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का\n दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का\n दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का\nमराठी नाट्यसृष्टीला समृद्ध अशी परंपरा आहे. मराठी माणूस सिनेमावेडा असण्यापेक्षा जरा अधिकच नाटकवेडा आहे, असंच सर्वसामान्यरीत्या म्हटलं जातं.\n दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का\n दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का\nअभिनेता भरत जाधव याने अलीकडेच ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात प्रयोग सुरू असताना एसी सुरू नसल्यामुळे कलाकारांना होणाऱ्या त्रासाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले. भरतबरोबरच अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृहांच्या पडझडीबद्दल, दुरवस्थेबद्दल वेळोवेळी आपली मतं, व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. मुळात महाराष्ट्रभर नाट्यगृहांची अवस्था बिकट आहे. मुंबई-पुणे-ठाणे हा पट्टा वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात सुसज्ज नाट्यगृहे मुळातच पाहायला मिळत नाहीत. काही खासगी संस्थांची नाट्यगृहं ही बऱ्या स्थितीत आहेत. मात्र, महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या अखत्यारित येणाºया नाट्यगृहांचे हाल बेहाल आहेत.\nही नाट्यगृहे बांधण्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून निधी प्राप्त होतो. या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यातील जागा या सांस्कृतिक सभागृहांसाठी देतात. शासनाच्या निधीतून नाट्यगृहाचे बांधकाम होते. पण, काही दिवसच या नाट्यगृहांची अवस्था च���ंगली राहते. कालांतराने दुरूस्तीचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. जकात बंद झाल्यापासून महानगरपालिका आणि नगरपालिका यांना आता स्वत:चे असे वेगळे उत्पन्न शिल्लक राहिलेले नाही. परिणामी, या नाट्यगृहांची दुरूस्ती करायला पैसा आणायचा कुठून त्याची काही तरतूदच बांधकाम करताना ठेवलेली नसते. नाट्यगृहाचा वापर करताना त्याचे काहीएक शुल्क आकारून ते कठोरपणे वसूल करणे, हे या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. कारण, महानगरपालिकेतील नगरसेवक या नाट्यगृहांचा वापर स्वत:च्या विविध कार्यक्रमांसाठी करीत असतात. मग, केव्हा तरी खासगीकरणाचे पिल्लू सोडून दिले जाते. सभागृहाची अवस्था वाईट आहे, तेव्हा खासगीकरण केलेले काय वाईट त्याची काही तरतूदच बांधकाम करताना ठेवलेली नसते. नाट्यगृहाचा वापर करताना त्याचे काहीएक शुल्क आकारून ते कठोरपणे वसूल करणे, हे या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. कारण, महानगरपालिकेतील नगरसेवक या नाट्यगृहांचा वापर स्वत:च्या विविध कार्यक्रमांसाठी करीत असतात. मग, केव्हा तरी खासगीकरणाचे पिल्लू सोडून दिले जाते. सभागृहाची अवस्था वाईट आहे, तेव्हा खासगीकरण केलेले काय वाईट निदान, चार पैसे तरी मिळतील किंवा निदान सभागृहाची अवस्था तरी बरी राहील, अशी कारणे पुढे केली जातात. खासगीकरण करताना अशा काही अटी घातल्या जातात की, आमदार, खासदार, मंत्री यांच्या पंटरांखेरीज कुणाला ती निविदाच भरता येऊ नये. शेवटी, हे सभागृह कुणातरी नेत्याच्या जवळच्या माणसाच्या पदरात पडते. लावण्यांचे कार्यक्रम, खासगी जेवणावळी, स्वागत समारंभ, तमाशा असा कसाही वापर करून हा खासगी गुत्तेदार त्या सभागृहाची वाट लावून टाकतो. मग, काही दिवसांतच खुर्च्या तुटलेल्या, वातानुकूलित यंत्रणा बंद पडलेली, स्वच्छतागृहे तुंबून गेलेली, विंगा तुटून गेलेल्या, ग्रीन रूमची वाट लागलेली, असले भयाण दृश्य पाहायला मिळते. केव्हा तरी हा गुत्तेदार टाळं ठोकून निघूनच जातो. त्याचा कालावधी संपला की, परत नवीन कुणी हे सभागृह चालवायला घेतच नाही.\nया सभागृहांची दुरूस्ती करण्याच्या नावाखाली थोडा फार निधी उभा केला जातो. शासनाचे सांस्कृतिक खाते काहीएक निधी मंजूर करते. काही दिवस हे सभागृह ठीक चालते. मग, परत परिस्थिती जैसे थे. निधी संपून जातो, नाट्यगृह बंद अस��्याने उत्पन्नाची मारामार असते. त्यामुळे या नाट्यगृहांची अक्षरश: वाट लागते. वारंवार यावर चर्चा झाली आहे. वारंवार विविध उपाय सुचवले गेले आहेत. पण, प्रत्यक्ष परिणाम मात्र शून्य.\nयावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली प्रॉडक्शनचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी आपलं सविस्तर मत मांडलं आहे. प्रसाद कांबळी यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील जी नाट्यगृहे वाईट अवस्थेत आहेत आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ती चालवू शकण्यास असमर्थता व्यक्त करतील, त्यांची मिळून एक यादी तयार करावी. अशा नाट्यगृहांची दुरुस्ती करण्यासाठी किती निधी लागतो, याचा अंदाज संबंधित तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तयार करण्यात यावा. ही नाट्यगृहं चालविण्यासाठी महाराष्ट्रपातळीवर नाट्यनिर्माते, कलाकार, रसिकांचे प्रतिनिधी, नाटकांचे ठेकेदार यांची एक कमिटी नेमण्यात यावी. नाट्यगृहाचे भाडे काय असावे, नाट्यगृह कसे चालवावे, त्यासाठी आचारसंहिता कशी असावी, या सगळ्या गोष्टी या क्षेत्रातील मान्यवरांनी बसून ठरवाव्यात. आता जी नवीन प्रस्तावित नाट्यगृहं महाराष्ट्रात बांधली जाणार आहेत, त्यांचा आराखडा नाटकांतील तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासून घेण्यात यावा, जेणेकरून भविष्यात या नाट्यगृहांत होणारी दुरवस्था, अडचणी होणार नाहीत.\nनाट्यगृहांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही प्रश्न फार मोठा आहे. कारण, बहुतांश नाट्यगृहांत काम करणारे कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने काम करतात. यासाठी महानगरपालिका एखाद्या कंपनीला देखभालीसाठी कंत्राट देतात. मात्र, या कंपन्यांकडून या कामगारांना अल्प वेतन मिळत असल्यामुळे अनेक नाट्यगृहांत कर्मचारी टिकत नाहीत. त्याचा परिणाम नाट्यगृहांत होणाºया गैरसोयींवर होतो. त्यामुळे या कामगारांच्या वेतनात वाढ होऊन त्यांच्या कायम वेतनासाठी नगरविकास खात्याकडून एक विशिष्ट प्रमाणात कायदा करण्याची गरज आहे. कारण, या कर्मचाºयांना मिळणारे वेतन हे लक्षणीय आणि कायमस्वरूपी असेल, तर नाट्यगृहांची होणारी गैरसोय कमी होण्यात मदत होईल. अनेक नाट्यगृहांची भाडी ही अव्वाच्यासव्वा आहेत.\nकाही नाट्यगृहं तर सुसज्ज आणि कोटींच्या घरात बांधली गेली आहेत. मात्र, असं असूनसुद्धा मग या नाट्यगृहांत वारंवार नूतनीकरण आणि दुरूस्ती का करावी लागते, हाही एक मोठा प्रश्न आहे. महानगरपालिका नूतनीकरणाच्या नावाखाली जो निधी खर्च करतात, मग नंतर परत त्या नाट्यगृहांची वाट का लागते अशा नाट्यगृहांत भाडी मात्र दिवसेंदिवस वाढतच जातात, अशी अनेक नाट्यनिर्मात्यांची तक्रार आहे. मराठी माणूस हा चांगल्या नाटकांचा भुकेला आहे. मराठी प्रेक्षक सुजाण आणि समृद्ध आहेत. त्यामुळे या समृद्ध प्रेक्षकांसाठी आणि त्यांना उत्तमोत्तम नाटकं दाखवणाऱ्या रंगकर्मींसाठी ही नाट्यगृहं सुंदर ठेवण्याची जबाबदारी सरकारसोबतच आपल्या सगळ्यांचीच आहे.\nमराठी नाट्यसृष्टीला समृद्ध अशी परंपरा आहे. मराठी माणूस सिनेमावेडा असण्यापेक्षा जरा अधिकच नाटकवेडा आहे, असंच सर्वसामान्यरीत्या म्हटलं जातं. मात्र, विष्णुदास भावेंनी सुरू केलेल्या या समृद्ध नाट्यपरंपरेला सध्या तितकाच समृद्ध काळ असतानाही, ज्या नाट्यगृहात ही मराठी नाटकं सादर केली जातात, तेथील परिस्थिती मात्र फारच रसातळाला गेल्याची उदाहरणं आता वाढली आहेत. मराठी रंगभूमीवर सातत्याने काम करण़ारी मराठी नटमंडळी झपाट्याने वाढणाºया सोशल मीडियावर नाट्यगृहांच्या दुरवस्थेबद्दल भडाभडा बोलतानाचे व्हिडीओ आपण सर्वांनीच पाहिले आहेत. यावर नेमका उपाय काय या नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का या नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का किंवा ही नाट्यगृहं सांभाळणाऱ्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था नेमकं करतात तरी काय किंवा ही नाट्यगृहं सांभाळणाऱ्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था नेमकं करतात तरी काय याचा ऊहापोह होणं, ही आता काळाची गरज बनून गेली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरोमिओ रविदास और जुलिएट देवी चा प्रयोग होणारच..\nचार काेटी रुपये खर्च करुनही आचार्य अत्रे रंगमंदिरात गळती\nपुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक\nअंकुश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा तिचे फोटो\nजाणून घ्या भरत जाधवच्या कुटुंबियांविषयी आणि पाहा त्यांचे फोटो...\n‘घाणेकर’च्या सिलिंगची विनानिविदा दुरुस्ती; युद्धपातळीवर काम सुरू\n दुरवस्थेवर कोणाचं लक्ष आहे का\nटॅलेंटला महत्त्व दिल्यास मराठी इंडस्ट्रीला मिळणार न्याय -तेजश्री प्रधान\nपरीघ विस्तारलेली मध्यमवर्गीय चौकट\nझाकिर हुसेन, ��ोनल मानसिंग यांच्यासह चार प्रतिभावंतांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप\nसीएनएक्स मस्ती आता बनलंय लोकमत मनोरंजन\nरिक्षावाल्याने साकारलेला 'कॅचरा बॉय'चा बोलबाला, जाणून घ्या रिक्षावाला कसा अभिनेता झाला\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-141/", "date_download": "2019-08-21T00:00:00Z", "digest": "sha1:VUMMQXTIW5QKLFB7RVISKPXFOA6AFMIE", "length": 11784, "nlines": 62, "source_domain": "mymarathi.net", "title": "'युडीआयएन'मुळे बनावट प्रमाणपत्रांना बसणार आळा - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune ‘युडीआयएन’मुळे बनावट प्रमाणपत्रांना बसणार आळा\n‘युडीआयएन’मुळे बनावट प्रमाणपत्रांना बसणार आळा\nसीए एस. बी. झावरे यांची माहिती; ‘आयसीएआय’कडून ‘युडीआयएन‘ प्रणाली विकसित\nपुणे : सनदी लेखापालांकडून दिली जाणारी प्रमाणपत्रे अधिकृत आहेत, याची खात्री करण्यासाठी या प्रमाणपत्रांवर ‘युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर’ (युडीआयएन)\nसक्तीचा केला जाणार आहे. त्यामुळे येत्या आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच सीएचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्याला आळा बसेल,” अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय स���ितीचे सदस्य सीए एस. बी झावरे यांनी दिली.\nद इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्याच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीने ‘युडीआयएन – प्रमाणपत्र सुरक्षेचा मार्ग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानंतर सीए झावरे पत्रकारांशी बोलत होते. प्रसंगी दिल्ली येथील प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन रणजितकुमार अगरवाल, सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या उपाध्यक्षा ऋता चितळे, खजिनदार अभिषेक धामणे, सीए शशिकांत बर्वे, सीए समीर लड्ढा, अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.\nसीए एस. बी. झावरे म्हणाले, “गेल्या काही वर्षात सनदी लेखापालांची बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे आढळले आहे. हे रोखण्यासाठी ‘युडीआयएन’ प्रणाली विकसित केली आहे. प्रमाणपत्र देताना संकेतस्थळावर जाऊन माहिती भरल्यानंतर हा क्रमांक मिळेल. तो क्रमांक प्रत्येक प्रमाणपत्रावर टाकणे अत्यावश्यक आहे. हा क्रमांक नसल्यास सदरचे प्रमाणपत्र अधिकृत धरले जाणार नाही. तसेच संबंधित सीएवर कारवाईही होऊ शकते. सीएने दिलेले प्रमाणपत्र अधिकृत आहे की नाही, ग्राहक अथवा संबंधित पक्ष तपासू शकतो. युडीआयएन क्रमांक टाकून पडताळणी करता येईल. ‘सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस’ (सीओपी) असलेल्या सीएनाच या संकेतस्थळावर जाऊन प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. ‘युडीआयएन’साठी कोणतीही नोंदणी शुल्क नाही. युडीआयएन क्रमांक घेणे १ फेब्रुवारीपासून अनिवार्य करण्यात आले. तसेच जीएसटी ऑडिट आणि टॅक्स ऑडिट प्रमाणपत्रांसाठी हे कालांतराने लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व सीओपी सीएना युडीआयएन घेणे बंधनकारक आहे. सध्या देशात केवळ तीन लाख सीए असून, त्यातील अवघ्या १ लाख १० हजार लोकांनाच ‘सीओपी’ आहे.”\nसीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीएच्या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘युडीआयएन’ हे क्रांतिकारी पाऊल आहे. प्रमाणपत्रांची सत्यता बँक, प्राप्तिकर विभाग, सेबी व तत्सम नियंत्रण संस्था पडताळू शकणार आहेत. ही प्रणाली पुण्यातील सीए एस. बी. झावरे यांच्या कल्पनेतून झाली आहे, याचा आनंद वाटतो.” सीए अभिषेक धामणे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सीए समीर लड्ढा यांनी सूत्रसंचालन केले. अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.\nपूर्व��� योजना राजकारणासाठी आता प्रत्यक्षात जनतेसाठी -मुख्यमंत्री\nतर …दुसऱ्या ‘खिलाडी’ शिवाय पर्याय नाही – कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सूर\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-295/", "date_download": "2019-08-21T00:02:42Z", "digest": "sha1:W63SUN2J4FPFNG4KKAVAQ6JJUB5WSOZM", "length": 11225, "nlines": 60, "source_domain": "mymarathi.net", "title": "सुख, शांती, समाधान हीच खरी संपत्ती- डॉ. विकास आबनावे; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune सुख, शांती, समाधान हीच खरी संपत्ती- डॉ. विकास आबनावे; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार\nसुख, ��ांती, समाधान हीच खरी संपत्ती- डॉ. विकास आबनावे; गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार\nपुणे : “माणसाकडे साधन संपत्ती किती आहे, त्यापेक्षा त्याच्याकडे सुख, समाधान आणि शांती आहे का हे महत्त्वाचा आहे. त्यामुळे संपत्तीच्या मोहात न पडता सुख, समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आयुष्यामध्ये आपल्या डोळ्यांना जे दिसते ते खरे असलेच असे नाही, त्यामुळे सर्वांनी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.\nमहाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संस्थेच्या अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जडावबाई दुग्गड विद्यालय, कोंढवा, महर्षी वाल्मिक विद्यालय, कोळविहीरे, आबनावे कला महाविद्यालय, दुग्गड माध्यमिक विद्यालय आदी शाखांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. टिळक रस्त्यावरील अशोक महाविद्यालयातील सि. धो. आबनावे सभागृहात झालेल्या या समारंभावेळी संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा पी. डी आबनावे, सहसचिव प्रकाश आबनावे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. विकास आबनावे ‘सत्य, संभ्रम, भास, आभास आणि विरोधाभास’ या विषयावर मार्गदर्शन केले.\nडॉ. विकास आबनावे म्हणाले, “भास आणि सत्य यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. समाजात दिसणाऱ्या इतर लोकांच्या मागे न लागता आपण स्वःत कसे आहोत, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आयुष्य जगत असताना चांगले वाईट प्रसंग येतात. परंतु ज्याप्रमाणे वृक्षाची पानगळ होते, त्याप्रमाणे वाईट दिवस गळून जातील आणि वृक्षाला येणाऱ्या बहराप्रमाणे आयुष्यात चांगले दिवस येतील, हे तत्व लक्षात ठेवून जगण्याची उमेद आपण ठेवायला हवी. आपण सुंदर दिसावे, यासाठी भिंतीवरचा आरसा साफ करतो. मात्र, त्याचबरोबर आपण आपल्या मनाच्या आरशात स्वतःला पाहणे अधिक महत्वाचे ठरते.”\nसुमन घोलप म्हणाल्या, “शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, तर गुरु शिष्याला जगण्याची दिशा दाखवतो. त्यामुळे शिक्षक आणि गुरु यांच्यात असलेले छोटेसे अंतर आपण समजून घेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह घडविण्यावर भर दिला पाहिजे.” पी. डी. आबनावे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शि��्षक करत असतो. शिक्षकांनी आपले विचार, आचार याचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवायला हवा.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभा आबनावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती हिरे यांनी केले. आभार शीतल आबनावे यांनी मानले.\n‘ती’ व्हिडीओ क्लिप …महापौर दालनात उलगडणार ..(व्हीडीओ)\nमंगल प्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/woman-texas-gives-birth-sextuplets-under-9-minutes-177499", "date_download": "2019-08-20T22:54:09Z", "digest": "sha1:2MP6UVBRWZZLDTTYV2NJSGGGGPVQ6MZB", "length": 12560, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Woman in Texas gives birth to sextuplets in under 9 minutes महिलेने नऊ मिनिटात दिला 6 बाळांना जन्म! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nमहिलेने नऊ मिनिटात दिला 6 बाळांना जन्म\nसोमवार, 18 मार्च 2019\nजगभरात 4.7 अब्ज गर्भवती महिला एकाच वेळी बाळांना जन्म देतात. परंतु, त्यात एखादीच महिला अशी असते जी सहा मुलांना एकाच वेळी जन्म देऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.\nटेक्सासः टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या एका महिनेने नऊ मिनिटांमध्ये एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. बाळंतीन व तिच्या सहा बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nथेलमा चैका असे बाळंतीन झालेल्या महिलेचे नाव आहे. 15 मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.50 ते 4.59 या वेळेमध्ये बाळांचा जन्म झाला आहे. सहा बाळांमध्ये चार मुले व दोन मुलींचा समावेश आहे. सहा बाळांची प्रकृती उत्तम असली तरी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. झैद हैदर व त्यांच्या पथकाने दिली.\nएकाच वेळी सहा मुलांना जन्म देण्याची ही दुर्मिळ घटना आहे. 1968 मध्ये बिरमिंगहम येथे एका महिलेने सहा मुलांना जन्म दिला होता. त्यावेळी 28 डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली होती. शिवाय, ह्यूस्टनमध्ये एका गरोदर महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला होता.\nजगभरात 4.7 अब्ज गर्भवती महिला एकाच वेळी बाळांना जन्म देतात. परंतु, त्यात एखादीच महिला अशी असते जी सहा मुलांना एकाच वेळी जन्म देऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आपल्या दोन मुलांची नावे जीना आणि जुरियल अशी ठेवली असून, इतर चार मुलांच्या नावांचा विचार करत आहे, असे थेलमा यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभ्यास केंद्र नावलैकिक मिळवेल\nमुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी...\nरुग्णालयातील प्रसुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nफरुखबाद (उत्तर प्रदेश): राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यामध्येच प्रसुती झाली. विशेष म्हणजे महिलेला मदत करण्याऐवजी नागरिक...\nकल्याण : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सिंध प्रांतातील सिंधी बांधव भारतात आले. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात त्यांचे पुनर्वसन केले गेले. या बांधवांसाठी...\nमल्हारपेठला पशुवैद्यकीय दवाखान्यास टाळे ठोकणार इशारा\nमल्हारपेठ ः येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्‍टर नाही. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्‍टरांची नेमणूक करावी, अन्यथा दवाखान्यास टाळे ठोकण्याचा इशारा...\nलोकसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड\nपुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना...\nदहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करा\nमुंबई ः राज्यातील पुराच्या संकटाची जाणीव ठेवून मुंबईतील काही प्रमुख दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर गोविंदा पथकांनी आयोजकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/cricket/", "date_download": "2019-08-20T23:34:58Z", "digest": "sha1:ZRORZF7YWG7AZ3FEFCPSV6P6JZWQJAIM", "length": 12494, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Cricket | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nमाऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय…\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nक्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम…\nसेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली…\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\nनवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं…\nदक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी भारताला विजयासाठी हव्यात 208 धावा\nकेपटा��न –पहिल्या डावात भारतावर 77 धावांची आघाडी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. चौथ्या…\nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nइंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर…\nरोहित शर्माचं जबरदस्त द्विशतक , श्रीलंकेला 393 धावांचे लक्ष्‍य.\nश्रीलंकेविरुद्धच्‍या दुस-या वनडे सामन्‍यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 393 धावांचे लक्ष्‍य दिले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत…\nभारताकडे 180 पेक्षा जास्त धावांची आघाडी,भारताचे दोन गडी बाद.\nनवी दिल्ली : दिल्ली कसोटीत चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत टीम इंडियानं दुसऱ्या डावात बाद धावांची मजल मारली आहे. सलामीवीर मुरली विजय आणि…\nश्रीलंका ३ बाद १३१, कोहलीचे विक्रमी द्विशतक.\nनवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीने (२४३) एकापाठाेपाठ एका विक्रमाला गवसणी घालण्याची अापली माेहीम कायम ठेवली. यातून त्याने रविवारी…\nशानदार शतक मुरली विजय-विराट कोहलीचे\nनवी दिल्ली – श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीने…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/zeola-collision-idea-and-airtels-tremendous-plans/", "date_download": "2019-08-20T22:33:39Z", "digest": "sha1:I33IHRE7L2UD7Z2KPDDITXCKUXVG7ER7", "length": 13540, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "जिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान . | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/तंत्रज्ञान/जिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nजिओला टक्कर आयडिया आणि एअरटेलचे जबरदस्त प्लान .\nटेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत.\n0 605 एका मिनिटापेक्षा कमी\nएकीकडे एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लान सादर केला आहे तर, दुसरीकडे आयडिया कंपनीनेही आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.एअरटेल कंपनीने नुकतचं प्रीपेड प्रॉमिस स्किमनुसार नवा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने ग्राहकांना ४४८ रुपयांत ७० दिवसांसाठी एक जीबी इंटरनेट डेटा देत आहे. रिलायन्स जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ९३ रुपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स ज्यामध्ये रोमिंग, १० दिवसांसाठी एक जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. हा रिचार्ज प्लान २जी, ३जी आणि ४जी स्मार्टफोन्सवरही करता येणार आहे.\nआयडिया कंपनीने आपल्या सध्याच्या ३०९ रुपयांच्या प्लानला अपग्रेड केलं आहे. यानुसार, आता ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्ला���मध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्ससाठी नियम लागू आहेत.युजर एका दिवसासाठी जास्तीत जास्त २५० मिनिट फ्री बोलू शकतो. आठवड्याला ही सिमा एक हजार मिनिटांची आहे. जर युजर्स दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक बोलल्यास त्याला प्रत्येक कॉलसाठी एक पैसा प्रति सेकंद या दराने पैसे द्यावे लागणार आहेत.\nरिलायन्स जिओ आपल्या ९८ रुपयांच्या टेरिफ प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स मिळणार आहे. यामध्ये रोमिंगचाही समावेश आहे. तसेच १४० फ्री एसएमएस आणि २.१ जीबी फेयर युसेज पॉलिसी अंतर्गत अनलिमिटेड हाय स्पीड डेटा देण्यात येणार आहे. जिओचा हा प्लान १४ दिवसांसाठी वैध राहणार आहे.\nअंबरनाथ-बदलापूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळ तुटल्यानं मोठा अपघात टळला .\n६५ वर्षांच्या महिलेवर १५ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे.\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\n2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2 चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ठेवणार पाऊल\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-08-20T23:03:37Z", "digest": "sha1:ZDO5QIOLRHBSW2YC4IZPFNXNOMPSIQRI", "length": 3993, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्री फोर्डला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहेन्री फोर्डला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हेन्री फोर्ड या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमिशिगन ‎ (← दुवे | संपादन)\nडेट्रॉईट ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ३० ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nडीयरबॉर्न ‎ (← दुवे | संपादन)\nहेन्री फोर्ड दुसरा ‎ (← दुवे | संपादन)\nएड्सेल फोर्ड ‎ (← दुवे | संपादन)\nहेन्री फोर्ड (निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nफोर्ड मोटर कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nमोटारवाहन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.malayalamdailynews.com/?p=294557", "date_download": "2019-08-20T23:28:12Z", "digest": "sha1:YFCTVEM4RHU6GERZYBHQNBQ3T5LLWAVK", "length": 19791, "nlines": 128, "source_domain": "www.malayalamdailynews.com", "title": "Malayalam Daily news me=\"viewport\" content=\"width=device-width, initial-scale=1.0\" />", "raw_content": "\nस्किन को जवां रखना है, 25 की उम्र से लगाना शुरू करें ऐंटी-एजिंग क्रीम **** राशिफल 03 अगस्‍त **** मॉनसून में इस वजह से होता है Acne, यूं पाएं छुटकारा **** बालों को मजूबत बनाएगा Vitamin E Oil, जानें अन्य फायदे **** ‘जजमेंटल है क्या’ की सक्सेस के बाद Kangana Ranaut ने पोस्ट किया इमोशनल वीडियो **** हिमाचल की खूबसूरत वादियों में हॉलिडे पर कंगना रनौत, फैंस को कहा शुक्रिया **** दाऊद इब्राहिम संग जुड़ा था मंदाकिनी का नाम, फिर बौद्ध मॉन्क से की शादी **** ‘मैं सनी लियोनी नहीं हूं, प्लीज फोन मत करो’ **** बारिश में खूबसूरत दिखना है, ये 4 ब्यूटी मंत्र अपनाएं **** स्वाद ही नहीं स्किन को भी चमकाता है अनानास **** गाय के घी के अनगिनत फा���दे, रोजाना खाएं गाय का घी **** राशिफल 30 जुलाई ****\nरातभर जागे शाह और गडकरी, सुबह पलट दिया गोवा में कांग्रेस का गेम\nबीजेपी ने गोवा में सरकार बना ली है और मनोहर पर्रिकर सरकार ने 16 मार्च को सफलतापूर्वक बहुमत भी साबित कर लिया है. हालांकि चुनाव परिणाम के मुताबिक बीजेपी राज्य में दूसरे नंबर की पार्टी थी और कंग्रेस सबसे बड़ी पार्टी थी फिर भी सरकार बीजेपी ने बनाई.\nबीजेपी के लिए यह संभव हो पाया क्योंकि पार्टी के गोवा प्रभारी नितिन गडकरी और राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह नतीजे आने के तुरंत बाद सक्रिय हो गए थे.\nदरअसल राज्य में बीजेपी को 13 सीटें मिली थी, वहीं कांग्रेस के पास 17 सीटें थीं. बीजेपी गोवा यूनिट के प्रभारी गडकरी ने समाचार एजेंसी पीटीआई से बात करते हुए बताया, ‘नतीजे जब सामने आए तो राष्ट्रीय अध्यक्ष जी ने मुझे कॉल किया और मुझे मिलने के लिए कहा. मैंने उनसे कहा कि मैं उनके निवास पर आता हूं, वह मेरे यहां न आएं. अगले 30 से 45 मिनट में हमने उनके निवास पर ही मिलने का फैसला किया. शाम के सात बज रहे थे. हमने गोवा के राजनीतिक हालात पर विस्तार से चर्चा की. हमारे पास नंबर्स कम थे. मैंने अध्यक्ष जी से कहा कि हमारे पास सरकार बनाने के लिए जरूरी संख्या नहीं आई. अमित शाह जी ने मुझे कहा कि गोवा में हमें सरकार बनाना है और इसके लिए मुझे तुरंत गोवा रवाना होने का निर्देश दिया.’ गडकरी ने आगे कहा कि वो वहां से सीधे अपने घर आए और वहां से गोवा रवाना हो गए.\nगडकरी ने आगे बताया, ‘गोवा में नेताओं के प्रतिनिधिमंडल ने मुझसे कहा कि मनोहर पर्रिकर के लिए रक्षा मंत्रालय छोड़कर गोवा लौटना सही नहीं है. मैंने पर्रिकर से भी बात की.’ इसके बाद, गडकरी रात भर सोए नहीं और बीजेपी गठबंधन की संभावनाओं पर काम करते रहे. वह गठबंधन, जो एक शर्त पर होने वाला था. गडकरी ने बताया, ‘रात डेढ़ बजे एमजीपी के सुदिन धावलिकर ने मुझसे मुलाकात की. मैं उनको लंबे वक्त से जानता था. हमारे बीच बातचीत हुई. उन्होंने हमें समर्थन देने की बात कही. इसके बाद गोवा फॉरवर्ड पार्टी के विजय सरदेसाई मुझसे मिलने पहुंचे.’\nगडकरी ने आगे बताया, ‘सुबह पांच बजे, उन्होंने एमजीपी और जीएफपी ने शर्त रखी कि वे बीजेपी को तभी समर्थन देंगे, जब पर्रिकर को मुख्यमंत्री बनाया जाए. मैंने सुबह पांच बजकर 15 मिनट पर अमित शाह से बात की और इस बात की जानकारी उन्हें दी. मैंने उन्हें कहा कि मैं ���ैसला नहीं कर पा रहा और मुझे उनकी राय की जरूरत है. उन्होंने कहा कि पीएम इस वक्त सो रहे हैं. उन्होंने कहा कि वह सुबह सात बजे पीएम को कॉल करेंगे. उन्होंने कहा कि अगर पर्रिकर को गोवा भेजना भी है तो बीजेपी संसदीय बोर्ड फैसला करेगी और पर्रिकर की इच्छा पर भी विचार किया जाएगा.’\nसुबह साढ़े आठ बजे शाह ने गडकरी को फोन किया और बताया कि उन्होंने पीएम और अन्य लोगों से बातचीत की. गडकरी ने बताया, ‘हर किसी का कहना है कि अगर हम गोवा में सरकार बना सकते हैं और पर्रिकर तैयार हैं तो हमें ऐसा करना चाहिए.’\nतो इस प्रकार से गोवा में बीजेपी की सरकार बनी और बीजेपी से ज्यादा सीटें लाने के बाद भी कांग्रेस हाथ मलती रह गई.\nआज तक के सौजन्य से\nकल दिल्ली जाएंगे योगी, अमित शाह से करेंगे मंत्रियों के पोर्टफोलियो को लेकर चर्चा\nक्‍या आपको भी पैकेट वाला दूध गर्म करने की आदत है, जाने दूध उबालना चाह‍िए या नहीं\nराजीव जबरदस्त एक्शन करते ‘प्रणाम’ में आएंगे नजर, टीजर हुआ रिलीज\nरांची टेस्ट: दूसरे दिन वापसी करने के इरादे से उतरेगी टीम इंडिया\nबैडमिंटन: सिंधु, सायना वर्ल्ड चैम्पियनशिप के दूसरे दौर में, पहले दौर में मिला बाई\nICC का फैसला, भारत में चैंपियंस ट्रॉफी के बदले होगा वर्ल्ड टी-20\nमैच टाई, सुपर ओवर टाई, बाउंड्री के दम पर दुनिया का नया बादशाह बना इंग्लैंड\nऐसे बनाइए भरवां करेले, खाने में लगते हैं मजेदार\nबोर्ड की परीक्षाओं की वजह से 22 नहीं 23 अप्रैल को होंगे MCD चुनाव, 26 को आएंगे नतीजे\nमोदी की आंधी में हवा हो गए यूपी के ये सियासी दिग्गज…\nपर्ची वाली EVM से होंगे 2019 के चुनाव, मशीनों के लिए 3000 करोड़ मंजूर\nसाधु-संतों से मिले मोहन भागवत, दिया राम मंदिर बनाने का आश्वासन\n‘बाहुबली 2’ निकला सबका बाप, पहले दिन कमाई का 200 करोड़ का रिकॉर्ड\nचारों तरफ से घिरा 7 लाख का इनामी बबुली, जंगल में घुसी दो राज्यों की पुलिस\nपश्चिम बंगाल के बशीरहाट में फिर भड़की हिंसा, अमित शाह भेजेंगे सांसदों की टीम\nअरुणाचल में मूसलाधार बारिश से भूस्खलन, मलबे में दबकर 5 की मौत, 9 लापता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1876", "date_download": "2019-08-20T23:48:22Z", "digest": "sha1:DFBPB64ALD27V67DQCAT7FFT4C7LRZ46", "length": 17098, "nlines": 115, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nघालीन लोटांगण, वंदीन चरण,\nडोळ्यानं पाहीन रूप तुझे...\nसोनुर्लीतील माऊलीची यात्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे सोनुर्ली सावंतवाडी जिल्यात आणि तालुक्यात येते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे.\nश्रीदेवी माऊलीसमोर नतमस्तक होताना तिने केलेल्या कृपादृष्टीचे आभार कसे आणि किती व्यक्त करावे, असा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. मातेसमोर शिरसाष्टांग दंडवत घातल्यानंतर, त्या अवस्थेत परिक्रमा पूर्ण करणे हे माऊलीच्या जत्रेत श्रद्धेचे प्रतीक समजले जाते. उपवास करून, उत्सवाच्या रात्री परिक्रमा पूर्ण केली आणि माऊलीचे तीर्थ अंगावर झेलले की भक्त धन्य होतो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांतून भक्तगण देवीच्या दर्शनास येतात. कार्तिक कृष्ण प्रतिपदा हा यात्रेचा दिवस.\nभ क्त साष्टांग नमस्कार घातल्यामुळे देवापुढे पूर्णपणे नतमस्तक होतो. त्याच्या मनातील अहंकार दूर होतो. जमिनीवर पूर्णपणे आडवे झाल्यामुळे आणि विशेषत: जमिनीकडे तोंड असल्यामुळे काही क्षणांपुरता त्याचा आसपासच्या घडामोडींशी संपर्क तुटतो. अशी भावना लोटांगण यात्रेमागे आहे.\nसाष्टांग नमस्कार करण्याची पद्धत ठरावीक आहे. देवासमोर पालथे पडून पोटाला जमिनीवर टेकवावे. दोन्ही हातांना डोक्यावर नेऊन दंडवत करावा. त्यामुळे भक्ताच्या शरीराची कपाळ, छाती, हात, पाय, गुडघे अशी आठ अंगे जमिनीशी जोडली जात असतात. शरीराला ताण पडत असतो आणि मनी शांततेची अनुभूती घेता येते.\nभक्ताने त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी; तसेच, मन:शांतीसाठी देवीला लोटांगणाचा नवस बोलण्याची शतकानुशतकांची प्रथा आहे. तो नवस जत्रेत फेडला जातो.\nउत्सवाची सुरुवात कार्तिक पौर्णिमेपासून होते. पौर्णिमेच्या दिवशी मूळ घरातील (मांड) उत्सवमूर्ती सर्व लवाजम्यासह सवाद्य मंदिरात प्रवेश करते. तेथे देवीला चुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवून ग्रंथवाचन केले जाते. ते ग्रंथवाचन त्रिपुरारी पौर्णिमा ते जत्रेच्या उत्सवापर्यंत नियमितपणे केले जाते. मुख्य जत्रोत्सवाच्या दिवशी दिवसभर मंदिरात दर्शन व नवस बोलणे-नवस फेडणे आदी कार्यक्रम सुरू असतात. माऊलीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. लोटांगणापूर्वी काही वेळ दर्शन व नवस फेडण्याचा कार्यक्रम बंद केला जातो.\nश्रीदेवी माऊली मंदिराच्या बाजूला श्रीरवळनाथ, श्रीलिंगायत, श्रीपावणादेवी यांची ��ंदिरे आहेत. सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांचे आद्यदैवत म्हणून श्रीदेवी माऊलीला मानले जाते. त्या देवीला ‘महिषासुरमर्दिनी’ असेही संबोधले जाते.\nउत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री जेवल्यानंतर आंघोळ करून उपवासास सुरुवात होते. नवस पूर्णत: निराहार व व्रतस्थ राहून केला जातो. रात्री दहानंतर प्रत्यक्षात लोटांगणांना सुरुवात होते. तत्पूर्वी मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीवर लोटांगण घालणारे भाविक पुरुष व महिला स्नान करून मंदिरात जातात. मंदिरातून घंटा व वाद्ये यांच्या नादात उत्सवमूर्ती पालखीतून बाहेर आणली जाते. पालखीसोबत पुरोहित, मानकरी आरती, भजन, मंगलाष्टके म्हणतात. त्या वेळी सोनुर्ली देवी आणि परिसरातील अन्य, देवता यांचा अंगात संचार झालेल्या व्यक्ती पालखीच्या सोबत असतात. पुरुष जमिनीवर झोपून लोटांगण घालत मंदिराची परिक्रमा पूर्ण करतात, तर महिला भाविक उभ्या उभ्या प्रदक्षिणा करून ‘लोटांगण’ पूर्ण करतात. मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून सुरू झालेले लोटांगण मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करत त्याच पायरीपर्यंत येत पूर्ण केले जाते. त्यानंतर पुन्हा अंघोळ करून मंदिराच्या पायरीवर श्रीफळ वाढवले जाते.\nमातेच्या प्रांगणात दुसऱ्या दिवशी झालेला तुलाभार कार्यक्रम अनोखा असाच असतो. त्यामध्ये केळी, नारळ, तांदूळ, साखर, गूळ अशा पाच जिनसांनी तुलाभार केला जातो. कार्यक्रम दुपारपर्यंत चालतो. तो संपला, की जत्रोत्सवाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाल्याचा कौलही घेतला जातो.\nसोनुर्ली देवीच्या मंदिराचे बांधकाम काळेत्री दगड वापरून करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील घराच्‍या बांधकामांमध्‍ये काळेत्री दगड वापरू नयेत असा दंडक आहे. सोनुर्ली गावात स्लॅबचे घर सापडणार नाही. स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल लागत नाही. गावातील मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिर्‍याचे दगड वापरले जात नाहीत. येथे विटांची घरे पाहायला मिळतात. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात.\n(प्रहार, २० नोव्हेंबर २०१३)\nमु. पो. हरकूळ खुर्द,\nता. कणकवली, जिल्हा, सिंधूदुर्ग ४१६६०१\nकिशोर गोपाळ राणे हे गेली सोळा वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचे ��िक्षण घेतल्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारितेची पदवी मिळवली. त्‍यांनी चित्रलेखा, दैनिक पुढारी या नियतकालिकांमध्‍ये सिंधुदूर्ग प्रतिनिधी म्‍हणून काम केले. त्‍यांनी साहित्‍य पुरवणीमध्‍ये उपसंपदक पदावर दहा वर्षे काम पाहिले. ते सध्‍या 'दैनिक प्रहार'च्‍या सिंधुदूर्ग आवृत्‍तीचे फिचर एडिटर म्‍हणून कार्यरत आहेत. किशोर राणे 'सिंधुदूर्ग जिल्‍हा विज्ञानप्रेमी संघा'चे अध्‍यक्ष असून ते कोकण इतिहास परिषद, पावणादेवी मत्‍स्‍योद्योग व मत्‍स्यपालन सह. सेवा सोसायटी, पावणादेवी टुर्स ट्रॅव्‍हल्‍स अॅण्‍ड हॉस्पिलिटी प्रा. लि.\nसंदर्भ: दशावतार, मानसीश्‍वर, कोकण, वेंगुर्ले तालुका\nनंदीबैल - दान देवाच्या नावानं\nपोखरबाव येथील शांततेची अनुभूती\nसंदर्भ: दाभोळे गाव, महाराष्‍ट्रातील मंदिरे, देवगड तालुका\nसंदर्भ: सावंतवाडी तालुका, लोटांगणाची जत्रा, आरती, नवस, काळेत्री दगड\nविपुल जलसंपदेने संपन्न तांबुळी-पडवे\nसंदर्भ: तांबुळी गाव, सावंतवाडी तालुका, गावगाथा\nसंदर्भ: संस्कृती नोंदी, आरती\nटिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी\nसंदर्भ: टिक्‍केवाडी, नवस, कौल, देवी, काठ्या नाचवणे (सासणकाठ्या)\nरंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा\nसंदर्भ: खेळणी, सावंतवाडी तालुका, कोकण\nगंजिफा - सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nसंदर्भ: गंजिफा, सावंतवाडी तालुका, कोकण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201810", "date_download": "2019-08-20T23:49:36Z", "digest": "sha1:CNAVXCRBO3UISHEVZFTHKK6KFVZMCR7A", "length": 5443, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "October 2018 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nजिल्ह्यातील दोन धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा झाला कमी\nजिल्ह्यातील २ धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी �\nजिल्ह्यातील लघुउद्योजकांशी येत्या शुक्रवारी पंतप्रधान साधणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातील लघु उद्योजकांशी येत्य\nसिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी\nठाण्यातील सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभा\nगोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेची चमकदार कामगिरी\nगोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्\nव्यवसायाची सुरूवात छोट्या व्यवसायाने करा – नामदेव जाधव\nमराठी माणसाला उद्योग व्यवसाय सुरू करताना आपल्याच माणसा�\nकिन्नरांच्या उन्नतीसाठी महापौरांनी घेतला पुढाकार\nकिन्नर हा समाजातील उपेक्षित घटक राहू नये तसंच हा समाज स्�\nखाडी किनारी रोहित पक्ष्यांचे थवेच्या थवे\nठाण्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. संजय गांधी राष्ट्री�\nवृक्ष प्राधिकरण समितीमधील नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार\nठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नम्रता भ\nपालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका\nठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष\nठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू\nठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nissan-cut-12500-jobs-worldwide-202112", "date_download": "2019-08-20T22:53:47Z", "digest": "sha1:KWDXWDSD2L5UERBME2DCBRTRQMQEPYCA", "length": 12357, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nissan to cut 12,500 jobs worldwide निसान मोटार 'यामुळे' करणार साडेबारा हजार कर्मचाऱ्यांची कपात | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nनिसान मोटार 'यामुळे' करणार साडेबारा हजार कर्मचाऱ्यांची कपात\nगुरुवार, 25 जुलै 2019\nनवी दिल्ली: निसान मोटर ही जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहे. निसान 2022 पर्यत जागतिक पातळीवर 12,500 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत. कंपनीच्या विक्रीत झालेली घट, वाढता उत्पादन खर्च यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक झालेल्या निस्सान मोटर्सचे अध्यक्ष कार्लोस घोन यांच्या प्रकरणातून सावरण्याचाही निसानचा प्रयत्न सुरु आहे.\nनवी दिल्ली: निसान मोटर ही जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहे. निसान 2022 पर्यत जागतिक पातळीवर 12,500 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत. कंपनीच्या विक्रीत झालेली घट, वाढता उत्पादन खर्च यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक झालेल्या निस्सान मोटर्सचे अध्यक्ष कार्लोस घोन यांच्या प्रकरणातून सावरण्याचाही निसानचा प्रयत्न सुरु आहे.\nनिसानच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 98.5 टक्के घट झाली आहे. निसानला फक्त 160 कोटी येनचा (1.48 कोटी डॉलरचा) नफा झाला आहे. निसान जपानची दुसऱ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल कंपनी आहे. उत्तर अमेरिकेत कंपनीच्या व्यवसायावर मोठाच परिणाम झाला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांना तोंड देताना वाहनांच्या किंमती आटोक्यात ठेवताना कंपनीला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\nफ्रेंड्‌स'चा तपास गुन्हे शाखेकडे\nनागपूर : सीताबर्डीतील कपड्याचे नामांकित दुकान \"फ्रेंड्‌स'मधील ट्रायल रूममध्ये छुप्या मोबाईलने विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे छायाचित्रण...\n'सकाळ' मुळे धोकादायक फांद्यांच्या छाटणी\nपुणे : नवश्‍या मारुती मंदिरासमोर असलेल्या अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक फांद्या तोडण्याची बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. या भागातील...\nमुंबई ः विकासकामांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते का, याचा विचार एमएमआरडीए करत आहे. असा महसूल मिळाल्यास विकासकामांचा दर्जा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त��री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/football-star-lionel-messi-turns-32-195534", "date_download": "2019-08-20T23:06:05Z", "digest": "sha1:OEQVVMLPELS6VJRL7P7GHAABC57RLGC5", "length": 12709, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "Football star Lionel Messi turns 32 फुटबॉलचा जादूगार मेस्सी आता ३२ वर्षांचा झाला..! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, ऑगस्ट 14, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 14, 2019\nफुटबॉलचा जादूगार मेस्सी आता ३२ वर्षांचा झाला..\nसोमवार, 24 जून 2019\nजगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मेस्सीचा आज वाढदिवस कोपा अमेरिका स्पर्धेत कतारवर अर्जेंटिनाने मात केली आणि मेस्सीला त्याच्या ३२ व्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट दिलं. या विजयामुळे अर्जेंटिना आता पुढच्या फेरीत दाखल झाली आहे.\nलिओनेल मेस्सी.. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना होत असलेल्या मेस्सीचा आज वाढदिवस कोपा अमेरिका स्पर्धेत कतारवर अर्जेंटिनाने मात केली आणि मेस्सीला त्याच्या ३२ व्या वाढदिवसाचं छानसं गिफ्ट दिलं. या विजयामुळे अर्जेंटिना आता पुढच्या फेरीत दाखल झाली आहे.\nला लिगा : १० विजेतीपदे\nचॅम्पियन्स लीग : ४\nफिफा क्लब वर्ल्ड कप : ३\nऑलिंपिक सुवर्ण : १\n१९ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप : १\nफिफा वर्ल्ड कप उपविजेतेपद : १\nकोपा अमेरिका उपविजेतेपद : ३\nबॅलेन डीओर पुरस्कार : ५\nफिफा वर्ल्ड कप गोल्डन बॉल : १\nफिला क्लब वर्ल्ड कप गोल्डन बॉल : २\nफिफा क्लब वर्ल्ड कप सिल्व्हर बॉल : १\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमी तर मेस्सीपेक्षा सरसच ः रोनाल्डो\nपॅरिस : मी लिओनेल मेस्सीपेक्षा वेगळा आहे. मी वेगवेगळ्या क्‍लबकडून खेळलो आणि चॅम्पियन्स लीग जिंकली आहे...\nएकही मिनीट न खेळल्याने रोनाल्डोविरुद्ध याचिका\nसोल :दक्षिण कोरियात येऊन केवळ राखीव खेळाडूंतच बसल्याबद्दल फुटबॉल चाहते ख्रिस्तियानो रोनाल्डोला...\nकोपा अमेरिका फुटबॉल : मेस्सी बहरला, तरीही हरला\nबेलो हॉरिझॉंते : लिओनेल मेस्सीने प्रयत���नांची शर्थ करताना आपला खेळ कमालीचा उंचावला. पण, सहकाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करू शकला नाही....\nकोपा अमेरिका फुटबॉल : 'वार'च्या कृपेमुळे उरुग्वेची जपानविरुद्ध बरोबरी\nरिओ दे जेनेरिओ : कोजी मायोशी याच्या दोन गोलमुळे जपानने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य उरुग्वेला 2-2 असे बरोबरीत रोखले. खरे तर \"वार'ने...\nकोपा अमेरिका : मेस्सीच्या गोलने अर्जेंटिनाचे आव्हान कायम\nब्राझील : येथे सुरु असलेल्या 46 व्या कोपा अमेरीका स्पर्धेत बुधवारी (19 जुन) पॅराग्वे आणि अर्जेंटिनामध्ये झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीने ...\nबार्सिलोनाला बरोबरीत रोखून टॉटेनहॅम बाद फेरीत\nटॉटेनहॅम - लुकास मौरासने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर टॉटेनहॅमचे चॅंपियन्स लीगमधील भवितव्य कायम राहिले. या गोलामुळे त्यांनी बार्सिलोनाला १...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/did-sai-pallavi-reject-dear-comrade-because-kissing-scenes-200776", "date_download": "2019-08-20T22:53:52Z", "digest": "sha1:N4FRVNKMDLSBZOQM5UQX4HQY47NWHDJE", "length": 13238, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Did Sai Pallavi reject Dear Comrade because of kissing scenes? किसिंग सीनमुळे साईपल्लवीने नाकारला 'या' सुपरस्टारचा 'हा' बिगबजेट चित्रपट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nकिसिंग सीनमुळे साईपल्लवीने नाकारला 'या' सुपरस्टारचा 'हा' बिगबजेट चित्रपट\nशुक्रवार, 19 जुलै 2019\nअर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विजय देवराकोंडाच्या सिनेमाला केवळ किसींग सीनमुळे दाक्षिणात्या अभिनेत्री साई पल्लवीने नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.\nहैद्राबाद : अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विजय देवराकोंडाच्या सिनेमाला केवळ किसींग सीनमुळे दाक्षिणात्या अभिनेत्री साई पल्लवीने नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.\nविजय लवकरच डिअर कॉमरेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भ���टीला येणार आहे. विजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काम करणार होती. मात्र आता या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक किसिंग सीन आहे, या सीनमुळेच साईने चित्रपटाला नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.\nविजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काम करणार होती. डिअर कॉमरेड सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय यांचा एक हॉट किसिंग सीन आहे. सुरुवातीला हा किसिंग सीन साई पल्लवीवर शूट करण्यात येणार होता. मात्र तिने विजय देवरकोंडाला ऑन स्क्रिन किस करण्यास नकार दिला.\nनिर्माता आणि दिग्दर्शकांच्या मते ही कथेची गरज होती. मात्र साई पल्लवीने हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीच्या वादात अखेर पल्लवीला सिनेमातून काढण्यात आलं आणि तिच्या जागी रश्मिकाला घेण्यात आलं.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुवक कॉंग्रेसच्या 5 हजार स्वयंसेवकांचे कृष्णा काठच्या 38 गावांमध्ये श्रमदान\nनाशिक ः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूराने हाहाःकार उडवून दिल्यानंतर युवक कॉंग्रेसचे पाच हजार स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले...\nपुरग्रस्त भागातील धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना करणार पाठपुरावा\nकोल्हापूर - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्याचे किंवा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान असेल ते भरून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. तसेच पडझड...\nवाहतूक बंद होऊनही \"धोका' उभाचं ; ढेबेवाडीचा पूल हटविण्याकडे दुर्लक्ष\nढेबेवाडी : वाहतूक बंद केलेले जुने पूल धडाधड कोसळत असताना ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील येथील वांग नदीवरचा जुना पूल मात्र बांधकाम विभागाने आठ...\nPro Kabaddi 2019 : मुंबईच्या बचावातील चुका हरियाणाच्या पथ्यावर\nप्रो-कबड्डी : चेन्नई : स्टार आक्रमक विकास कंडोलासमोर यू मुम्बाचा बचावही कोलमडला. त्यामुळे हरियाना स्टीलर्सने सोमवारी प्रो-कबड्डीतील लढतीत...\nपालीचे सरपंच गणेश बाळके शेकापमध्ये\nपाली : सुधागड तालुक्‍यातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बाळके ���ांनी शेकापमध्ये प्रवेश केला आहे. ते...\nहलबा समाजा तांडव आंदोलनाद्वारे वेधले लक्ष\nनागपूर : निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ हलबा समाजाने रविवारी गोळीबार चौकात तांडव आंदोलन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/vetran-congress-leader-patangrao-kadam-passes-away/", "date_download": "2019-08-20T23:05:40Z", "digest": "sha1:ERYN72WDATTLJ2XPK7XJIQN6PIHYYVXD", "length": 18153, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\n0 554 1 मिनिट वाचा\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले; ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणा��� आहेत.\nअत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी मोठेपण मिळवल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून नेहमी सांगण्यात येते. पतंगराव कदम गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यासाठी त्यांना ३ मार्च रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आजच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली होती. पतंगरावांच्या निधनाने काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पतंगरावांच्या निधनाने एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजीक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यासारख्या एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. सहकार क्षेत्राची बांधणी करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते आणि ते सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकीय यांच्या दु:खात मी सहभागी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरा लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.\nपतंगराव कदम यांचा अल्पपरिचय :\n१९४५ मध्ये सांगली जिल्ह्यातील सोनसळ येथे एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगराव कदम यांचा जन्म झाला.\nपश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात वने, मदत आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सहकार, शिक्षण क्षेत्रात ते नेहमीच अग्रेसर राहिले.\nविधानसभेवर ते सहा वेळा निवडून आले होते.\n१९६४ साली वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.\nभारती विद्यापीठाचे ते संस्थापक-कुलपती होते. ‘भारती विद्यापीठ’ युनिव्हर्सिटी, पुणे या त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या देश आणि परदेशामध्ये १८० शाखा असून ही भारतातील नामवंत आणि अग्रेसर संस्थांपैकी एक मानली जाते.\nसोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी आणि कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि. सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे ते संस्थापक आहेत.\nनवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक व्यवस्थापन महाविद्यालये देखील स्थापन केली आहेत.\nत्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी त्यांना सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल ‘मानवता सेवा अवॉर्ड’ने गौरविले होते. तसेच मराठा सेवा संघाकडून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबद्दल ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’ तसेच शहाजीराव पुरस्कार, कोल्हापुरातील उद्योग भूषण पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nMaharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201811", "date_download": "2019-08-20T23:49:57Z", "digest": "sha1:QAMVS5HI7PMFEJS3XHBFX2KP3VW5PYOL", "length": 5396, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "November 2018 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nमुंब्रा पोलीसांनी जप्त केला स्फोटकांचा मोठा साठा\nमुंब्रा पोलीसांनी स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला असू�\nपहिल्या ठाणे फूटबॉल लिगला उद्यापासून सुरूवात\nवेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली क�\nस्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन\nस्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आमदार निरंज\nगोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का\nगोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्�\nनवीन पोलीस वसाहतीजवळ एक झाड पडल्यानं दोन गाड्यांचं नुकसान\nनवीन पोलीस वसाहतीजवळ एक झाड पडल्यानं दोन गाड्यांचं नुकस�\nवेदरशेडवरील कारवाईला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं\nठाणे महापालिकेच्या वेदरशेडवरील कारवाईला स्थगिती द्याव�\nमहापालिकेतील कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लाचलुचपत विभागाकडे तक्रार\nठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कच-यात होणा-या भ्रष्टाचार�\nठाण्यातील कोळीवाड्यांचं सीमांकन महिनाभरात होणार सुरू\nठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचे\nमहावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार\nमहावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता\nठाण्यामध्ये कारच्या काचा फोडून चोरी होण्याच्या प्रकारामुळे कारमालक हैराण\nठाण्यामध्ये कारच्या काचा फोडून चोरी करण��याचे प्रकार सु�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1822", "date_download": "2019-08-20T23:45:05Z", "digest": "sha1:2GNICTSNUKYESA4H6X2ETHMIRVOIWN2S", "length": 6711, "nlines": 50, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कातळशिल्पे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nपंकज विजय समेळ 30/10/2017\nपुण्यातील त्रिशुंड गणपती हे मंदिर समाधी व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे महाराष्ट्रात अद्वितीय ठरते. मात्र, ते त्यांचे महात्म्य व त्यांतील शिल्पकाम यांमधील असामान्यता यांच्या तुलनेने दुर्लक्षित आहे. ते एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्त यांच्याकरता प्रसिद्ध होते. ते नंतर त्रिशुंड गणपती या नावाने ओळखले जाते. त्रिशुंड गणपती पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिर भरवस्तीत असूनसुद्धा ते पुणेकरांसाठी अपरिचित आहे समाधी मंदिर, सुबक कोरीव काम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्पे, शिवाचे अवतार, गणेशयंत्रे, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती यांमुळे मंदिर शिल्पदृष्ट्या व धर्मभावदृष्ट्या असाधारण आहे.\nकोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते. कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते ती कोणी आणि का खोदली ती कोणी आणि का खोदली हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्���ा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2019-08-20T22:27:30Z", "digest": "sha1:6I3DV7VFUBW4CO7ZLGX6DPHQLCDNY3RT", "length": 7641, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\n(-) Remove मुंबई%20विद्यापीठ filter मुंबई%20विद्यापीठ\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआदित्य%20ठाकरे (1) Apply आदित्य%20ठाकरे filter\nउच्च%20न्यायालय (1) Apply उच्च%20न्यायालय filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुंबई%20उच्च%20न्यायालय (1) Apply मुंबई%20उच्च%20न्यायालय filter\nरत्नागिरी (1) Apply रत्नागिरी filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nमुंबई विद्यापीठावर आर्थिक संकट\nमुंबई - मुंबई विद्यापीठात अनेक वर्षांपासून हंगामी तत्त्वावर आणि तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांएवढा...\nमुंबई विद्यापीठात बोगस मार्कशिट्सचा बाजार ; १ लाख ३५ हजारांत बोगस मार्कलिस्ट\nVideo of मुंबई विद्यापीठात बोगस मार्कशिट्सचा बाजार ; १ लाख ३५ हजारांत बोगस मार्कलिस्ट\nमुंबई विद्यापीठात बोगस मार्कशिट्सचा बाजार ; १ लाख ३५ हजारांत बोगस मार्कलिस्ट\nतुम्हाला इंजिनिअरिंगची किंवा बीकॉम बीएची डिग्री मिळवायचीय टेन्शन घेऊ नका. खिशात लाख सव्वालाख रुपये असले तर तुम्हाला हवी ती...\nसापाच्या विषावर चांदीचा उतारा\nVideo of सापाच्या विषावर चांदीचा उतारा\nसापाच्या विषावर चांदीचा उतारा\nसर्पदंशाने मृत्यू होणं ही एक मोठी समस्या बनलीय. विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. सापाचे विष शरीरात वेगानं...\n4 सप्टेंबर रोजी मुंबईतील प्���ाध्यापकांचा जलभरो आंदोलनाचा इशारा\n4 सप्टेंबर रोजी मुंबईतील प्राध्यापकांनी जलभरोचा इशारा दिलाय. 70 हजार रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी प्राध्यापकांनी आंदोलन...\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुहास पेडणेकर यांची नियुक्ती\nडॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झालीय. रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण...\nमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्व 10 जागांवर युवसेनेचा विजय\nमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्व 10 जागांवर युवसेनेनं विजय मिळवला असून अभाविपचा दारुण पराभव झाला आहे. 2010 साली झालेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://thanevarta.in/?m=201812", "date_download": "2019-08-20T23:50:14Z", "digest": "sha1:U6L6EZY6N47GX5S5CGNEL6Q4CFZJSNCH", "length": 5703, "nlines": 97, "source_domain": "thanevarta.in", "title": "December 2018 - Thanevarta", "raw_content": "\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम\nशहरातील दिव्यांगांना १० सप्ट�... 20th August 2019\n८ वर्षीय मुलाचा पाय लिफ्टमध्य�... 20th August 2019\nस्टारफीशच्या शुभम पवार या जलत�... 20th August 2019\nसंस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फ... 20th August 2019\nठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर या... 20th August 2019\nठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे निधन\nठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार\nगेल्या तीन वर्षातील वृक्षारोपण मोहिमेतील जगलेल्या झाडांची माहिती सादर करण्याचे वन सचिवांचे आदेश\nआत्तापर्यंत झालेल्या वृक्षारोपण मोहिमेत किती झाडं जिवं\nआपल्यातील कॉन्शिअसनेस म्हणजे जाणीव वाढवण्यासाठी अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन\nआपल्यातील कॉन्शिअसनेस म्हणजे जाणीव वाढवण्यासाठी अनोख्�\nसमान काम समान वेतन प्रकरणी ठाणे महापालिकेला खुलासा करण्याचे आदेश\nसमान काम समान वेतन प्रकरणी नगरविकास विभागानं ठाणे महापा�\nभिवंडी-कल्याण-शीळफाटा या २१ किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन\nभिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रूंदीकरणाच्\nनववर्षात सुट्ट्यांची चंगळ – दा. कृ. सोमण\nयेत्या मंगळवारपासून सुरू होणा-या नववर्षात काय होणार आहे\nक्लस्टरच्या अंमलबजावणीवर सर्वपक्षीय सहमतीचे शिक्कामोर्तब क्लस्टरविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी घेणार पुढाकार गावठाण-कोळीवाडेही क्लस्टरमध्ये सहभागी होवू शकतात- आयुक्त\nक्लस्टर योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरस�\nकासारवडवली ते गायमुख मेट्रो मार्गाला मंत्रीमंडळाची मंजुरी\nकासारवडवली ते गायमुख या साधारणत: ३ किलोमीटर लांबीच्या मे\nथंडीचा कडाका वाढला – थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता\nठाण्यामध्ये गेले दोन दिवस थंडीचा कडाका चांगलाच वाढला आह�\nशाई धरणाच्या निधीसाठी प्राधान्य देण्याचे महापौरांचे आदेश\nठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यास�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktapeeth-article-written-sujata-lele-191562", "date_download": "2019-08-20T23:31:12Z", "digest": "sha1:GVCAGMGSJPZ7JSI2VDIUJTS4XNHCLU7O", "length": 13460, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "muktapeeth article written by sujata lele साद दे आता | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nशुक्रवार, 31 मे 2019\nआम्ही मैत्रीचा हात पुढे केलाय, आता फक्त तुझी साथ हवीय. शेवटी मैत्रिणी आहोत आपण. तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत.\nआम्ही मैत्रीचा हात पुढे केलाय, आता फक्त तुझी साथ हवीय. शेवटी मैत्रिणी आहोत आपण. तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत.\nअसं वाटतं की उन्हाळ्यात दिवसभराचे घामाचे कपडे संध्याकाळी बदलावेत. गजरा माळावा. फ्रेश व्हावे. पण आपण स्त्रिया असल्यामुळे उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईची आपल्याला जाणीव होते अन्‌ घामेजले कपडे बदलण्याचा विचार सोडून देतो. फक्त नैसर्गिक सुगंध आणि डोक्‍यातली उष्णता कमी करणारा गजरा तेवढा माळतो. शेवटी आपण महिलाच नाही का मग येतो पावसाळा. सुरवातीला आपल्याला छानचं वाटतो. पण घराबाहेर जायचासुद्धा वैताग येतो. कुठल्याही लग्न किंवा इतर समारंभांना जावेसेच वाटत नाही. कारण एकच कपडे खराब होतील. राहिला आता हिवाळा. सुरवातीला गुलाबी थंडी छानच असते. व्यायाम करायचा उत्साह वाढतो. छान छान कपडे घालता येतात. जास्त थंडी पडू लागली की मग छान छान कपड्यांवर स्वेटर, शाल लपेटावी लागते. मग कपड्यांचे, दागिन्यांचे सौंदर्य लोकरीच्या कपड्यात झाकावे लागते. असो हे झाले आपले. पण आपली सर्वांची मैत्रीण, म्हणजे आपली सखी धरित्री. तिला विचारावेसे वाटते की, हे सखे, उन्हाळ्यात तू नंतर नंतर अगदी लंकेची पार्वती होतेस. पाचू, माणिक, हिरा, मोती, पोवळे अशा रत्नांना तुझ्यापासून दूर करतेस. पण त्यामुळे तू नाही गं छान दिसत. तुझे सौंदर्य या रत्नांमधे दडले आहे. आम्ही फक्त स्त्रियाच नाही तर सारे जण तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत. हे सखे (धरित्री सखी) तू पण दमलेली दिसते आहेस. असे असूनही पाण्यासाठी तू तहानलेली नाहीस का मग येतो पावसाळा. सुरवातीला आपल्याला छानचं वाटतो. पण घराबाहेर जायचासुद्धा वैताग येतो. कुठल्याही लग्न किंवा इतर समारंभांना जावेसेच वाटत नाही. कारण एकच कपडे खराब होतील. राहिला आता हिवाळा. सुरवातीला गुलाबी थंडी छानच असते. व्यायाम करायचा उत्साह वाढतो. छान छान कपडे घालता येतात. जास्त थंडी पडू लागली की मग छान छान कपड्यांवर स्वेटर, शाल लपेटावी लागते. मग कपड्यांचे, दागिन्यांचे सौंदर्य लोकरीच्या कपड्यात झाकावे लागते. असो हे झाले आपले. पण आपली सर्वांची मैत्रीण, म्हणजे आपली सखी धरित्री. तिला विचारावेसे वाटते की, हे सखे, उन्हाळ्यात तू नंतर नंतर अगदी लंकेची पार्वती होतेस. पाचू, माणिक, हिरा, मोती, पोवळे अशा रत्नांना तुझ्यापासून दूर करतेस. पण त्यामुळे तू नाही गं छान दिसत. तुझे सौंदर्य या रत्नांमधे दडले आहे. आम्ही फक्त स्त्रियाच नाही तर सारे जण तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत. हे सखे (धरित्री सखी) तू पण दमलेली दिसते आहेस. असे असूनही पाण्यासाठी तू तहानलेली नाहीस का आम्ही खूप चुकलेलो आहोत. आम्हाला क्षमा कर; पण तू आता हिरवीगार शालू नेस, त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या बुट्टयांची उधळण करत आमच्या मैत्रीला साद दे. सारे जण आता उन्हाळ्याला कंटाळलो आहोत. तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे. आम्ही पण सहन केले; पण आता हा वैशाख वणवा नाही सहन होत. ऐकशील ना गं मैत्रीणींचे. आमच्या हाकेला साद देशील ना गं. काळ्या ढगांना जमव आणि या काळ्या धरित्रीवर बरसायला सांग.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे. आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही...\nपार्सल पाठवणे आता होईना, पण तिकडून येईल कदाचित पार्सल ही आशा सुटेना. पावसाळी ढग जमिनीवर उतरण्याआधीच मुलाचे पार्सल पाठवण्यासाठी पॅकिंग करून एकदाची...\nदिव्यांग क्रिकेटला मान्यता मिळावी यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, त्यांना भारताने मिळवलेला विश्वकरंडक पाहायला मिळायला हवा होता. इंग्लंडमध्ये नुकत्याच...\nरिक्षावाल्यांविषयी तक्रारीच अधिक ऐकू येतात. पण, सगळेच रिक्षावाले वाईट नसतात. मला तरी चांगले रिक्षावाले भेटले आहेत. रिक्षावाला म्हटल्यावर...\nआम्हाला शिकवणाऱ्या बाईंना वंदन केले आणि घरी निघाले. गुरूंना वंदन करणे हा सहज संस्कार आहे आपल्यावर. मनात तोच विचार. घरी आल्यावरही गुरू, गुरुवंदना असेच...\nनसण्यातही हसण्याची कला आत्मसात करायला हवी. हसून ताणांना हरवायला हवे. मी खडकी कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी करते. नोकरीनिमित्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24087", "date_download": "2019-08-20T22:36:10Z", "digest": "sha1:SRJVJ3745E3SSRRTM6CSDPOASD46HTPC", "length": 2881, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भाकर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाकर\nडांगर भाकर दे नायतर विंचू चावल तुला..\n डांगर भाकर दे नायतर विंचू चावंल तुला \nRead more about डांगर भाकर दे नायतर विंचू चावल तुला..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/corporator-post-canceled-due-to-caste-verification-certificate-in-pune/", "date_download": "2019-08-20T22:28:19Z", "digest": "sha1:HDLBP2ODUC5ZDXGJKLEWOLVBJ4Q7OWQU", "length": 15357, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीला दे धक्का, सात नगरसेवकांचे पद रद्द | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nपुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीला दे धक्का, सात नगरसेवकांचे पद रद्द\nपुणे महापालिकेतील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सात नगरसेवकांनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याचे पद रद्द करण्याची शिफारस पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी राज्य सरकारकडे केली. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील सदस्यांचे पद रद्द केल्यानंतर या निर्णयाचा फटका पुण्यातील नगरसेवकांनाही बसला आहे. यात सर्वाधिक पाच नगरसेवक सत्तधारी भाजपचे आहेत, तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाकडून तशी तरतूद करण्यात अली आहे. या संदर्भातील याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील तब्बल 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाचा हा निर्णय सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांवर कारवाई करण्यात आले आहे. कारवाई झालेल्या सातपैकी सहा नगरसेविका आहेत. यात किरण जठार, फरजाना शेख, वर्षा साठे, कविता वैरागे आणि आरती कोंढरे या भाजपच्या नगरसेविकांचे पद रद्द होणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुक्साना इनामदार आणि नगरसेवक बाळा धनकवडे यांचेही पद जाणार आहे. आयुक्तांच्या शिफारशीनंतर राज्य सरकार पद रद्द झाल्याचा स्वतंत्र आदेश काढणार आहे.\nमहापालिकेत भाजप सत्ताधारी पक्ष आहे. त्यांचे संख्याबळ 97 वरून 92 वर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 42 करून 40 वर येईल. एकाच वेळी इतक्या नगरसेवकांचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने याबाबत महापालिका आयुक्तांना अशा नगरसेवकांकर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. च���्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=meat&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ameat", "date_download": "2019-08-20T23:33:16Z", "digest": "sha1:6D3UXUOOMFVOAGZA3IOQEMK2LPECW6EK", "length": 3378, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nVideo of नॉन व्हेज खाताय सावधान तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nचेन्नईत २ हजार किलो कुत्र्याचं मटण जप्त करण्यात आलंय. चेन्नई एग्मोर स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली. RPFच्या जवानांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2015/10/23/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-4/", "date_download": "2019-08-21T00:00:02Z", "digest": "sha1:MTOGEXAEQUMERIOQIVTX4ETNAXKOEGPC", "length": 52348, "nlines": 299, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ ) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nखिड़कीत एकटीच बसली होती ती. ख़ालून जाणार्‍या वाहनांकडे बघत. अजून खरंच वाटत नव्हतं. आपलं लग्न ठरलंय.\nपरवाच तर ती भेटली होती त्याला..’सुजय साने’. पहिल्यांदा बघितल्यावर फारसा मनात भरला नव्हता खरा तर तिच्या. पण त्याच्याशी बोलायला लागल्यावर तिचं मत बदलायला लागलं. अरेंज्ड मॅरेज होतं त्यामुळे अर्थात शिक्षण, करियर , पगार हे सगळं तिच्या अपेक्षांशी मॅच होणारच होतं. म्हणजे स्थळं शॉर्टलिस्ट करताना तिच्या बाबांनी तशीच स्थळं निवडली होती. तिच्या प्रमाणेच तो सुद्धा एका मल्टिनॅशनल कंपनी मधे कामाला होता, ऑल इंडिया हेड – मार्केटिंग डिवीजन. त्याचे आई वडील दोघेही उच्च शिक्षीत. वडील नुकतेच एका खाजगी कंपनीतून उच्च पदावरून निवृत्त झालेले आणि आई उच्च शिक्षीत असूनही गृहिणी. काही वर्षे ती कॉलेज मधे प्राध्यापक म्हणून काम करत होती पण नंतर तिने नोकरी सोडून घरीच ट्युशन्स घ्यायला सुरूवात केली आणि आज तिच्याकडे १० वी ते १२ वी मधले जवळपास तीस विद्यार्थी शिकायला येत होते. एक धाकटी बहीण. ती इंजिनियरिंग साठी नाशिक ला होती. मुंबई मधे जुहु सारख्या ठिकाणी ३ बेडरूम्स चा फ्लॅट होता त्याचा.\nत्याच्या घराबद्दल आणि घरातल्यांबद्दल ऐकताना तिचं मत हळूहळू अनुकूल होत गेलं. घरची पार्श्वभूमी तर चांगलीच होती. त्याच्याशी जसजसं ती बोलत गेली तसतसा त्याचा स्वभावही उलगडत गेला हळूहळू. खूप मनमोकळा वाटला तो, म्हणजे कुणाशीही पटकन मैत्री करू शकेल असा आणि पुढे जाऊन बायकोला समानतेने वागवेल असा..सीसीडी मधे त्याला भेटून आल्यावर ती विचारात गढून गेली..\nरविवार दुपार होती त्यामुळे तिचे आई, बाबा आणि भाऊ सगळेच आराम करण्याच्या मूड मधे होते. त्याने सीसीडी मधून बाहेर पडताच सांगून टाकलं होतं…\n“सो, होपिंग टू मीट यू अगेन सायली. लेट मी बी व्हेरी फ्रँक. मला तू बघितल्यावरच आवडली होतीस. पण आता तुला ठरवायचं आहे…तुला डिसीजन घेण्यासाठी मला परत भेटायचं असेल तर मी नक्की तयार आहे. पण माझ्या बाजूने तरी निर्णय झालाय. सो जस्ट लेट मी नो युवर डिसीजन. अँड टेक युवर टाइम. “\nत्याचा होकार तिने मुद्दामच घरी सांगितला नाही नाहीतर त्यांनी तिच्या मागे भुणभुण लावली असती होकार देण्यासाठी. आणि आता सगळे आराम करत होते त्यामुळे तिला विचार करायला वेळ मिळाला. सुजयचं फेसबुक प्रोफाइल तिने त्याला भेटायला जाण्या आधीच बघितलं होतं, पण आता तिने ते परत बघायचं ठरवलं. त्याचे फेसबुक मधले फोटोज, वीडियो, मित्रांचे मेसेजेस बघून त्याने सांगितलेल्या बर्‍याच गोष्टींचे संदर्भ लागत होते, त्याचं प्रवासाचं वेड, फोटोग्राफीचं वेड सगळं दिसून येत होतं…\nसंध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत तिचाही निर्णय झालेला होता.\nपुढचं सगळं खूपच पटापट झालं. त्याच दिवशी रात्री तिच्या घरून सुजयच्या घरी होकार कळवला गेला. मग लगेच दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुजयच्या घरी दोघाच्या घरच्यांनी भेटायचं ठरलं. तसे दोन्ही घरचे या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याची शक्यताच नव्हती. पण अरेंज्ड मॅरेज मधली ही एक महत्वाची पायरी असल्याने आणि पुढे दोघांच्या नातेवाईकांना कळविण्यासाठी एक ठाम निर्णय आणि पुढचं सगळं काही ठरलेलं चांगलं म्हणून अर्थात ही भेट आवश्यकच होती. सायलीला ऑफीस मधून संध्याकाळी येणं शक्य होतं आणि सुजय तर अर्ध्या दिवसासाठी ऑफीस मधे जाऊन मग ‘वर्क फ्रॉम होम’ करणार होता.\nही भेटही छानच झाली आणि सायली-सुजय ने घेतलेल्या निर्णयाला घरच्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. १५ दिवसांनी त्यांचा साखरपुडा ठरला तर ६ महिन्यांनंतर लग्न.\nखूप अंधार होता आजूबाजूला. सायली एकटीच रस्त्यावरून चालली होती. रस्त्यावर दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हतं. मागे वळून बघितलं तर मागेही काहीच दिसत नव्हतं. वार्‍याने होणारी पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. अचानक सायली थांबली.\n“आपण हे कुठे आहोत कुठे चाललो आहोत आपण तर ऑफीस मधून घरी जायला निघालो होतो. ह्या रस्त्यावर कसे आलो आणि…आणि हो…बरोबर…गीता होती बरोबर ऑफीस मधून निघालो तेव्हा…ती कुठे गेली आणि…आणि हो…बरोबर…गीता होती बरोबर ऑफीस मधून निघालो तेव्हा…ती कुठे गेली\nहवा अचानक खूप थंड झाली होती. अंग शहारत होतं. मुंबईतल्या उन्हाळ्यात एकदम एवढी थंडी कशी पडली एक विचित्र शांतता होती आजूबाजूला.. आपल्याला काहीच कसं आठवत नाही या विचाराने ती कासावीस झाली. अचानक तिच्या लक्षात आलं, आपण फोन करू शकतो….घरी किंवा भावाला किंवा मग सुजय ला तरी…असा विचार करतच तिने पर्स मधे हात घातला. मोबाइल कुठे आहे एक विचित्र शांतता होती आजूबाजूला.. आपल्याला काहीच कसं आठवत नाही या विचाराने ती कासावीस झाली. अचानक तिच्या लक्षात आलं, आपण फोन करू शकतो….घरी किंवा भावाला किंवा मग सुजय ला तरी…असा विचार करतच तिने पर्स मधे हात घातला. मोबाइल कुठे आहे पर्स होती तिच्याकडे पण ती पूर्णपणे रिकामी होती..काहीही नव्हतं त्यात..आता मात्र ती पुरती घाबरली..घामघूम झाली…\n“.हे काय होत आहे ही कुठली भय���नक जागा आहे ही कुठली भयानक जागा आहे मला काहीच कसं आठवत नाही मला काहीच कसं आठवत नाही आता मी काय करू आता मी काय करू\nतिला रडू फुटलं आता…तशीच घाबरत घाबरत ती पुढे चालायला लागली. पुढे कदाचित काहीतरी दिसेल, एखादं घर, एखादं दुकान, बस स्टॉप वगैरे..काहीतरी दिसेल, कुणीतरी भेटेल..पण रस्ता दूरदूर पर्यंत अगदी शांत होता. रस्त्यावर तर एकही दिवा दिसत नाही मग तर पूर्ण अंधार असायला हवा..पण सायलीला समोरचा रस्ता दिसत होता..मागे बघितल्यावर मागचाही रस्ता दिसत होता..अंधारात मला कसं काय दिसतंय सगळे प्रश्नच प्रश्न…असं किती वेळ चालायचं\nइतक्यात बाजूची पाने सळसळली…..इतक्या मोठ्याने आवाज आला त्यांचा की सायली घाबरून ओरडायचीच बाकी होती..पण वार्‍याची एक मोठी थंडगार झुळुक नुसती चेहर्‍यावर आली. त्यामुळे सायलीने डोळे मिटून घेतले आणि अगदी २ सेकंदात सगळं परत पूर्ववत झालं. पुन्हा तीच शांतता. डोळे परत उघडता उघडता सायलीने बघितलं की बाजूची गर्द झाडी जिथून ती वार्‍याची झुळुक आली होती ती हळूहळू हलायची थांबत होती. खालचे बुंधे आता हलत नव्हते पण पाने हळूहळू हलत पूर्ववत होत होती…पण …पण…त्या पानांच्या मागे काहीतरी होतं..काय काय होतं तिकडे कुणीतरी तिकडे उभं राहून आपल्याकडे बघत आहे अशी तीव्र जाणीव तिला झाली…कोण असेल माणूस की जनावर…घाबरून ती अक्षरश: पळत सुटली..दोन मिनिटे धावून झाली आणि ती थांबली…\nमागे खरंच कोणी आहे का धीर करून तिने मागे वळून बघितल…पुन्हा एकदा तशीच मोठी गार वार्‍याची झुळुक तिच्या अंगावरून गेली. तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. परत तशीच शांतता. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. थोडं शांत झाल्यावर तिने विचार केला, “आपण उगीच तिथून धावत पुढे आलो. तिथे झाडीमागे खरंच कुणी माणूस उभं असेल तर धीर करून तिने मागे वळून बघितल…पुन्हा एकदा तशीच मोठी गार वार्‍याची झुळुक तिच्या अंगावरून गेली. तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. परत तशीच शांतता. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. थोडं शांत झाल्यावर तिने विचार केला, “आपण उगीच तिथून धावत पुढे आलो. तिथे झाडीमागे खरंच कुणी माणूस उभं असेल तर निदान विचारता तरी येईल ना की आपण आत्ता कुठे आहोत, घरी कसं जायचं वगैरे”..असा विचार आल्यावर तिला जरा आशा वाटू लागली. ती परत मागे फिरली आणि आधी जिथे वार्‍याची झुळुक आली होती त्या जागेपाशी आली. हृदयातली धडधड तिला स्प���्ट ऐकू येत होती. एवढ्या थंडीमधेही ती घामाने पूर्ण भिजली होती. त्या झुडुपापाशी येऊन तिने सगळा धीर एकवटून हाताने त्याची पाने बाजूला सारली.\nतेवढ्यात झझझझझझझ……लख्ख प्रकाशाचा झोत तिच्या डोळ्यांवर पडला. तिने डोळ्यांवर हात ठेवला…..\n“ताई, ए ताई , अगं उठ ना आता…काय झालं स्वप्न पडलं का अशी काय घाबरलेली दिसतेयस कधी पासून तुझी उठायची वाट बघतोय आम्ही मॅडम..ही काय वेळ आहे का झोपायची कधी पासून तुझी उठायची वाट बघतोय आम्ही मॅडम..ही काय वेळ आहे का झोपायची बघ जरा..८.३० वाजलेत रात्रीचे. मी असं केलं तर मला फाडून खाल तुम्ही सगळे..पण तुझं काय बाबा आता लग्न ठरलंय ना बघ जरा..८.३० वाजलेत रात्रीचे. मी असं केलं तर मला फाडून खाल तुम्ही सगळे..पण तुझं काय बाबा आता लग्न ठरलंय ना काय पण लाड…आई म्हणाली झोपुदे जरा वेळ…दमली असेल..लाइट लावू नको नाहीतर जागी होईल ती…मज्जा आहे बाबा..पण तू उठल्याशिवाय जेवायला नाही मिळणार ना…आणि मला खूप भूक लागलीये हा. म्हणून मी लाईटच लावले..मला माहीत आहे कितीही गाढ झोपलेली असलीस तरी लाइट लावले की तू लगेच उठून बसणार…चल आता….लवकर ये..सुजयला सांगायला पाहिजे आमची ताई अशी कुठल्याही वेळेला झोपते. सांभाळून घ्या हा….”\nशेवटच्या वाक्यावर स्वत:वरच खुश होत अनिकेत जोरात हसला. सायलीने आपली उशी त्याला फेकून मारली…\n“गप्प बस रे ..किती बडबड करतोयस…जा आईला पानं घायला मदत कर. मी आलेच…”\nअनि गेल्यावर सायली तशीच बसून होती..हे काय स्वप्न पडलं मला असं विचित्र किती भयानक होतं ..पुन्हा स्वप्नातला तो सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेला. मग तिला आठवलं आज ऑफीस मधून आल्यावर चहा घेता घेता ती खिडकीत बसून लग्न ठरल्याचा विचार करत होती..मग कधीतरी डोकं जड झालं म्हणून आई ला सांगून १५ मिनिटं पडायला म्हणून गेली ती जवळपास दीड तास झोपलेली होती. आणि ते स्वप्न पडलं …\n“आई पण ना. काय झालं १५ मिनिटांनी उठवायला मला अस काहीतरी स्वप्न तरी पडलं नसतं. ” असा विचार करत ती बाथरूम मधे शिरली…थंड पाणी चेहर्‍यावर मारल्यावर तिला जरा बरं वाटलं. सुजयचा विचार तिच्या मनात आला. आज ऑफीस मधे गीताला लग्न ठरल्याचं सांगितल्यावर ती चिडवत होती,\n“काय मग आज काय फुल्ल २ व्हॉटस अप मेसेजेस आणि कॉल्स चालू असतील ना ए, काल मग लग्न ठरल्यावर रात्री त्याचा फोन आलाच असेल ना ए, काल मग लग्न ठरल्यावर रात्री त्याचा फोन आलाच असेल ��ा\nपण खरं तर काल रात्री आणि आजही दिवसभरात त्याचा फोन, मेसेज काहीच आलं नव्हतं. “जाऊदे, जेवण झाल्यावर मीच करते त्याला फोन. कदाचित दिवसभरात मीटिंग्ज असतील त्याला. वेळ नसेल मिळाला.”\nजेवण झाल्यावर सायलीने सुजयला फोन लावला. उगीचच धडधडल्यासारखं होत होतं तिला. परवाच तर एकदूम बिनधास्तपणे भेटायला गेलो होतो की त्याला. त्यानंतर त्याच्या घरीही भेटलो. पण तेव्हा असं उगीचच लाजल्यासारखं झालं नाही. मग आजच का एवढी हूरहुर लागली आहे नुसतं लग्न ठरलं कि एवढं बदलतं का सगळं नुसतं लग्न ठरलं कि एवढं बदलतं का सगळं रोज असा कोणाचाही फोन येत नाही, मग आजच त्याचा फोन आला नाही तर मी एवढी अस्वस्थ का होतेयरोज असा कोणाचाही फोन येत नाही, मग आजच त्याचा फोन आला नाही तर मी एवढी अस्वस्थ का होतेय त्याच्या फोनची मला एवढी सवय थोडीच आहे की आज फोन नाही आला तर त्याचा एवढा राग यावा त्याच्या फोनची मला एवढी सवय थोडीच आहे की आज फोन नाही आला तर त्याचा एवढा राग यावा पण त्याच वेळी आपण केला तर काय बिघडलं असंही वाटावं पण त्याच वेळी आपण केला तर काय बिघडलं असंही वाटावं तिला स्वत:ची आणि स्वत:च्या बदललेल्या पवित्र्याची गंमत वाटली. आधी फोन ची , मेसेज ची वाट बघणं, मग त्याचा राग येणं, मग तो कदाचित बिझी असेल म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि मग जाउदेत मीच फोन करते अस घायकुतीला येऊन स्वतःच त्याला फोन लावणं…आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागतोय, हे तिच्या लक्षात आलं..\nआजच ऑफीस मधे तिला रिपोर्ट करणार्‍या सिद्धार्थला त्याने वेळेत मेल करून आपल्याला लास्ट इयर च्या मॅन्यूफॅक्चरिंग आणि सेल्स ओवरहेड्स चा डेटा दिला नाही म्हणून चांगलंच सुनावलं होतं. तिच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तिने गृहीत धरलेल्या वेळेत समोरच्या माणसाने एखादी गोष्ट केली नाही की तिची खूप चिडचिड व्हायची. सिद्धार्थ बिझी असेल म्हणून त्याने डेटा उशिरा दिला असेल असं आपण त्याला नाही समजून घेतलं, किवा जाउदेत आपणच फोन करून त्याला डेटा बद्दल आठवण करून द्यावी असंही नाही वाटलं आपल्याला. खरं म्हणजे त्याच्यावर एवढं रागवायची काहीच गरज नव्हती. तो डेटा खरंच २ दिवसांनी मिळाला असता तरी नक्कीच चालणार होतं. मागची चार वर्ष आपण एकत्र काम करतोय सिद्धार्थबरोबर. तो त्याच्या कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण सायल��ने त्याला सुनावण्यामागे आणखी एक कारण होतं. तिला अंदाज होता की सिद्धार्थला आपण आवडतो. गीतानेही तसं संगितलं होतं तिला. आणि मग आपल्याही मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असा त्याचा उगीच गैरसमज होऊ नये म्हणून सायलीने असं वागायला सुरूवात केली. मित्र म्हणून, कलीग म्हणून तो खरंच खूप चांगला होता. पण त्याच्या मनातल्या तिच्याविषयीच्या भावना समजल्यावर तो समोर आल्यावर तिला उगीचच अवघडल्यासारखं वाटायला लागायचं. आता आपलं लग्न ठरल्याचं त्याला कळेल आणि मग नकळतच हा गुंता सुटेल आणि त्याच्याशी आपण पूर्वीसारखं वागू शकू, हा विचार मनात आल्यावर तिला जरा बरं वाटलं.\n“द नंबर यू आर कॉलिंग इज करेंट्ली स्विच्ड ऑफ”….फोन वरच्या मेसेज मुळे सायली आपल्या विचार चक्रातुन बाहेर आली. सुजयचा फोन बंद होता. कदाचित बॅटरी गेली असेल. मग तिने त्याचा घरचा नंबर डायल केला. त्याची आई होती फोन वर. त्यांच्याशी हाय, हॅलो करून झाल्यावर तिने सुजयला फोन देता का म्हणून विचारलं. त्यावर त्या तिला चिडवत म्हणाल्या ,\n“तरीच मी म्हटलं सुजय घरी नसताना तू आमच्याशी बोलायला फोन कसा बरं केलास अग, तो बोलला नाही का तुला अग, तो बोलला नाही का तुला आज दुपारीच ऑफीस च्या कामासाठी त्याला अचानक दिल्लीला जावं लागलं. त्यांच हेड-ऑफीस आहे ना तिथे. मधे मधे जावं लागतं त्याला. पण असं अचानक .. आज दुपारीच ऑफीस च्या कामासाठी त्याला अचानक दिल्लीला जावं लागलं. त्यांच हेड-ऑफीस आहे ना तिथे. मधे मधे जावं लागतं त्याला. पण असं अचानक .. बरं ह्याने तरी विचार करायला नको का, की माझा साखरपुडा आहे पंधरा दिवसांनी. त्याची तयारी, खरेदी करायची आहे, तर ह्या वेळी दुसर्‍या कोणाला तरी पाठवू. आता हा गेला की ४ दिवसांनतर येणार. म्हणजे त्याची खरेदी, त्याच्या पाहुण्यांची यादी, मेन्यु, फोटो आणि वीडियो शूटिंग हे सगळं तो आल्यावर ठरवता येणार. उगीच दिवस वाया जातात गं, आणि मग ऐन वेळेला घाई होते. पण मुलांना एवढा पुढचा विचार कधी करताच येत नाही बघ. लग्न झाल्यावर तूच बदल त्याच्या सवयी आता. आम्ही तर हात टेकले बाई.”\nसुजयच्या आईचं बोलणं संपता संपत नव्हतं.\n१० मिनिटांनी फोन ठेवल्यावर सायलीने विचार केला ,\n त्याला मला साधा एक मेसेज करून काळवावसं पण नाही वाटलं का मला त्याच्याशी बोलायची ओढ वाटली तशी त्याला नाही वाटली का मला त्याच्याशी बोलायची ओढ वाटली तशी त्य��ला नाही वाटली का आणि फोन स्विच्ड ऑफ आणि फोन स्विच्ड ऑफ त्याची आई म्हणाली की तो दुपारी गेलाय म्हणजे २ तासात पोहोचला असणार. म्हणजे फ्लाइट मधे आहे म्हणून फोन बंद आहे अशी तर शक्यताच नाही. मग फोन बंद का ठेवलाय त्याने त्याची आई म्हणाली की तो दुपारी गेलाय म्हणजे २ तासात पोहोचला असणार. म्हणजे फ्लाइट मधे आहे म्हणून फोन बंद आहे अशी तर शक्यताच नाही. मग फोन बंद का ठेवलाय त्याने की खरंच बॅटरी गेली असेल फोनची की खरंच बॅटरी गेली असेल फोनची आपण असा त्याच्या बाजूने सारखा विचार का करतोय आपण असा त्याच्या बाजूने सारखा विचार का करतोय आई म्हणते ना, वेळ काढायचा असेल की कसाही काढता येतो. आणि मोबाइल बंद असला तरी दुसर्‍या कोणत्याही फोन वरुन तो फोन करू शकतोच ना आई म्हणते ना, वेळ काढायचा असेल की कसाही काढता येतो. आणि मोबाइल बंद असला तरी दुसर्‍या कोणत्याही फोन वरुन तो फोन करू शकतोच ना” ती हिरमुसली. “गीताचं सुद्धा आत्ताच २ महिन्यांपुर्वीच लग्न झालं आहे. त्याच्या आधी ४ महिने तीचं लग्न ठरलं आणि त्यानंतर ती सतत फोन वरच दिसायची. कधी मेसेज, कधी कॉल्स, ब्रेक मधे आपण बोलायला गेलो की ही आपली तिच्याच जगात असायची. लग्न ठरल्यावर पहिल्याच दिवशी आम्ही दोघं रात्री २ वाजेपर्यंत फोन वर गप्पा मारत होतो. फोन ठेवावासाच वाटत नव्हता. असं म्हणाली होती गीता. त्यानंतर रोज सांगायची काल आम्ही इतक्या इतक्या वाजेपर्यंत बोलत होतो वगैरे. शुक्रवारी संध्याकाळी तर ती ऑफीस अवर्स संपण्यचीच वाट बघायची आणि मग ते फिरायला जायचे, मूवी ला जायचे, डिनर ला जायचे. आणि प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तो तिला काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचा.”\nही एकत्र फिरण्याची, बोलण्याची, एकमेकांबरोबर पुढचं आयुष्य प्लॅन करण्याची ओढ किती मस्त असते. असंच काहीसं तिच्या बाकीच्या लग्न झालेल्या आणि लग्न ठरलेल्या मैत्रीणीही सांगायच्या. सायलीचं सुद्धा असंच झालं होतं. त्याच्याशी बोलायची, त्याला जाणून घायची, आपल्याबद्दल त्याला सांगायची आतून ओढ वाटत होती. पण त्याच्या अशा निरस वागण्यामुळे ती गोंधळून गेली होती.\n“काय करत असेल तो आत्ता माझ्याबद्दल विचार करत असेल का माझ्याबद्दल विचार करत असेल का\nविचारांच्या तन्द्रितच तिने लॅपटॉप उघडला. झोपण्याच्या आधी १५-२० मिनिटं तिच्या कॉलेज मधल्या सगळ्या मैत्रिणी चॅटिंगसाठी ऑनलाइन येत. त्यांच��� दिवसही ठरलेले होते. मंगळवार आणि शुक्रवार. रात्री १०.३० ची वेळही ठरलेली होती. आपापल्या बिझी रुटीन मधून वेळ काढून एकमेकींशी संपर्कात राहण्याचा हाच सोप्पा उपाय होता. तिने स्काईप वर लॉग इन केलं. तिला ५ मिनिटं उशिरच झाला होता खरं तर. मग सगळ्या मैत्रिणिंची बडबड सुरू झाली. सायली खरं तर आज सगळ्यांना सांगणार होती लग्न ठरल्याचं. आपण हे सांगितल्यावर कोण कोण काय काय म्हणेल आणि सुजयचा फोटो दाखवण्यासाठी सगळ्याजणी कशा मागे लागतील हे सगळं सायलीला माहीत होतं. पण का, कोण जाणे तिला इच्छाच झाली नाही हे मैत्रिणींना सांगण्याची. बोलता बोलता सहज ब्राऊझर उघडून तिने फेसबुक वर लॉग इन केलं. उजव्या बाजूला ऑनलाइन फ्रेण्ड्स च्या लिस्ट मधे सुजयही होता. म्हणजे सुजय आत्ता ऑनलाइन होता सायली खुश झाली. त्याच्यावरचा राग विसरून तिने त्याला मेसेज केला “हाय, आर यु देयर सायली खुश झाली. त्याच्यावरचा राग विसरून तिने त्याला मेसेज केला “हाय, आर यु देयर” पण पुढच्याच क्षणाला तिची भयंकर निराशा झाली कारण तिचा मेसेज गेल्या गेल्या त्याने साइन आउट केलं होतं.\n” हे काय आहे हा जाणून-बुजून मला अव्होईड करतोय का हा जाणून-बुजून मला अव्होईड करतोय का\n” चला बाय, बाय, बाय, बाय…..” सगळ्याजणी जोरात ओरडल्या तसं सायलिनेसुद्धा बाय म्हणून लॅपटॉप बंद केला.\nथोडीशी अस्वस्थच होत ती झोपायला गेली. ‘उद्या तरी त्याच्याशी बोलणं होईल का’ मनात उलट सुलट विचार येत असतानाच तिचा डोळा लागला. पण ती गाढ झोपली नव्हती. अर्धवट झोपेत असतानाच तिला अचानक संध्याकाळी पडलेलं ते स्वप्न आठवलं. ती झुडुपामागे कोण होतं ते पाहायला तिकडे गेली आणि तिने हाताने त्या झुडूपाची पाने बाजूला सारली. मागे कोणीच नव्हतं. तेवढ्यात प्रकाशाचा एक लख्ख झोत तिच्या डोळ्यांवर पडला. तिने आपले हात डोळ्यांवर ठेवले……..आणि मग ती जागी झाली होती. आता तिला आठवलं, हात डोळ्यांवर घेताना आपण त्या झुडूपाची बाजूला केलेली पाने हळूहळू एकत्र येत होती आणि राहिलेल्या त्या छोट्याश्या फटीतून कुणाचा तरी चेहरा अर्धवट तोही पुसटसाच दिसला होता. पण तेवद्यात ती जागी झाली होती आणि त्यामुळे अगदी शेवटी दिसलेली ही गोष्ट तिच्या तेव्हा लक्षात आली नाही. कोण’ मनात उलट सुलट विचार येत असतानाच तिचा डोळा लागला. पण ती गाढ झोपली नव्हती. अर्धवट झोपेत असतानाच तिला अचानक संध्याकाळी पडलेलं ते स्वप्न आठवलं. ती झुडुपामागे कोण होतं ते पाहायला तिकडे गेली आणि तिने हाताने त्या झुडूपाची पाने बाजूला सारली. मागे कोणीच नव्हतं. तेवढ्यात प्रकाशाचा एक लख्ख झोत तिच्या डोळ्यांवर पडला. तिने आपले हात डोळ्यांवर ठेवले……..आणि मग ती जागी झाली होती. आता तिला आठवलं, हात डोळ्यांवर घेताना आपण त्या झुडूपाची बाजूला केलेली पाने हळूहळू एकत्र येत होती आणि राहिलेल्या त्या छोट्याश्या फटीतून कुणाचा तरी चेहरा अर्धवट तोही पुसटसाच दिसला होता. पण तेवद्यात ती जागी झाली होती आणि त्यामुळे अगदी शेवटी दिसलेली ही गोष्ट तिच्या तेव्हा लक्षात आली नाही. कोण कोण होतं तिकडे नीट दिसलं नव्हतं तरीही नुसता तो विचार केल्यावरही तिला जाणवत होतं की ते जे कुणी होतं ते तिच्याकडे रोखून बघत होतं. हा विचार मनात येताच तिचा नुसता थरकाप उडाला. तिने डोळे मिटलेले होते.\n“डोळे उघडू का मी अंधारात माझ्या शेजारी कुणी उभं असेल तर अंधारात माझ्या शेजारी कुणी उभं असेल तर\nकधी नव्हे ते तिला एकटेपणाची भीती वाटली. ‘हे स्वप्नातलं का आठवतंय मला सारखं’ तिला झोपही येईना आणि एकटेपणाची भीती पण जाईना. मग तिला आठवलं अनिकेत कधी कधी जागून अभ्यास करत असतो. तोही इंजिनियरिंगलाच होता. बरेचदा प्रॉजेक्ट सबमिशनच्या वेळेला तो रात्री उशिरा पर्यंत जागून त्याचं काम करत असायचा.\n“आजही जागा असेल का तो त्याच्याच खोलीत जाऊन बसू का जरा वेळ त्याच्याच खोलीत जाऊन बसू का जरा वेळ\nतिने धीर करून डोळे उघडले. खोलीत कुणीच नव्हतं. तिने सगळीकडे नजर फिरवली. तीचं ड्रेसिंग टेबल, त्याला लागून असलेल तीचं कॉंप्यूटर टेबल. आणि त्याच्या शेजारची अर्धवट उघडी खिडकी. खिडकीच्या दुसर्‍या बाजूला असलेलं तीचं बुक शेल्फ आणि वॉर्डरोब. आणि त्याच्या बाजूने तिच्या खोलीचा दरवाजा…..तोच ती चमकली….तिची नजर भराभर मागे फिरली….खिडकी\n झोपायच्या आधी आपण लावली होती की ती खिडकी…रोजच लावतो. आज नक्की लावली ना पण\nतिला नीट काही आठवेचना.\n“आपण आज इतके विचारात होतो की कदाचित विसरलो असू. आणि जर लावली असती तर मग आपोआप खिडकी उघडेलच कशी\nशेवटचा विचार मनात येताच ती पुन्हा घाबरली. पुन्हा ते स्वप्न आठवलं, तो चेहरा, ती थंड वार्‍याची झुळुक, ती शांतता, तो निर्जन रस्ता..तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. ती तशीच भराभर तिच्या खोलीच्या बाहेर पडली. आता एक क्षणही तिला तिच्या ख���लीत राहायच नव्हतं. अनि ची खोली तिच्या खोलीला लागूनच होती. तिने हळूच त्याच्या खोलीचं दार उघडलं. आत अंधार होता.\n“अनि झोपलाय वाटतं. आता काय करू” ती तशीच विचार करत उभी राहिली.”आई-बाबा पण झोपलेले दिसतायत.”\nतोच तिला मागे कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी होतं तिच्या मागे. एक हळूच विचित्र असा आवाज आला आणि तेवढ्यात एक थंड हवेचा झोत तिच्या मानेवर आला. ती भीतीने अर्धमेली झाली. अनिला हाक मारायला पाहिजे. पण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. धीर करून ती मागे वळली. तिकडे अंधारात….\n3 comments on “अज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची च��हूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/arvind-savant-news/", "date_download": "2019-08-20T22:34:51Z", "digest": "sha1:EGCHSSYVEJKWRA6YDKXLUWRI6PKNNI3G", "length": 6545, "nlines": 106, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "उद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार - अरविंद सावंत", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nउद्योगांचे पुनरुज्जीवन व पुनर्विकास करणार – अरविंद सावंत\nअरविंद सावंत यांनी आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. देशातील उद्योग पुनरुज्जीवित व पुनर्विकसित करून बेरोजगारीची समस्या दूर करण्यास प्राथमिकता असेल असा विश्वास श्री सावंत यांनी व्यक्त केला.\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nउद्योग भवनात आज श्री. सावंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय अवजड उद्योग विभागाचा पदभार स्वीकारला. विभागाचे सचिव अशाराम सिहाग यांच्यासह उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. सावंत यांचे स्वागत केले. श्री सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, देशातील उद्योग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे. या खात्याचा मंत्री म्हणून नवीन संकल्प घेऊन उद्योगांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. देशात शेती व बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभाग महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. यासाठी उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांचा पुनर्विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असे श्री. सावंत म्हणाले.\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेला उद्यापासून सुरवात\nकोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली; चार जखमी\nसर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यास राज्यात शिवस्वराज्य येणार – धनंजय मुंडे\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा-…\n‘मोदींविरोधात जोरदार आवाज उठवण्यात…\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद,…\nईडी विरोधात मनसे आक्रमक; २२ तारखेला ठाणे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maharashtra-closes-residents-of-pandharpur-visit/", "date_download": "2019-08-20T23:21:21Z", "digest": "sha1:Q52LWDXR6C2OLTFYRNRBSBBUIFCRB7MK", "length": 7036, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'महाराष्ट्र बंद' : पंढरपुरात भाविकांचे हाल", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘महाराष्ट्र बंद’ : पंढरपुरात भाविकांचे हाल\nसकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती. यामुळे विठ्ठलाच्य��� दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.\nपंढरपूर शहराकडे येणारे रस्ते आंदोलकांनी रोखून धरल्याने खाजगी वाहतूक ठप्प आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २०० एसआरपीची जादा कुमक बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडण्यासाठी सकल मराठा समाजाचे तरुण प्रयन्तशील आहेत.\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nदरम्यान, कुर्डूवाडी शहरातील सर्व रस्ते , बायपास येथे तरुळक वाहतुक सुरु होती , रस्त्यावर चार चाकी एकही वाहन दिसत नव्हते , तालुक्याक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील एस.टी.सेवा , माढा तालुका मोटार चालक मालक संघ , यांच्यासह विविध संघटनांनी आज वाहतुक बंद करुन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. साप्ताहिक मंडई , साप्ताहीक जनावरांचा बाजारही बंद होता . यावेळी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\n‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते – लष्करप्रमुख\nपाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एका जवान शाहिद, चार जखमी\nअटकपूर्व जमीन मिळण्यासाठी पी. चिदंबर सुप्रीम कोर्टात\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nआदित्य ठाकरेंनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची…\n‘चौकशी कोहिनूर मीलची नाही, तर मराठी…\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य…\n….असं असताना भाजप सेनेचे यात्रा काढतातच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bamboo-cultivation-will-be-done-1451-hectors-sindhudurg-district-19352", "date_download": "2019-08-20T23:35:17Z", "digest": "sha1:VQ4DEJHZFWDE3S46FRM67JUGK2SBFKEB", "length": 14222, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Bamboo cultivation will be done in 1451 hectors of Sindhudurg district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार १४५१ हेक्टरवर बांबू लागवड\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार १४५१ हेक्टरवर बांबू लागवड\nबुधवार, 15 मे 2019\nफळलागवड करण्यावर आतापर्यंत भर देण्यात आला. एमआरजीएसच्या शासन निर्णयात बांबू लागवडीचा समावेश असल्याने या योजनेतून बांबू लागवड करण्याचे नियोजन आहे.\n- के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.\nसिंधुदुर्ग : एमआरजीएस योजनेअंतर्गत फळझाड लागवडीव्यतिरिक्त आता बांबू लागवडीसही प्राध्यान देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर त्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील १४५१ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत बांबू लागवडीतून शेतकऱ्याला हमखास उत्पन्न मिळत आहे.\nएमआरजीएस योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यात फळलागवड करण्यावर भर दिला गेला, परंतु गेल्या काही वर्षांत बदललेल्या वातावरणाचे फळलागवडीवर होणारे परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत. किफायतशीर ठरेल अशा बांबू लागवडीला आता प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nजिल्ह्यात १ हजार हेक्टर क्षेत्रात बांबू लागवड करण्यासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले होते. शेतकऱ्यांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १४५१ हेक्टरवर बांबू लागवडीचे प्रस्ताव प्राप्त झाले. यामध्ये देवगड- १३६.१८ हेक्टर, वैभववाडी- १७५.४९ हेक्टर, कणकवली २४९.५२, मालवण १७५.२ हेक्टर, कुडाळ ३१७.३१, वेंगुर्ला ११९.२६, सावंतवाडी १६६.२७, दोडामार्ग १०२ हेक्टर अशाप्रकारे १४५१.२३ हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nतालुकानिहाय बांबू लागवडीचे नियोजन (हेक्टरमध्ये):\nबांबू bamboo बांबू लागवड bamboo cultivation जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उत्पन्न मालवण कुडाळ\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/do-not-expect-support-un-security-council-muslim-countries-foreign-minister-mahmood-qureshi/", "date_download": "2019-08-21T00:29:18Z", "digest": "sha1:QLV2ZRAGGGTSHXS7HA23MKXCIHKYKEOI", "length": 32965, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do Not Expect Support From Un Security Council & Muslim Countries - Foreign Minister Mahmood Qureshi | संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nलैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझ��पूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्��ा टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nसंयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी\nDo not expect support from UN Security Council & Muslim countries - Foreign Minister Mahmood Qureshi | संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी | Lokmat.com\nसंयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी\nजम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही.\nसंयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी\nइस्लामाबाद : जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही. त्यामुळे ‘मूर्खांच्या नंदनवन��त’ राहू नये, असा सल्ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या देशवासीयांना दिला आहे.\nपाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादेत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानी नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘नव्या प्रकारचा संघर्ष’ सुरू करावा, असे म्हटले. ‘तुम्ही लोक मूर्खांच्या नंदनवनात जगू नका. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कोणीही हार घेऊन स्वागताला उभे राहणार नाही. कोणीही तुमची तेथे वाट बघणार नाही,’ असे कुरेशी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आम्ही त्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दाद मागू, असे जाहीर केले होते. कलम ३७० घटनेतून रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगून पाकिस्तानने ‘वस्तुस्थिती’ स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे.\nकुरेशी यांनी कोणत्याही मुस्लिम देशाचे नाव न घेता सांगितले की, ‘मुस्लिम समुदायाचे पालकदेखील (गार्डियन्स आॅफ उम्माह) त्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने उभे ठाकणार नाहीत. जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध असतात. एक अब्जाच्या वर लोकसंख्येचा भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोकांनी तेथे गुंतवणूक केलेली आहे. आम्ही नेहमीच उम्माह आणि इस्लामबद्दल बोलतो; परंतु मुस्लिम समुदायाच्या पालकांनीदेखील भारतात गुंतवणूक केलेली असून, त्यांचे स्वत:चे हित तेथे आहे.’\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nPakistanunited nationsIndiaJammu Kashmirपाकिस्तानसंयुक्त राष्ट्र संघभारतजम्मू-काश्मीर\nव्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार\nटवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स\nएमआयटी,सिंबायोसिस जम्मू-काश्मिरमध्ये जाण्यास इच्छुक\nदेशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nचीन उत्पादित वस्तूंवर 1 सप्टेंबरपासून कॅटचा बहिष्कार\nइम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल���ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\n...म्हणून LOCवरील 'या' भागातल्या हिंदूंच्या घरं अन् मंदिरांवर फडकतायत पाकिस्तानी झेंडे\nकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा\n मोदींच्या लोकप्रियतेचा नवा उच्चांक, बेयर ग्रिल्सचं 'हे' ट्विट\nझाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=culture&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aculture", "date_download": "2019-08-20T22:23:50Z", "digest": "sha1:ET2OUKZCPAM5BOEWNMVF6YIGUUVZK5CC", "length": 5644, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nप्रजासत्ताक%20दिन (1) Apply प्रजासत्ताक%20दिन filter\nप्रजासत्ताक%20दिन%202019 (1) Apply प्रजासत्ताक%20दिन%202019 filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमहात्मा%20गांधी (1) Apply महात्मा%20गांधी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nरविशंकर%20प्रसाद (1) Apply रविशंकर%20प्रसाद filter\n'वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती' - टॉम वडक्कन\nनवी दिल्ली : पुलवामा येथे 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान हुतात्मा झाले. या प्रकरणावरून...\nप्रजासत्ताक दिन 2019 :: लष्कर, हवाई दल, नौदलाचं सामर्थ्य आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन\nप्रजासत्ताक दिन 2019 : नवी दिल्ली : लष्कर, हवाई दल, नौदल यांचे सामर्थ्य आणि भारतीय संस्कृतीचे विविध चित्ररथांतून दर्शन हे सर्व...\nढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..\nVideo of ढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..\nढोल ताशांच्या गजराने दुमदुमलं स्वीडन.. स्वीडनच्या कार्निवलमध्ये मराठी संस्कृतीचा डंका..\nस्वीडनमधल्या लँड्सक्रोना शहरात दरवर्षी तीन दिवसांच्या कार्निवलचं आयोजन करण्यात येतं..यात जगभरातले कलाकार आपल्या कलेचं दर्शन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agro-vision-camera-keeps-eyes-crop-4118", "date_download": "2019-08-20T23:38:48Z", "digest": "sha1:EJJYIUWHJIRLOFCMA3WDROMHHFFO6D43", "length": 12499, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agro vision ,camera keeps eyes on crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकॅमेरा ठेवतो पिकावर नजर\nकॅमेरा ठेवतो पिकावर नजर\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nहरितगृहातील पिकांच्या वाढीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी काही कंपन्यांनी आता कॅमेराचा वापर करण्यास सुरवात केली आहे.\nहरितगृहातील पिकांच्या वाढीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी काही कंपन्यांनी आता कॅमेराचा वापर करण्यास सुरवात केली आहे.\nया तंत्रज्ञानामध्ये कॅमेरा तसेच संगणकप्रणालीचा वापर करण्यात आला आहे. हा कॅमेरा हरितगृहाच्या आतल्या बाजूला बसविलेला आहे. या कॅमेरा अतिशय सूक्ष्म छायाचित्रण करतो. त्याचबरोबरीने या कॅमेराच्या माध्यमातून पीकवाढीतील प्रत्येक टप्प्यांचे चित्रण होते. त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल केले जातात. पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यातील छायाचित्र मिळत असल्याने तज्ज्ञांना वनस्पतीच्या वाढीचा नेमकेपणाने अभ्यास करता येणार आहे. त्यानुसार उत्पादनवाढीसाठी विशेष उपाययोजना करणे शक्य होईल. यामध्ये जमा झालेल्या चित्रणाचा उपयोग संशोधनासाठी होणार आहे. ही जमा झालेली माहिती संबंधित तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिव��� व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nस���ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-success-story-dilip-moretargavdistsatara-16042?tid=151", "date_download": "2019-08-20T23:44:00Z", "digest": "sha1:BL7VAOLZT6T7LTBM3DQO7HHRX2SDYMYL", "length": 14468, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, success story of Dilip More,Targav,Dist.Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nढोबळी मिरचीचा मुंबई मार्केटमध्ये वर्षभर पुरवठा\nढोबळी मिरचीचा मुंबई मार्केटमध्ये वर्षभर पुरवठा\nढोबळी मिरचीचा मुंबई मार्केटमध्ये वर्षभर पुरवठा\nरविवार, 27 जानेवारी 2019\nतारगाव हे कोरेगाव तालुक्यातील गाव. या गावशिवारात कृष्णा नदी असल्याने शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध असते. गावातील दिलीप बाबासाहेब मोरे हे प्रगतशील शेतकरी.\nतारगाव हे कोरेगाव तालुक्यातील गाव. या गावशिवारात कृष्णा नदी असल्याने शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध असते. गावातील दिलीप बाबासाहेब मोरे हे प्रगतशील शेतकरी.\nदिलीप मोरे यांचे वडील बाबासाहेब हे १९८५ पासून खुल्या क्षेत्रात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत असल्यामुळे या पिकाच्या व्यवस्थापनाबाबतचा चांगला अनुभव दिलीप मोरे यांच्याकडे होतात. शहरी बाजारपेठेत रंगीत ढोबळी मिरचीची मागणी लक्षात घेऊन मोरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून खुल्या क्षेत्राऐवजी पॉलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरची लागवडीस सुरवात केली. मोरे यांची पाच गुंठ्यांची दोन पॉलिहाउस आहेत. वर्षभर मिरचीचे उत्पादन मिळण्यासाठी मोरे दोन टप्प्यात ढोबळी मिरचीची लागवड करतात.\nअसे आहे पीक नियोजन\nबाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जानेवारी आणि जुलै महिन्यात लागवड.\nलागवडपूर्वी प्रत्येक पॉलिहाउसमधील मातीमध्ये शेणखत चांगल्याप्रकारे मिसळून साडेचार फुटाचे गादीवाफे तयार केले जातात. त्यानंतर ठिबक लॅटरल अंथरली जाते.\nदोन रोपात दोन फूट आणि दोन ओळीत दीड फूट अंतर ठेवले जाते. पाच गुंठे क्षेत्रात ११०० रोपांची लागवड केली जाते.\nलागवडीनंतर आठ दिवसांनी आळवणी दिली जाते. याचबरोबरीने पीकवाढीच्या टप्‍प्यानुसार एक आ�� एक दिवस विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते.\nफळ लागेपर्यंत दर पंधरा दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनातून जीवामृत दिले जाते.\nएकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणावर भर दिला आहे. शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाते. याचबरोबरीने कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर केला जातो.\nलागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी लाल, पिवळ्या ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू होऊन पुढे सहा महिने उत्पादन मिळते. पाच गुंठे क्षेत्रांतून सुमारे तीन टन उत्पादन मिळते.\nपॉलिहाउसमधील पीक व्यवस्थापनाची सर्व कामे कुटुंबातील सदस्य करत असल्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. पीकवाढीच्या टप्‍प्यात प्रत्येकाचे लक्ष असल्याने मिरचीचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. त्यामुळे नफ्यात वाढ होते.\nबॉक्समध्ये दहा किलो ढोबळी मिरची पॅकिंग करून मुंबईतील हॅाटेल व्यवसायिकांना पाठविली जाते. वर्षभर पुरवठ्याचे नियोजन केले असल्याने मागणीनुसार पुरवठा केला जातो. आत्तापर्यंत प्रतिकिलोस सरासरी ३० ते १२० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. रंगीत ढोबळी मिरचीला डिसेंबर, जानेवारी महिन्यांत चांगला दर मिळतो.\nशेती ढोबळी मिरची capsicum ठिबक सिंचन\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nढोबळी मिरचीचा मुंबई मार्केटमध्ये वर्षभर...तारगाव हे कोरेगाव तालुक्यातील गाव. या गावशिवारात...\nबाजारपेठेनुसार ढोबळी मिरची, काकडीचे...कडबनवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी कमी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nरंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन,...सामान्यपणे भाजीपाला, फुलपिके आदींच्या...\nनियोजन, सातत्यामुळे शेडनेटमधून वाढवले...शेतकरी ः विक्रम पांढरे गाव ः खुपसंगी, ता....\nशेडनेट, पॉलिहाउसने घडविला नवा अध��यायअॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी अॅवॉर्ड ...\nशेडनेटमधील शेती करते आर्थिक प्रगती आर्थिकदृष्ट्या न पडवणाऱ्या पारंपरिक पिकांना...\nकाकडीच्या गटशेतीचा यशस्वी ‘संकल्प’ प्रतिकूल हवामानाशी सुसंगत अशा संरक्षित शेतीचा...\nशेडनेटमधील बीजोत्पादनाने दिली अार्थिक...लोणी (ता. रिसोड जि.वाशीम) येथील रामकृष्ण सानप...\nशेडनेटच्या विविध पिकांतील जिद्दी मास्टर...न कळण्याच्या वयात आईचे छत्र हरविले. पण वडिलांचे व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=7IStYrL1KqKv1joDturYNA%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:43:14Z", "digest": "sha1:U5H3YJZ6A6TZ4XKKUL7GANICL35D3OCA", "length": 12534, "nlines": 259, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Shirur District Pune ( तालुका शिरूर जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - शिरूर\nआलेगाव पागा गाव माहिती\nबाभुळसर खुर्द. गाव माहिती\nबांभूलसर बु गाव माहिती\nचौधार बेंड गाव माहिती\nधुमाळवाडी (एन.वी.) गाव माहिती\nफरादवाडी (एन.वी.) गाव माहिती\nफुटनवाडी अखरीमल गाव माहिती\nगणेगाव दुमाला गाव माहिती\nगणेगाव खालसा गाव माहिती\nजातेगाव बु. गाव माहिती\nजातेगाव खु गाव माहिती\nकान्हुर मेसाई गाव माहिती\nकाठापूर खुर्द. गाव माहिती\nखैरे नागड गाव माहिती\nकोळगाव डोळस गाव माहिती\nकोरेगाव भीमा (शहर) गाव माहिती\nमहादेव वाडी गाव माहिती\nमालवाडी (एन.वी.) गाव माहिती\nमाळवाडी आगरकरवाडी गाव माहिती\nमांडवगण फराटा गाव माहिती\nम्हसे बु. गाव माहिती\nनिमगाव भोगी गाव माहिती\nनिमगाव दुडे गाव माहिती\nनिमगाव म्हाळुंगी गाव माहिती\nपिंपळे जगताप गाव माहिती\nपिंपळे खालसा गाव माहिती\nपिंपरी दुमाला गाव माहिती\nरांजणगाव गणपती गाव माहिती\nरांजणगाव सांडस गाव माहिती\nसणसवाडी (शहर) गाव माहिती\nसावलेवाडी (एन.वी.) गाव माहिती\nशिरसगाव काटा गाव माहिती\nशिरूर ग्रामीण गाव माहिती\nशिवतकरार महालूनगी गाव माहिती\nसोने सांगवी गाव माहिती\nटाकळी भीमा गाव माहिती\nटाकळी हाजी गाव माहिती\nतळेगाव ढमढेरे गाव माहिती\nथापेवाडी पिंपळवाडी गाव माहिती\nवडगाव रासाई गाव माहिती\nवढू ब्रु गाव माहिती\nवडनेर खुर्द. गाव ���ाहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/virat-kohli-and-anushka-sharma-marriage/", "date_download": "2019-08-20T22:36:12Z", "digest": "sha1:ADOGOT7TITWAF4KR3K7SWQS43JVXIGHF", "length": 21099, "nlines": 246, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "अनुष्का-विराटच्या लग्नाची बातमी,कुटुंबासह इटलीला रवाना. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/मनोरंजन/अनुष्का-विराटच्या लग्नाची बातमी,कुटुंबासह इटलीला रवाना.\nअनुष्का-विराटच्या लग्नाची बातमी,कुटुंबासह इटलीला रवाना.\nभारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवू़ड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न होणारे असल्याचे वृत्त आले होते.\n0 483 2 मिनिट वाचा\nअनुष्का आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट इटलीत 9, 10, 11 दरम्यान लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण नंतर अनुष्काच्या प्रवक्त्यांनी ही बातमी खरी नसून अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र गुरुवारी रात्री उशीरा अनुष्का आणि विराट इटलीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अनुष्का मुंबईहून तर विराट दिल्लीहून रवाना झाले आहेत. त्यांच्याबरोबर कुटुंबासह जवळचे मित्र होते अशीही माहिती मिळाली आहे.\nविशेष म्हणजे अनुष्का आणि तिच्या कुटंबाबरोबर त्यांचे आध्यात्मिक गुरू महाराज अनंत बाबा हेही असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात लग्नाच्या बातम्या खऱ्या असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 12 डिसेंबरला रात्री दोघे लग्न करणार असून 9 तारखेपासून लग्नाचे विधी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.\nविराटने घेतली आहे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधून विश्रांती, अनुष्काचीही सुट्टी\n10 डिसेंबरपासून होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या एक दिवसीय सिरीजमध्ये विराट सहभाग घेणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 जणांच्या तिसऱ्या टेस्ट टीममध्ये देखील विराट नाही. त्याच्या जागी रोहित शर्मा टीमला लीड करणार आहे. एवढेच नव्हे, तर अनुष्का शर्मा देखील सुट्टीवर जात आहे. विराटने श्रीलंकाविरुद्ध टेस्ट सुरू होण्यापूर्वीच आपल्या सुट्टीचा अर्ज दिला होता. पण विराटचे सुट्टीचे कारण समोर आले नव्हते.\nबॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्हीही गोष्टी भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. क्रिकेट आणि सिनेमाचा रोमांसही काही नवीन नाही. आज अनेक क्रिकेटर असे आहेत ज्यांनी बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत लग्न केले आहे. मात्र यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतोडी यांचे. आज बॉलिवूड अॅक्ट्रेस शर्मिला टागोर यांचा बर्थडे आहे. शर्मिला टागोर यांचे मन जिंकण्यासाठी इंडियन क्रिकेट टीमचे तेव्हाचे कॅप्टन नवाब पतोडी यांना एक नाही, दोन नाही तर चार वर्षे लागली होती.\nचार वर्षांनंतर शर्मिलांनी दिला होकार…\n– शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतोडी अर्थात टायगर पतोडी यांची पहिली भेट 1965 मध्ये दिल्लीत झाली होती. पहिल्या भेटीतच इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन ज्यूनियर पतोडी क्लिन बोल्ड झाले होते. पतोडी तेव्हा जगातील सर्वात तरुण कॅप्टन होते.\n– शर्मिला त्यांच्या फिल्मच्या शूटिंगसाठी दिल्लीत होत्या. तेव्हा दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. दोघेही मोठे नाव असलेल्या कुटुंबातील होते. पतोडी नवाबांच्या परिवारातील होते तर शर्मिला या रविंद्रनाथ टागोरांच्या फॅमिलीतील.\n– टायगर पतोडी यांना लव्ह अॅट फर्स्ट साइट झाले असले तरी शर्मिला यांचे मन जिंकणे तवेढे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना 4 वर्षे लागली. क्रिकेटर असलेले पतोडी नवाबांच्या परिवाराचे एकमेव वारस असले तरी बंगली नायिकेच्या मनावर ���धिराज्य गाजवण्यासाठी हे पुरेसे नव्हते.\nदिले होते फ्रिज गिफ्ट\n– नवाब पतोडींनी शर्मिला टागोर यांना इम्प्रेस करण्यासाठी फ्रिज गिफ्ट केले होते. आजच्या काळात फ्रिज सर्वसामान्य झाले असले तरी त्यावेळी ही फार महागडी चैनेची वस्तू आणि किचनमधील शान मानली जात होती. मात्र त्यांचे हे महागडे गिफ्टही उपयोगी पडले नाही.\n– पतोडी यांना शर्मिला टागोर यांचे मन जिंकण्यासाठी फार पापड लाटावे लागले होते. त्यानंतर शर्मिला यांनी होकार दिला होता.\nषट्कार ठोकून होत होते ग्राऊंडमध्ये स्वागत\n– शर्मिला आणि नवाब पतोडी यांच्या प्रेमाचे किस्से आजही अनेक क्रिकेटर्स सांगत असतात. शर्मिला जेव्हा क्रिकेट मॅच पाहाण्यासाठी जात होत्या, तेव्हा टायगर पतोडी त्यांचे स्वागत षट्कार ठोकून करत होते, असे म्हटले जाते.\n– काही वर्षे डेट केल्यानंतर जेव्हा दोघांनी लग्नाचा विचार केला तेव्हा दोघांच्याही कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते.\n– शर्मिला यांच्या आई-वडिलांना आपली मुलगी एका नवाबाच्या घरातील सून व्हावी हे आवडणारे नव्हते, तर पतोडी फॅमिलीला चित्रपटांमध्ये काम करणारी तरुणी सून म्हणून नको होती.\n– दोघांच्या प्रेमाच्या ताकदीपुढे त्यांच्या कुटुंबियांचा विरोध फार काळ टिकला नाही आणि अखेर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदिल दाखवला.\n– लग्नाच्या आधी शर्मिला यांनी धर्मपरिवर्तन केले आणि शर्मिला टागोरच्या त्या आयशा सुल्ताना झाल्या होत्या.\n42 वर्षांची जोडी 2011ला फुटली\n– 27 डिसेंबर 1969 ला शर्मिला आणि पतोडी यांचा निकाह झाला.\n– शर्मिला आणि पतोडी यांना एक मुलगा (सैफ अली खान) आणि दोन मुली सबा आणि सोहा अली आहे.\n– बॉलिवूड आणि क्रिकेटचा हा संसार तब्बल 42 वर्षे चालला. 22 डिसेंबर 2011 ला पतोडी यांचे निधन झाले आणि ही जोडी फुटली. वास्तविक दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या या जोडीचे वैवाहिक आयुष्यही यशस्वी राहिले.\nसदाभाऊ खोत यांची भेट घेऊन शेतकऱ्याने संपवले आयुष्य .\nगुजरातमध्ये मतदानाला सुरूवात ,89 जागांसाठी मतदान सुरू.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\nNGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट: सलमान खानला मोठा झटका\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%2520%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96", "date_download": "2019-08-20T22:25:47Z", "digest": "sha1:BBKZLIWJUH6O37HRPK26C6DII4ADLBOB", "length": 7228, "nlines": 139, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\n(-) Remove गणपतराव%20देशमुख filter गणपतराव%20देशमुख\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nअजित%20पवार (2) Apply अजित%20पवार filter\nअनिकेत%20तटकरे (2) Apply अनिकेत%20तटकरे filter\nउद्धव%20ठाकरे (2) Apply उद्धव%20ठाकरे filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nजोगेंद्र%20कवाडे (2) Apply जोगेंद्र%20कवाडे filter\nदेवेंद्र%20फडणवीस (2) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nधनंजय%20मुंडे (2) Apply धनंजय%20मुंडे filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (2) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nहसन%20मुश्रीफ (2) Apply हसन%20मुश्रीफ filter\nहेमंत%20टकले (2) Apply हेमंत%20टकले filter\nपाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा होतोय प्रयत्न\nदोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त...\nविधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढणार\nमुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे...\n\"गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है\" म्हणत विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी\nमुंबई : गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है... आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत...\nशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या कालबद्धरित्या सोडवणार: मुख्यमंत्री\nमुंबई : या शिस्तबद्ध मोर्चेकऱ्यांच्या सगळ्या मागण्या कालबद्धरितीने सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-fish-management-farm-pond-19460", "date_download": "2019-08-20T23:44:55Z", "digest": "sha1:VTLTN6HABFHC6YBTMR6IZC2ZVAWFKCST", "length": 17088, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Fish management in farm pond | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nशनिवार, 18 मे 2019\nशेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्था करावी.\nशेततळ्यात खाद्य व्यवस्थापनासाठी सुविधा करावी.\nपाणी काढल्यानंतर माशांची काढणी करण्यासाठी तळ्यात (विशेषतः प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या) सहज चढ-उतार करण्यासाठी पायऱ्यांची सोय करावी.\nशेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्��ा करावी.\nशेततळ्यात खाद्य व्यवस्थापनासाठी सुविधा करावी.\nपाणी काढल्यानंतर माशांची काढणी करण्यासाठी तळ्यात (विशेषतः प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या) सहज चढ-उतार करण्यासाठी पायऱ्यांची सोय करावी.\nसर्वसाधारणपणे मातीच्या तलावात माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यासारख्या सेंद्रिय पदार्थांचे मातीतील जिवाणूंमुळे सहज विघटन होते. मात्र प्लॅस्टिक अस्तर टाकलेल्या तलावात असे होत नाही. यामुळे या तळ्यातील पाणी लवकर खराब होते. तसेच प्लॅस्टिक अस्तर, लहान आकार इ. कारणांमुळे शेततळ्यातील पाण्याचे गुणधर्मही (उदा. तापमान, सामू इ.) सतत बदलत असतात. याशिवाय डिसेंबर-जानेवारीनंतर शेततळ्यांतील पाण्याची पातळी कमी होत जाते. उन्हाळा सुरू होताना तापमान वाढते. साठवणूक केलेल्या माशांची वाढ झालेली असल्याने, खाद्य जास्त प्रमाणात द्यावे लागते. त्या अनुषंगाने माशांची विष्ठा, शिल्लक खाद्य यांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याची प्रत मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची शक्‍यता असते. अशावेळी शेततळ्यातील पाणी शेतीला देणे, शेततळ्यात नवीन पाणी भरणे आवश्‍यक ठरते.\nसर्वसाधारणपणे शेततळ्याची खोली दोन ते तीन मीटर असते. या अनुषंगाने माशांची काढणी करण्यासाठी पुरेशा उंचीची (किमान पाच मीटर) ओढजाळी असावी.\nपावसाळ्यात शेततळी भरून वाहतात. अशा वेळी ओव्हरफ्लोमधून साठवणूक केलेले मासे वाहून जाणार नाहीत, यासाठी योग्य काळजी घ्यावी, तसेच जनावरे शेततळ्यात जाऊन प्लॅस्टिक कागद फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.\nभारतीय प्रमुख कार्प मासे ः कटला, रहू, मृगळ या तीन मत्स्य जातींना भारतीय प्रमुख कार्प मासे म्हणतात. झपाट्याने होणारी वाढ व आकाराने खूप मोठे होत असल्याने मत्स्यशेतीकरिता या जाती फायद्याच्या ठरतात.\nचिनी कार्प : चंदेरा व गवत्या हे चांगले उत्पादन देणारे मासे आहेत.\nभारतीय प्रमुख कार्प मासे हे परंपरागतरीत्या नैसर्गिक तळी व कृत्रिम तलावामध्ये वाढविले जातात. नैसर्गिक अन्न आणि जागेसाठी या तीन जातींची पूरकता असल्याने त्यांचे तलावामध्ये एकत्रित संवर्धन केले जाते.\nमिश्र मत्स्यशेतीमध्ये कटला पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या प्राणी प्लवंगांचा अन्न म्हणून वापर करतो. रहू मधल्या थरातील अन्न खातो, तसेच मृगळ तळाशी असलेले अन्न खातो. चांगली वाढ आणि उत्तम मागणी असल्यामुळे म��श्र मत्स्यशेती फायदेशीर ठरते.\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nचिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...\nनिवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्��शींची निवड करताना...\nकोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...\nकोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mymarathi.net/local-pune/jivraj-268/", "date_download": "2019-08-20T23:52:54Z", "digest": "sha1:HMFYLUG5MFTL52XGUMG7EKYML32CCDBS", "length": 12335, "nlines": 63, "source_domain": "mymarathi.net", "title": "सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘सायबर सेल’ तत्पर -सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख - My Marathi", "raw_content": "\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी एकत्र\nअवकाश पर्यटनासाठी आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररचा रशियन कंपनीशी करार\nआंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग\n२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा\n‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न\nअध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले\nकला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे\nHome Local Pune सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘सायबर सेल’ तत्पर -सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख\nसायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘सायबर सेल’ तत्पर -सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख\nपुणे : “सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात होतो. डिजिटल इंडियाच्या काळात बरेच आर्थिक व्यवहार ऑनलाईन स्वरुपात होत आहेत. त्यातून सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. मात्र, सायबर संबंधित गुन्हा घडल्यास जवळील पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सुरक्षा विभाग अतिशय तत्पर असून, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे,�� असे प्रतिपादन सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख यांनी केले.\nकेजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभाग आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षेवर आधारित एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सुनील देशमुख बोलत होते. पंडित मदन मोहन मालविय नॅशनल मिशन फॉर टीचर्स अ‍ॅन्ड टीचिंग या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केजे शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, ट्रिनिटी अ‍ॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, संगणक विभागाचे प्रमुख प्रा. संतोष दराडे आदी उपस्थित होते. सायबर गुन्हे, सुरक्षा आणि त्यासंदर्भातील घ्यायची काळजी याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन झाले.\nसुनील देशमुख म्हणाले, “ऑनलाईन धमक्या, बदनामी, फेक कॉल, एसएमएस व ईमेल्स अशा स्वरुपातून गुन्हे घडत आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मेहनत घेतली जाते. त्यामुळे आपल्यासोबत असा प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. वेग, क्षमता, कौशल्य, संयम आणि प्रमाणिकता या गोष्टी आपल्या अंगी बाणवल्या पाहिजेत.”\nडॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, “शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केजे शिक्षणसंस्था नेहमीच पुढाकार घेत असते. सायबर सुरक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. या डिजिटल युगात आपली सुरक्षा कशी करावी, याविषयी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल.”\nडॉ. निलेश उके म्हणाले, “सायबर गुन्हेगारीवर मात करण्यासाठी विद्यापीठे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या परस्पर सहकार्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित व्हायला हवे. उच्च दर्जाचे संशोधन झाले आणि विद्यार्थी-शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले, तर सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक उपाययोजना देता येतील.”\nप्रा. संतोष दराडे म्हणाले, “सायबर सुरक्षा विभागाला आज चांगल्या कौशल्य विकसित विद्यार्थ्यांची (टेक्नोक्रॅट) आवश्यकता आहे. आपण संशोधन व विकासाच्या माध्यमातून ती पूर्ण करु शकतो. सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षकांचा पुढाकार महत्वाचा आहे.”\nसंस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, संचालक डॉ. व्यासराज काखांडकी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्य���्रम यशस्वी झाला. शीतल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अविनाश देवरे व प्रा. यामिन हकीम यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. प्रा. संतोष दराडे यांनी आभार मानले.\nनृत्य साधक असल्याचा अभिमान बाळगा: मानसिंग\nपीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा फ्लाईंग हॉक्सवर संघर्षपूर्ण विजय\nपुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/\nसार्वजनिक उत्सवांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nडॉ. कल्याण गंगवाल यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान\nओझर मध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.kaise-kare.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-08-20T23:44:52Z", "digest": "sha1:LOFSDKSTH7AZJKA34BW27IFBSQRDVUFY", "length": 6638, "nlines": 64, "source_domain": "marathi.kaise-kare.com", "title": "पोटातील जंत रोग घरगुती उपचार – कसे करावे", "raw_content": "कसे करावे माहिती मराठी मध्ये\nHome घरगुती उपाय पोटातील जंत रोग घरगुती उपचार\nपोटातील जंत रोग घरगुती उपचार\nपोटातील जंत रोग घरगुती उपचार\nदूषित अन्न किव्वा दूषित पाणी पिल्यामुळे पोटामध्ये जंत होतात आणि पोट दुखते. लहान मुलांना पोटामध्ये जंत चा त्रास जास्त प्रमाणात असतो.\nखाल्लेले अंगी न लागणे, उलट्या होणे, चेवहऱ्यावर पांढरे डाग, गुदभागी कंड, मळमळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.\nशेवगा, तुर, कुळीथ, ताक, ओवा, दालचिनी, लसूण, मध, गोमूत्र, जुने तांदूळ, कढीपत्ता, इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.\nउडीद, चवळी, वाल, मटार, अंडे, मांसाहार, सीताफळ, रताडे, तांबडा भोपड, अळू, बाहेरचे पाणी टाळावे.\nपोटातील जंत घरगुती उपचार :\nपाव चमचा ओवा, व पण चमचा वावडिंग एकत्र करून चावून खावे याप्रमाणे नियमित 2 महिने केल्यास जंत कमी होतात.\nपोटातील जंत झाले असता आठवडाभर डाळिंबाच्या फळाच्या सालीचे पाव चमचा चूर्ण किव्वा काढा घ्यावा. काढा करण्यासाठीअर्ध्या डाळिंबाचे साल चार कप पाण्यात चतुर्थाउंश उरे पर्यंत उकळावे, व गळून प्यावे.\nरोज सकाळी पाव चमचा हळद, पाव चमचा वाववडिंग व अर्धा चमचा गुड एकत्र करून दोन महिने एकत्रित घेतल्यास पोटातील जंत नाहीसे होतील.\nपाच चमचे गोमूत्र सात वेळा सुटी कपड्यात गाळून पाच चमचे पाणी मिसळून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास जंत कमी होतात.\nवारंवार जंत होण्याची सवय मोडण्यासाठी जेवणानंतर एक-दोन लवंग किव्वा दालचिनी चा छोटा तुकडा चघडल्यास जंत होत नाही.\nलसणाची एक पाकळी तुपात तळून सकाळ संध्याकाळ महिनाभर घ्यावी.\nरोज चार ते पाच कडीपत्याची ताजी पाने चावून खाल्ल्यास बारीक दोऱ्याप्रमाणे दिसणारे जंत मलावाटे पडून जातात.,\nउकळलेले पांनी प्यावे, बाहेरचे पाणी टाळावे, व स्वच्छता पाळावी, दिवस झोपणे, वरचेवर व भूक लागली नसता खाणे टाळावे.\nजंत होण्याची सवय असल्यास पंधरा दिवसातून एकदा पोट साफ होण्याचे औषध घावे.\nजंत होत असल्यास मेथी, कारलं, सिमला मिरची, या भाज्या नेहमी वापरात ठेवाव्यात याने पोटातील जंत होत नाही.\nदुपारच्या जेवणानंतर एक वाटी टाकं अर्धा चमचा बडीशेप, एक चिमूट ओवा व हिंग टाकून घ्यावे.\nडोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये\nताप आल्यावर काय करावे\nउल्टी vomating थांबवण्याचे घरगुती उपचार.\nPosted in घरगुती उपाय. Tagged as जंतू पडणे, पोट खराब होणे, पोटाचे घरगुती उपाय, पोटाचे जंतू\nआल्याचे औषधी उपयोग फायदे माहिती\nडोके दुखी घरगुती उपचार मराठी मध्ये\nभूक न लागणे घरगुती उपचार आजी बाई चा बटवा\nआघाडा वनस्पती चे घरगुती उपचार ऐकून होणार तुम्हीही चकित\nअडुळसा औषधी वनस्पती उपयोग माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-police-arested-three-peopleat-khed-shivapur/", "date_download": "2019-08-20T23:00:09Z", "digest": "sha1:YJKAI6Q6C2WT7JX52S5SWZK3QS33E3D5", "length": 17653, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "दरोड्याचा बनाव करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nदरोड्याचा बनाव करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात\nदरोड्याचा बनाव करणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खेड-शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पाच लाख रुपये दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबविल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. हा प्रकार रविवारी (दि.७) रात्री कात्रज चौकातील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर घडला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादीनेच लुटीचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीसह तिघांना अटक केली आहे.\nगुन्ह्यातील फिर्यादी कल्याणसिंग ज्ञानसिंग राजपुरोहीत (वय-२९ रा. खेडशिवापूर), अर्जुन प्रेमजी बंजारा (वय-३५) आणि प्रकाश रुपसिंग राजपुरोहीत (वय-२३ रा. जांभुळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.\nकल्याणसिंग हा व्यावसायिक असून त्याने दुचाकीवरून आलेल्या तिघांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची बँग चोरून नेल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.\nपोलिसांना फिर्यादी कल्याणसिंग याच्यावर संशय आल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी. चौकशी दरम्यान त्याने आपल्यावर दोन ते तीन लाखांचे कर्ज असल्याचे सांगून ते फेडण्यासाठी पैसे लुटण्याचा बनाव केल्याची कबुली दिली. यामध्ये त्याने अर्जून आणि प्रकाश यांची मदत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यातील पैशांची बॅग जप्त केली असून पोलीसांनी चोवीस तासात गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला.\nही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्रीधर पाटील, कृष्णा बढे, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव संकपाळ, समीर बागसिराज, सचिन पवार, सर्फराज देशमुख, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, राहुल तांबे, गणे�� चिंचकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे करीत आहे.\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nनाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या\n‘या’ खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी, जाणून घ्या\nहाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा\nमनाची एकाग्रता वाढवायची आहे का \nहॉटेलमधील ‘फिंगर बाऊलमध्ये’ हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम\nमौज मजेसाठी दुचाकी चोरणारा पुणे पोलिसांकडून गजाआड\n८ वी आणि १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; माझगाव डॉकमध्ये 366 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन ‘थरारक’ आत्महत्या\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना घेतले…\nआष्ट्याजवळ ट्रक-दुचाकी धडकेत तीन ठार\nसांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा\nकॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली…\nमहाराष्ट्राच्या TikTok स्टारची रेल्वे ट्रॅकवर जाऊन…\nनगर-पुणे महामार्गावरील डान्सबारवर पोलिसांचा छापा, 7 महिलांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘झिरो’ पोलीस असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nमुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते…\nJio फायबरला ‘टक्कर’ देण्यासाठी airtel, BSNL कडून…\n‘कोल्हापूर, सांगलीच्या महापुराला मुख्यमंत्रीच जबाबदार’\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात ‘या’ नवीन संस्थेची निर्मिती\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63585/by-subject", "date_download": "2019-08-20T22:51:26Z", "digest": "sha1:PWWRVX4ICEN3JKUY6J3I2LIT5K45PMC4", "length": 2969, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१७ विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१७ /मायबोली गणेशोत्सव २०१७ विषयवार यादी\nमायबोली गणेशोत्सव २०१७ विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/surender-nada-made-new-record-in-pro-kabaddi-2017/", "date_download": "2019-08-20T23:31:25Z", "digest": "sha1:ENVECOFTI27IY5RSLPI6YFFEUMVGQD27", "length": 10606, "nlines": 120, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा झाला विक्रमवीर!!!", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nहरयाणा स्टीलर्सचा कर्णधार सुरिंदर नाडा झाला विक्रमवीर\nप्रो कबड्डीमध्ये परवा झालेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने दिल्ली मुक्कामात दबंग दिल्ली संघाला ४२-२४ असे पराभूत केले. दिल्ली संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग तिसरा पराभव होता. या सामन्यात हरयाणा संघाकडून खेळाच्या सर्व पातळयावर खूप उत्तम कामगिरी झाली. रेडींगमध्ये या संघाने १५ गुण मिळवले तर डिफेन्समध्ये १८ गुण मिळवले. या सामन्यात हरयाणा संघासाठी सर्वाधीक गुण मिळवणारा खेळाडू राकेश सिंग कुमार हा देखील डिफेंडर होता. त्याने डिफेन्समध्ये ७ गुण कमावले.\nया सामन्यात हरयाणा संघाचा कर्णधार सुरिंदर नाडा याने देखील डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करत हाय फाईव्ह कमावला. या सामन्यात डिफेन्समध्ये पाच गुण मिळवण्याची कामगिरी करत त्याने प्रो कबड्डीच्या एका मोसमात सर्वाधीक ७ हाय फाईव्ह मिळवण्याचा विक्रम केला. त्याने मागील सामन्यात देखील हाय फाईव्ह मिळवला होता.\nया मोसमाच्या अगोदर एका मोसमात सर्वाधीक ६ हाय फाईव्ह मिळवण्याचा विक्रम संदीप कंडोला आणि मोहीत चिल्लर संयुक्तरीत्या या दोन खेळाडूंच्या नावावर होता. संदीपने दुसऱ्या मोसमात १६ सामने खेळताना ६ हाय फाईव्ह मिळवले होते तर मोहितने तिसऱ्या मोसमात १३ सामने खेळताना ६ हाय फाईव्ह मिळवले होते.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –\n# पाचव्या मोसमाच्या हरयाणा स्टीलर्सच्या पहिल्या पाच सामन्यात सुरिंदर नाडा याने सलग ५ हाय फाईव्ह कमावले होते.\n#हरयाणा स्टीलर्सच्या पाचवा सामना प्रो कबड्डीच्या या मोसमातील ३७ वा सामना होता. या सामन्यात सुरिंदर नाडाने हाय फाईव्ह कमावला. परंतु सहावा हाय फाईव्ह कमावण्यासाठी सुरिंदरला पाचव्या मोसमातील ८७व्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागली. जयपूर विरुद्धच्या सामन्यात सुरिंदरने सहाव��� हाय फाईव्ह मिळवला.\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस\nठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र\n# २४ सप्टेंबर रोजी झालेल्या या मोसमाच्या ९३ व्या सामन्यात सुरिंदरने ७वा हाय फाईव्ह मिळवत नवीन विक्रम रचला.\n# प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात १५ सामने खेळताना सुरिंदर नाडा याने सर्वाधीक ५ हाय फाईव्ह मिळवले होते.\n# प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात १६ सामने खेळताना संदीप कंडोला याने सर्वाधिक ६ हाय फाईव्ह मिळवले होते.\n# प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात सर्वाधीक हाय फाईव्ह मिळवण्याची कामगिरी मोहित चिल्लर याने केली होती. त्याने १२ सामने खेळताना ६ हाय फाईव्ह मिळवले होते.\n# प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमात सर्वाधीक हाय फाईव्ह मंजीत चिल्लर याने मिळवले होते.अशी कामगिरी करण्यासाठी त्याने १२ सामने खेळले होते.\n# पाचव्या मोसमात सुरिंदर नाडा याने सर्वाधीक ७ हाय फाईव्ह मिळवले आहेत. त्याच बरोबर चालू मोसमात बेंगाल वॉरियर्सचा कर्णधार सुरजीत सिंग याच्या नावावर देखील ६ हाय फाईव्ह आहेत. त्याने सहा हाय फाईव्ह मिळवण्याची १८ सामने खेळले आहेत.\nऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस\nठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र\nसुवर्णविजेता बजरंग पुनियाची खेलरत्न पुरस्कारसाठी शिफारस\nक्रिकेटचा ‘देव’ सचिन तेंडुलकरही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला\nदुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ\nभारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nआदित्य पुढच्या वर्षी अडकणार विवाहबंधनात\nवॉटर ग्रीड योजना मराठवाड्यात सुरू करणार- बबनराव लोणीकर\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून सुरवात\nबालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते –…\nकर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ…\nकाँग्रेसची पोलखोल यात्रेला २५ ऑगस्टपासून…\nमाजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची ईडीकडून आठ तास…\nपाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/68561", "date_download": "2019-08-20T23:41:55Z", "digest": "sha1:5XQSU2WSVUHPFNGDOWEBLUZ5OJJVSWVW", "length": 11599, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला सांगा मी नक्की काय विचारलं (लिहीलं)?, कविता की प्रश्र्न!!!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला सांगा मी नक्की काय विचारलं (लिहीलं), कविता की प्रश्र्न\nमला सांगा मी नक्की काय विचारलं (लिहीलं), कविता की प्रश्र्न\nमला सांगा देव म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा महिला म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा मंदीर प्रवेश म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा हे सारे वाद म्हणजे नक्की काय असतात\nमला सांगा ईश्वर म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा स्त्री म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा देवळात जाणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा ही सारी भांडण म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा परमेश्वर म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा बाई म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा राऊळात जाणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा हा सारा तंटा म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा अस्तिक असणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा मादी म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा पवित्र स्थानी जाणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा हा सारा झगडा म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा भगवान म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा नारी म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा गाभाऱ्यात जाणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा ही सारी बाचाबाची म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा श्रद्धा म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा रूढी म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा परंपरा पाळणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा हा सारा भडका म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा देवता म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा बाईल म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा पूजा करणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा हा सारा गोंधळ म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा शिव म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा शिवताशिवत म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा सोवळे नेसणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा हा सारा राडा म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा ज्ञान म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा अज्ञान म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा सज्ञान होणे म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा हा सावळा गोंधळ म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा माणूस म्हणजे नक्की काय असतो\nमला सांगा व्यक्ती म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा \"ते\"म्हणजे नक्की काय असते\nमला सांगा तो,ती,ते म्हणजे नक्की काय असते\nदेव म्हणजे फार मोठी संकल्पना\nदेव म्ह���जे फार मोठी संकल्पना आहे. तो सर्वत्र आहे. कपिल देव, देव आनंद , रमेश देव आणि अगदी अजिंक्य देव सुध्दा.\nकाही लोक ठाकूर बलदेव सिंग ला सुध्दा देव मानतात.\nमहिला जयावर्दना श्री लंकेचा क्रिकेट खेळाडू आहे\nमंदिर प्रवेश आणि वाद हे बऱ्याच काळा पासून देशाला लागलेलं ग्रहण आहे\nमाझे अज्ञान दूर करण्याचा आपण प्रयत्न केल्याबद्दल\nआपण सर्वच बाबतीत सज्ञानी कधी\nआपण सर्वच बाबतीत सज्ञानी कधी बनणार अन कोळ्याचं काम कमी करणार\nतुंम्हाला हा पडलेला प्रश्न इतर धाग्यातहि आहे वाचायचा कि धागा.. ज्ञानात बरीच भर पडली असती..\nआता इथे जे काही प्रतिसाद\nआता इथे जे काही प्रतिसाद येतील ते कॉपीपेस्ट करुन अजुन एक धागा येइल\nही कविता कविता या ग्रुपमध्ये\nही कविता कविता या ग्रुपमध्ये का नाहीय\nकारण ही काव्यफुले (कविता) कमी\nकारण ही काव्यफुले (कविता) कमी अन् प्रश्न काटे जास्त वाटतात\n(तुम्हाला प्रतिसाद द्यायला जितकी मेहनत लागली नसेल, तितकी मला सहमती द्यायला लागलीये\nमला मात्र अजिबात मेहनत लागली\nमला मात्र अजिबात मेहनत लागली नाही तुमचे सर्वांचे प्रतिसाद पाहायला, thanks\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/military-power-should-rise-simultaneously-with-economy-general-bipin-rawat/", "date_download": "2019-08-20T22:38:08Z", "digest": "sha1:RBEA2PF6W2YEKG3NY3F4D2VUNBABLX74", "length": 16269, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘चीनच्या वाढत्या शक्तीने धास्तावलेल्या जगाचे हिंदुस्थानकडे लक्ष’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n‘चीनच्या वाढत्या शक्तीने धास्तावलेल्या जगाचे हिंदुस्थानकडे लक्ष’\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची ताकद सातत्याने वाढत असून चीन सध्या जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला आव्हान देताना दिसत आहे. त्यामुळे चीनच्या वाढत्या ताकदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष हिंदुस्थानकडे लागले असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले. तसेच चीनने आपल्या लष्करावरील खर्च आणि अर्थव्यवस्था दोन्हीमध्ये वाढ केल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष सध्या हिंद महासागर आणि प्रशांत महासागराकडे वळल्याचे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.\nचीनचा प्रभाव जसा वाढत आहे तसे जगभरातील देशांनी हिंदुस्थानकडे आपला मोर���चा वळवला आहे. हिंदुस्थानच असा देश जो चीनला नियंत्रणात ठेवू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. चीनच्या अडेलटप्पू भूमिकेमुळे आशियाई देशांमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे जनरल रावत यांनी दक्षिण चीन सागराचा उल्लेख न करता म्हटले.\nसंरक्षणावरील खर्च ओझे नाही\nसंरक्षणावरील खर्चावर बोलताना जनरल रावत म्हणाले की, ‘सामान्य लोकांना असे वाटते की संरक्षणावरील खर्च म्हणजे देशावरील ओझे आहे. संरक्षणावरील खर्चाचा आपल्याला परतावा मिळत नाही असे त्यांना वाटते. आम्ही त्यांची ही भावना दूर करण्याचा प्रयत्न करू’, असे जनरल रावत म्हणाले. पायदल, नौदल आणि वायुसेना आणखी मजबूत करण्याचा आपला प्रयत्न असेल असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले. तसेच संरक्षणासाठी राखीव खर्चापैकी ३५ टक्के रक्कम राष्ट्राच्या कार्यासाठी खर्च करण्यात येते. लष्कर सीमारेषेवरील गावांना आणि दुर्गम प्रदेशाला शहरी भागाशी जोडण्यासाठी कार्य करते, असे जनरल रावत यांनी अभिमानाने सांगितले.\nसीमारेषेवर आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला लष्करप्रमुखांनी यावेळी सज्जड दम दिला. पाकिस्तानने सीमारेषेवर आगळीक थांबवली नाही तर हिंदुस्थानला आणखी कठोर पावले उचलावी लागतील. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानचे सर्वात जास्त नुकसान होत असल्याचेही जनरल रावत यांनी म्हटले. पाकड्यांच्या गोळीबाराला चोख उत्तर देण्याचे आम्ही ठरवल्याचे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A5%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-08-20T22:59:48Z", "digest": "sha1:33PM3H77FFIBPE5XXG2ORZ7MYUJVTJU5", "length": 9606, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "एलईडी ४ प्रो Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\n‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त\nनवी दिल्ली : पोलीसनामा - आपल्या घरातील टीव्ही मोठा असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते . तो घरात येण्यासाठी सर्वसामान्य लोकही खूप खटाटोप करत असतात. या सर्वासामान्यांसाठी गुड न्यूज आहे. शाओमीने आपल्या एमआय एलईडी टीव्ही ४ प्रो ५५ इंचाच्या…\nअनुराग कश्यप पुन्हा वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’…\nशुटिंग दरम्यान केलं फोटोशुट, बीचवर दिसला अभिनेत्री निया…\nपाकिस्तानी अभिनेत्यानं प्रियंका चोप्राच्या लुकवर केली वाईट…\nलग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने…\n’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष रास -व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल.…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nनीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून…\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया…\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - भोर, वेल्हा व मुळशी आणि पुरंदर हे तालुके ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभल���ले…\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरासह चाकण, रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’…\nगुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी\nपुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले स्वतंत्र रस्त्याने जोडावेत : खा.सुप्रिया सुळे\nखुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात…\nउद्योजकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपयायोजना करा : महेश लांडगे\nनाशिक : सिन्नरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत 2 बछड्यांचा मृत्यू\nसोशल मीडियावर विराट ‘दबदबा’, सर्वात जास्त फॉलोअर्स असलेला…\nभाजप प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा…\nअहमदनगर : मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याने चाकूने सपासप वार\nमहाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड\nभरदिवसा तरुणावर 16 सपासप वार करून निघृण खून\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार साथ, ‘अनुभवी’ व्यक्तीचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/marathi-celebrities-with-their-pets/", "date_download": "2019-08-20T23:02:37Z", "digest": "sha1:XIKJ2R5RNLAWQLYLBLV3OCVTUIL3UIPC", "length": 29720, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्मार्ट… हॉट… डॅशिंग!! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट���राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nनिवेदिता आणि अशोक सराफ अर्थात अशोक मामांचा नातू सनी… दुधाळ रंगाचा, टपोऱया डोळ्यांचा… मराठी इंग्रजी, फ्रेंच या भाषा त्याला अवगत आहेत…\nगुगल मॅपने लोकेशन आल्याचं दाखवलं. घाईत लिफ्टपाशी गेलो आणि वर जाऊन दारावरची बेल दाबली. आतून भू भू वगैरे काहीच आवाज नाही. आपण आधीच खूप लेट, त्यातून घर चुकलोय असं वाटून मी पुन्हा लिफ्टपाशी आले. इतक्यात दरवाजा उघडला. स्मीत हास्य करत एका मुलीने बसा म्हटले. घरात पाऊल ठेवलं तरी धावून उडय़ा मारणारा तो आलाच नाही. घर तर बरोबर होतं. भिंतीवर ��्याच्याबरोबर लावलेली फोटोग्राफी त्याच्या चित्राचा आणि नावाचा एक मोठा कॉफीचा मग भिंतीला नुसतीच लावून ठेवलेली एक साखळी- लिश… त्याच्या खानपानाचा सामान, त्याचे डबे, त्याच्या छोटय़ा छोटय़ा प्रतिकृती… सगळं दिसत होतं. पण रावजी आहेत कुठे ते कळत नव्हतं. त्या स्मीत हास्य मुलीने हातात पाण्याचा ग्लास ठेवला आणि एका बेडरूममधून दरवाजा उघडून तो धावत अंगावर आला. दुधाळ रंगाचा, स्मार्ट हॉट, टकाटक दिसणारा सनी… सूर्यासारखाच एकदम ब्राईट.\nआला तसा त्याच्या उडय़ा थांबेचना. बहुतेक मी आवडले होते त्याला. सो त्याचा एक बॉल घेऊन आला आणि मला खुणवायला लागला. जशी मी तो बॉल घ्यायला त्याच्या मागे पळाले तसा मला हुलकावण्या देत तो टेबलाच्या त्या बाजूला पकडापकडीचा हा डाव पाच मिनिटे तरी चालला. शेवटी दमून मी सोफ्यावर बसले. तो जवळ आला तशी जरा दुर्लक्षच केलं. तर साहेबाने दोन पाय मांडीवर ठेवले आणि जणू चल ना गं प्लीज खेळायला माझ्याशी… असं सांगितलं. बोलके डोळे, अतिप्रेमळ स्वभाव आणि कमालीचा इनोसन्स मला पराकोटीचा दिसला. एक पप्पी घेतली आणि तितक्यात निवेदिता ताई बाहेर आली. ‘बरं झालं गं बाई, तुला उशीर झाला. त्याला अंघोळ घालता घालता वेळ एक तासाच्या वर गेला.’\nअगं कशी आहेस तू…पासून सोफ्यावर गप्पा सुरू झाल्या आणि सनी ओहो, माझ्याविषयी आहे तर… आमच्या गप्पा जाणून समोर टेबलाखाली येऊन बसला. सनी खरं तर अनिकेत सराफचा मुलगा… पर्यायाने अशोक सराफ (आमचे अशोकमामा) आणि निवेदिता ताई त्याच्या आजी. त्यामुळे या वेगळ्या नात्याची वेगळी गुंफण ऐकायला मलाही मज्जा येणार होती.\nखरं तर लहानपणापासून मला डॉग हवा होता. लग्नानंतरही… पण अशोकना वाटायचं ती एक मोठी जबाबदारी आहे. आणि पूर्णतः आपण ती पार पडू शकलो नाही तर… मुक्या जिवाचे हाल… सो नकोच पण अनिकेत (माझा मुलगा) लहान असताना नेहमी म्हणायचा ‘मम्मा, मला डॉग तरी आणून दे किंवा सिबलिंग तरी…’ इतके त्याला डॉग आवडायचे आणि मला ब्लॅकमेल करणं… पण इतकी जबाबदारी सतत घेणं जमेल असं मलाही वाटत नव्हतं. अनेक वर्षे गेली त्यात…\nकालांतराने माझी आई गेली आणि मी तिच्याशी अत्यंत क्लोज होते. त्यामुळे मी सतत खूप नाराज असायचे. मूड नसायचा. डिप्रेस असायचे. त्यावेळी कामही करावंसं वाटत नव्हतं बिल्कुल. त्यावेळी अनिकेतने ठरवलं की, आता हिच्यासाठी कुत्रा आणायचाच… अर्थात यातलं काहीही मल�� माहीत नव्हतं.\nपुण्यात माझा ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग होता. साडेबाराला तो संपवून निघाले तर रस्ताभर अनिकेतचे कुठे पोचलीस, असे फोन… मला थोडं टेंशन आलं होतं खरं तर… कुणाला काही झालंय का घरी पोहोचले तर घर अनिकेतच्या मित्रांनी भरलं होतं. पहाटे चार वाजता आणि एक मित्र काहीतरी व्हिडीओ शूट करत होता. डोळे बंद करून त्यांनी मला एका खुर्चीवर बसवलं. हे जेमतेम दोन मिनिटांचं, गोंडस, इवलंसं पिल्लू हातावर ठेवलं. इतका इतका आनंद झाला… आणि भीतीही घरी पोहोचले तर घर अनिकेतच्या मित्रांनी भरलं होतं. पहाटे चार वाजता आणि एक मित्र काहीतरी व्हिडीओ शूट करत होता. डोळे बंद करून त्यांनी मला एका खुर्चीवर बसवलं. हे जेमतेम दोन मिनिटांचं, गोंडस, इवलंसं पिल्लू हातावर ठेवलं. इतका इतका आनंद झाला… आणि भीतीही ‘अशोक कधीच त्याला इथे राहू देणार नाही’ पण आता इतकं बदललंय की अशोकचं त्याच्याशिवाय आणि त्याचं अशोकशिवाय पान हलत नाही.\nडॉक्टरांनी कॉल करून सांगितलं अनिकेतला की पिल्लू आलंय. पण जन्मापासून त्याच्या उजव्या पायात डिफेक्ट होता. खूप स्कीन ऍलर्जीज होत्या. बाकी बाळ उत्तम होतं. अनिकेतने विचार केला आपल्या खऱया मुलात असा डिफेक्ट असता तर त्याला हॉस्पिटलमध्येच आपण ठेवून येऊ का… आणि आणलं गं उचलून… बरं चिडलेल्या अशोकला सांगितलं, त्याला जरा हेल्दी बनवूया. पूर्ण बरं करूया. चांगलं घर शोधूया आणि पाठवून देऊया.\nफायनली ऑफिशियली तो सनशाईन अनिकेत सराफ झाला. पर्यायाने निवेदिता आंटी आणि अशोक आजोबा झाला. सनी घरी आल्यावर त्याच्या हेल्थकडे लक्ष द्यायला सहा महिने घरी होता. पपी क्लासमध्ये त्याला घेऊन जायचा. सनीला लागलेल्या सगळ्या चांगल्या सवयी आणि शिस्त फक्त अनिकेतमुळे आणि आम्ही त्या शिस्तीला मोडता घालायचा प्रयत्न केला तर आम्हाला तडी मिळते. तरी कधी कधी अतिप्रेमात मी चिटिंग करतेच.\nसन्यूडी, मन्यूडी, गुंडुडीची झोप झाली होती. पुन्हा बॉल माझ्या मांडीवर ठेवून मला खेळायला बोलवत होता. इतक्यात बेल वाजली. आमचा फोटोग्राफर आला आणि दारातच उभा. घाबरला तो सनीला. धीर करून आत आला आणि सनीने त्याला असं काही घोळात घेतलं की आमचेही फोटो काढायचेत हे विसरलाच तो… मस्तपैकी पप्पी देऊन गेला सनीला. बघितलं, असं वेडं करतो सनी येणाऱया प्रत्येकाला… लहान, घाबरणारी मुलं, मोठी माणसं यांना आपल्या प्रेमात कसं पाडायचं य��चं टेक्निक तो वरून शिकून आलाय. सनी काही थांबेचना.. नुसती मस्ती करायची होती त्याला. सनी बनाना कुठे आहे म्हणताच सगळं सोडून डायनिंग टेबलकडे जाऊन उभा राहिला. अगदी लहान मुलाला भरवतात तसं रानूडी आता तुझा पप्पा मला ओरडणार आहे हां… अती लाड करतेय तुझे. पण आज गुड बॉयसारखी माझ्याकडून अंघोळ घालून घेतलीस ना. सो तुला हे केळं गिफ्ट…\nतू बघशील ना, तर घरातलं हे सगळं फर्निचर रिनोव्हेट करताना सनी फ्रेंडली करून घेतलं. टेबलाखाली जाऊन बसता यावं म्हणून तशी टेबलं टीपॉय केले. फ्रेंच विंडो न करता असा कडप्पा केला जेणेकरून तो खिडकीत बसू शकेल. वूडन फ्लोरिंग केलं तर… असं दाखवत दाखवत त्या सनीच्या बेडरूमपाशी घेऊन गेल्या. एक अख्खा बेड दिसताच टूणकन उडी मारून बसला त्याच्यावर… रात्री एसी लावून सनी रोज या बेडवर झोपतो. त्यादिवशी एसी लावायला विसरले आणि मी झोपायला गेले. हा भुंकतोय, भुंकतोय… पाणी होतं, जेवण, सुसू, शिशी… सगळं झालं होतं. काही दुखतंय का बघितलं. तसं जाणवलं नाही. पण हा भुंकतोच आहे. शेवटी माझी मेड म्हणाली ताई एसी हवाय बहुतेक… जसा एसी लावला तसा तू कोण आणि मी कोण… शेठ आडवा झाला आणि गार झाला.\nइतकं बोलता बोलता गरमागरम हेल्दी पास्ता इन व्हाईट सॉस, घरी बनवलेला यम्मी ब्रेड आला. समोर बटर… आहा हा… मेरा दिन बन गया… आणि हे सगळं करणारी सुपर शेफ निवेदिता आजी होती. सनीबद्दल बोलता बोलता प्रत्येक शब्दात प्रत्येक एक्सप्रेशनमध्ये खूपच प्रेम, काळजी, आनंद या पलीकडचं सगळं जाणवत होतं.\nएवढय़ात सनी आमच्या बाजूने काहीतरी घेऊन पळाला. बरं दोघी त्याच्या मागे त्याला पकडायला… कारण काहीतरी तोंडात टाकलं होतं नक्की. बऱयाच झटापटीनंतर निवेदिता ताईने त्याचं तोंड उघडलं तर टिश्यू पेपरचा गोळा. ‘आता हे खायला कुणाला आवडतं का’ हं… कुणी खाल्ला टिश्यू… घाणेरडा मुलगा आहेस काय’ हं… कुणी खाल्ला टिश्यू… घाणेरडा मुलगा आहेस काय सनी बॅड बॉय आहे. पंजा गालावर ठेवून सनी सॉरी म्हणाला. हाऊ क्यूट. सॉरी, थँक्यू, प्लीज हे सगळं शिकवलंय त्याला. मराठी, इंग्रजी आणि फ्रेंच समजतं हं आम्हाला. दोन पुढच्या पायांना खेचून टेबलाखाली दडून बसलेल्या सनीला बाहेर खेचलं आणि त्याला नको असलं तर आमचं लाड करणं सुरू झालं. कानामागे खाजवणं, डोक्याला मसाज, अंगाला मसाज… आज तर सनी राजे ओव्हर ओव्हर पॅम्परिंग झोनमध्ये होते. कारण हे सगळं दोन दोन ��ेळा मिळत होतं. निवेदिता ताई आणि मी…\nएका टेस्टसाठी त्याला डॉक्टरकडे नेलं तर तिकडे एक डॉग अक्षरशः मरणाच्या दारात होता. तिचे पॅरेंट खूपच काळजीत होते. डॉक्टरांनी अनिकेतला विचारून तुम्ही सनीचे ब्लड डोनेट करायला तयार आहात का विचारलं. अनिकेतने ऑफकोर्स हो म्हटलं. सुदैवाने सनीचं ब्लड मिनीला मॅच झालं. ब्लड ट्रान्सफर झालं आणि मिनी वाचली. इतका मोठा आनंद झाला. पण जर मिनी वेळेत त्या ब्लड ग्रुपचं रक्त मिळालं नसतं तर… त्यामुळे तेव्हापासून नेहमी वाटतं की, चांगल्या सुसज्ज ऍडव्हान्स ब्लड बँक हव्यात डॉगसाठी… आपले कसे ब्लड डोनेशन कॅम्प असतात तसे त्यांचेही हवेत. म्हणजे कुठलीच मिनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबणार नाही.\nसनी एवढय़ात खाली फिरून आला होता. आल्यावर दारातच अँटीसेप्टिकनी त्याचे चारही पाय पुसले, शेपटी स्वच्छ झाली, तोंड साफ केलं, अंगावरून ब्रश फिरला आणि मग राजबिंडा पुन्हा घरात आला… सुसज्ज यंत्रणा (म्हणजे त्याचा बॉल, खेळणी) घेऊन माझ्यासमोर की, ‘बाबा बास करा हं आता तुमची गप्पाष्टकं आता गुमान माझ्याशी खेळायचं.’ जमणार होतं का त्याला नाही म्हणणं. आमची धरपकड पुन्हा सुरू ती संपता संपत नव्हती. पण आज खूप खूप दिवसांनी एक सुखी कुटुंब भेटलं. खूप खूप आपलं वाटणारं आणि क्षणात आपलसं करून घेणारं. थँक यू निवेदिता ताई आणि सनीला खूप खूप पप्प्या\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/police-ban-namaz-and-aarti-roads-across-uttar-pradesh/", "date_download": "2019-08-21T00:26:15Z", "digest": "sha1:UVXYKX6KE6MCI4XDMLLRS55POLGJTVC2", "length": 28401, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Police Ban Namaz And Aarti On Roads Across Uttar Pradesh | आता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २१ ऑगस्ट २०१९\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\nपरंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड\nभीक नाही, पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात- विनोद तावडे\nकरिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......\nया अभिनेत्रीचा नवरा तिन्ही खानांना देखील देतो टक्कर, ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री\n रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली\nBigg Boss Marathi 2 : वीणा जगताप शिवसोबतच्या मैत्रीमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे आलीय चर्चेत\nओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा स्टार, बॉलिवूडमध्ये आहे त्याचा दबदबा\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nठाणे महापालिकेत मराठा महासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\n���ैंगिक जीवन : फीमेल पार्टनरच्या 'या' गोष्टींमुळे बिघडू शकतो सगळा खेळ\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्\nझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्यार्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nदिल्ली : पी. चिदंबरम यांना 2 तासांच्या आत घरी राहण्याचे सीबीआयचे निर्देश\nउल्हासनगर : कॅम्प नं. 1 मध्ये सचदेव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\nविद्य��र्थिनीला अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nपुणे - कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करून 94 कोटींच्या लुटीप्रकरणात एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक\nआता सरकारी बॅंकादेखील 59 मिनिटांत देणार एक कोटीचं कर्ज\nमुंबई - 20 ऑगस्ट मध्यरात्रीपासून हाेणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलला\nयवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दुपारी दारव्ह्यात दाखल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यात्रेत सहभागी.\nइस्लामाबाद - काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावणार, पाकिस्तानी माध्यमांची माहिती\nनाशिक : वनविभाग पश्चिम नाशिकच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका मासे विक्री च्या दुकानात छापा मारून दोन कासव आणि 43 भारतीय प्रजातीचे पोपट जप्त केले\nनवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल\nआता फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपसाठी करावे लागणार आधार कार्ड लिंक \nनवी दिल्ली - संसद भवनाच्या आवारात प्लास्टिक बंदी, कोणीही प्लास्टिक बॉटल्स किंवा अन्य प्लास्टिक सामान आणू नये\nशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; पूरग्रस्तांच्या मागण्यांचे दिले निवेदन\nAll post in लाइव न्यूज़\nआता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी\nआता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी\nरस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे.\nआता रस्त्यांवर नमाज पठण अन् आरती करण्यास बंदी\nलखनऊः रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशमधल्या पोलीस प्रशासनानं रस्त्यांवर नमाज पठण करणं आणि आरती करण्यात मज्जाव केला आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी हे आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही कार्य करता येणार नाही. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होतं.\nडीजीपी सिंह पत्रकारांशी बातचीत करताना म्हणाले, धार्मिक ठिकाणी जेव्हा नमाज पठण करणं किंवा आरती करण्याची व्यवस्था केली जाते, त्यासाठी क��णतीही व्यक्ती रस्त्यावर येता कामा नये. नमाज पठण करणं किंवा आरती करण्यासाठी रस्ते वाहतुकीचा खोळंबा होता कामा नये, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच हे नियम उत्तर प्रदेशातल्या सर्वच जिल्ह्यांना लागू असल्याचं ते म्हणाले आहे.\nएक बैठक बोलावून सौहार्दपूर्ण वातावरणात अशा प्रकारची कारवाई केली जाईल. मला वाटतं की आमचा हा प्रयोग यशस्वी होईल. दुसरीकडे राज्यातील अलिगड आणि मेरठ जिल्ह्यांतील पोलीस प्रशासन कडक पावलं उचलत रस्त्यांवर धार्मिक कार्यक्रम करण्यावर पूर्णतः बंदी घातली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयेडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळावरून कर्नाटक भाजपमध्ये प्रचंड नाराजी\nराजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम\n‘पूर्वीच्या मंदिराच्या जागीच मशीद बांधली हेच सत्य’\nप्रियंवदा बिर्लांच्या संपत्तीचा वाद १५ वर्षांनंतरही कोर्टात\nपंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nराजीव गांधीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजबिग बॉस मराठीअरूण जेटलीश्रावण स्पेशलरणदीप हुडाअ‍ॅशेस 2019फोटोग्राफी डेगणेशोत्सवचांद्रयान-2\nराज ठाकरेंना ईडीने पाठवलेली नोटीस हे सुडाचं राजकारण असल्याचा मनसेचा आरोप योग्य वाटतो का\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस नाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष\nहोय; मोदीविरोधी भूमिका घेतल्यानेच नोटीस (739 votes)\nनाही; ईडीने केलेली कारवाई निष्पक्ष (855 votes)\n...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग\nजगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो\nअजिंक्य रहाणे आला फॉर्मात, कसा ते पाहा...\nचीनमधला सोशल मीडिया आहे इतर जगापेक्षा वेगळा, कसा तो जाणून घ्या\nक्रिएटिव्हीटी - बेस्ट क्लिक, परफेक्ट प्रेझेंटेशन\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nWhatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं; आता सर्वच समजणार\nभारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'\nअसे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा\nठामपा क्षेत्रातील अतिवृष्टीबाधित अद्यापही मदतीपासून वंचित\nठाणे महापालिकेत मराठा ���हासंघ अन् महापौरांमध्ये बाचाबाची\nखुद्द ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच 'बत्ती गुल' होते तेव्हा...\nनवी मुंबईत तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एक जण जखमी\n'बिग बी' यांना आहे हा गंभीर आजार\nराहुल्या अन जयडीनं दिला शाळेतल्या आठवणींना उजाळा\nBigg Boss Marathi 2 विणा खूप पझेसिव्ह आहे- हिना पांचाळ\nचला सैर करुया स्वारगेट चौकाची..\nलॅटव्हियासोबत सर्व क्षेत्रात संबंध दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध - व्यंकय्या नायडू\nWorld Photography Day प्रवास कचरा वेचण्यापासून ते जगविख्यात फोटोग्राफरपर्यंतचा\nश्रीमंत असो किंवा गरीब, सर्व नागरिकांना समान वागणूक द्या\nबेस्टचा संप पुढे ढकलला; २३ ऑगस्टला कामगारांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय\nस्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड\nमध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा देण्याची शिफारस\nयंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका\n विंग कमांडर अभिनंदनचा छळ करणाऱ्या पाक कमांडोला केलं ठार\nसंयुक्त राष्ट्रात माती खाल्ल्यानंतर आता काश्मीर प्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव\nLOC वर भारताकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर; अनेक चौक्या केल्या उद्ध्वस्त\nपी. चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता; दिल्ली हायकोर्टाचा दणका\nVideo: राज यांना मिळालेल्या ईडी नोटिशीनंतर कोहिनूर मिल पुन्हा आली प्रकाशझोतात; असा आहे इतिहास\n...अन् हायकोर्टाने चिदंबरमना स्पष्टच सांगितलं, 'तुम्हीच आहात घोटाळ्याचे सूत्रधार'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.swapp.co.in/site/indianstatedistrictsubdistrictarealist.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw%3D%3D&districtid=eLmouSnEJhpnk2br5KE5wQ%3D%3D&subdistrictid=sIMhNMAx%2BhBf8CEZfKt3hw%3D%3D", "date_download": "2019-08-20T22:35:05Z", "digest": "sha1:7YNKW2XW4JOBUO7BAM2V6BIGYMPCUTGB", "length": 18221, "nlines": 415, "source_domain": "www.swapp.co.in", "title": "Taluka Bhor District Pune ( तालुका भोर जिल्हा पुणे ) Indian State List", "raw_content": "\nजिल्हा / जिला - पुणे\nतालुका / तहसील - भोर\nबारे बु गाव माहिती\nबारे खु गाव माहिती\nभोर (एम क्ल) गाव माहिती\nचिखलावडे खु गाव माहिती\nगोरड म्हसवली गाव माहिती\nहातवे बु. गाव माहिती\nहातवे खु गाव माहिती\nकाकळ गौळवाडी गाव माहिती\nकांबरे बु. गाव माहिती\nकांबरे खु. गाव माहिती\nकांबरे खे. बा. गाव माहिती\nकरंदी बु. गाव माहिती\nकरंदी खु. गाव माहिती\nकरंदी खे.बा. गाव माहिती\nकासुर्डी गु.मा. गाव माहिती\nकासुर्डी खे.बा. गाव माहिती\nकुडली बु गाव माहिती\nकुडली खु गाव माहिती\nमहुडे बु. गाव माहिती\nमहुड��� खु गाव माहिती\nम्हसर बु. गाव माहिती\nम्हसर खु गाव माहिती\nमोहरी बु. गाव माहिती\nमोहरी खु गाव माहिती\nप-हर बु गाव माहिती\nप-हर खु गाव माहिती\nसांगवी हि.मा. गाव माहिती\nसांगवी वे.खो. गाव माहिती\nसांगवी बु. गाव माहिती\nसांगवी खु गाव माहिती\nसांगवी तर्फ भोर गाव माहिती\nशिरवली हि. मा. गाव माहिती\nशिरवली तर्फ भोर गाव माहिती\nतळे म्हसवली गाव माहिती\nवडगाव डाळ गाव माहिती\nवरोडी बु. गाव माहिती\nवरोडी डायमुख गाव माहिती\nवरोडी खु गाव माहिती\nवर्वे बु. गाव माहिती\nवर्वे खु गाव माहिती\nवाठार हि.मा. गाव माहिती\nवाठार हिंगे गाव माहिती\n(https://www.swapp.co.in) - मराठीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालूके आणि त्यातील गावांची मराठीत माहिती असलेल्या एकमेव वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतुमचे नाव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्ये पाहण्यासाठी क्लिक करा\nवेबसाईटचे नाव रजिस्टर करण्यापूर्वी उपलब्धता तपासण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-08-20T23:02:44Z", "digest": "sha1:F36NA4JCEDSY23K7I2L7DCR5L76WBDH2", "length": 7014, "nlines": 54, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "आता विमा पॉलिसीलाही 'आधार', नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\nआता विमा पॉलिसीलाही ‘आधार’, नाहीतर मिळणार नाही विम्याची रक्कम\nनवी दिल्ली: मोबाइल नंबरला आधार कार्डसोबत जोडण्यावरून वाद सुरू असताना आता आणखी एक गोष्ट तुम्हाला आधार कार्डसोबत जोडावी लागणार आहे. विमा पॉलिसी आधारशी जोडणं सक्तीचं करण्यात आलं आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणि पॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश जारी केले आहेत.\nसर्व जुन्या आणि नव्या पॉलिसींसाठी हा नियम लागू होईल असं आयआरडीएआयने स्पष्ट केलं आहे. म्हणजे जर तुम्ही आधीपासून कोणती विमा पॉलिसी घेतली असेल किंवा तुम्हाला नवीन पॉलिसी काढायची असेल तरी पॉलिसीला आधारशी जोडणं बंधनकारक असणार आहे. मनी लॉंड्रिंगसारख्या प्रकरणांना लगाम लागावा हा आधारशी जोडणीमागे उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आदेशानंतर जो पॉलिसी धारक आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅन कार्ड जोडणार नाही त्याला त्या विम्याची रक्कम मिळणार नाही. आयआरडीएने 1जून 2017 च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार विमा कंपन्यासह सर्व आर्थिक सेवा प्रदात्यांना ग्राहकांचे आधार आणि पॅन कार्ड/ फॉर्म 60 जोडण्यास सांगितले आहे. संबंधित विमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा मोबाइल संदेश किंवा ऑनलाइन आपले आधार आणि पॅन कार्ड जोडू शकतात. देशभरात सुमारे 29 कोटी लोकांनी जीवन विमा उतरवला आहे. तर 21 कोटी वाहन धारकांकडे विमा आहे. आरोग्य विमा धारकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे.\nनुकताच सर्वोच्च न्यायालयाने बँका आणि मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधार क्रमांक जोडण्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवण्यावरून फटकारले होते. आधार कार्डशी निगडीत एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने बँका आणि मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना आधार क्रमांकाशी जोडण्याबाबत अंतिम तारखेबाबत सातत्याने सूचना देण्यास सांगितले आहे.\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/oc-was-given-to-a-building-built-on-the-site-of-mhada-in-kurla/", "date_download": "2019-08-20T23:22:43Z", "digest": "sha1:6VEPIFBM2ZM3I3TQ23P2WU3VH2UIZ4YE", "length": 17307, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुर्ल्यातील म्हाडाच्या जागेवर उभारलेल्या इमारतीला मिळाली ओसी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्य���वी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\nकुर्ल्यातील म्हाडाच्या जागेवर उभारलेल्या इमारतीला मिळाली ओसी\nम्हाडाच्या जागेवरील इमारतींचा पुनर्विकास करताना आवश्यक असलेली आयओडी, सीसी आणि ओसी देण्याचा अधिकार सरकारने म्हाडाला दिला आहे. त्याचा पहिला लाभार्थी कुर्ला (पूर्व), नेहरूनगर येथे म्हाडाच्या जागेवर उभी राहिलेली त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी ठरली असून त्यांना नव्या नियमानुसार भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे म्हाडाने पहिली ओसी दिली आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या जागेवरील मोडकळीस आले��्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.\nम्हाडाच्या जागेवरील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करताना यापूर्वी महापालिकेकडून सर्व परवानग्या घ्याव्या लागत होत्या. त्यास विलंब होत असल्यानेच अनेक इमारतींचा पुनर्विकास वेळेत पूर्ण होत नव्हता. याची दखल घेत सरकारने म्हाडाच्या जागेवरील इमारतींचा पुनर्विकास करताना आवश्यक असलेली आयओडी, सीसी, ओसी देण्याचे अधिकार म्हाडाला दिले आहेत. त्यासाठी म्हाडा नियोजन प्राधिकरणाची स्थापना केली असून त्यात विशेष विभाग उघडला आहे. त्या विभागाकडून इमारतीच्या सर्व बाबी तपासून प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. त्यामुळे आता विकासकांना महापालिकेकडे खेटे घालावे लागणार नाहीत. दरम्यान, म्हाडानेही आयओडी, सीसी, ओसी देताना कागदी घोडे न नाचवता निकष पूर्ण करणाऱया इमारतींना तत्काळ प्रमाणपत्र देण्याची मागणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे केली आहे.\nम्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार मंगेश कुडाळकर म्हाडा वसाहतीतील रहिवाशांकरिता सुसंवाद हा कार्यक्रम राबविणार आहेत. यामध्ये प्रत्येक संस्थेच्या समस्येवर योग्य मार्ग निघावा म्हणून म्हाडाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.\nमलनिस्सारण वाहिनीची निर्मिती म्हाडाने करावी\nमलनिस्सारण वाहिन्यांची निर्मिती करणे महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र म्हाडाच्या जमिनीवर या वाहिन्या बांधावयाच्या असल्याने तो प्रश्न बऱयाच काळापासून प्रलंबित आहे. वेळोवेळी बैठका झाल्या, पण त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे म्हाडाच्या जागेवरील मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण व उन्नतीकरणाचे काम म्हाडाने करावे, अशी मागणी मंगेश कुडाळकर यांनी केली आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन म्हाडाने दिले आहे. तसेच अकृषी कर व सेवा शुल्कावर सन १९९८ पासून आकारण्यात आलेले १८ टक्के व्याज माफ करून थकित रक्कम म्हाडाने हप्त्याने घ्यावी. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळू शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून समितीच्या पुढील बैठकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ होणे अपेक्षित आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरु��ांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/557", "date_download": "2019-08-20T22:37:24Z", "digest": "sha1:WV7ZSPQQFBAIPJY54MZXA3RLO2VRWNAP", "length": 8751, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वांगी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /वांगी\nवांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)\nअर्धा इंच आल्याचा तुकडा\nएक टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ\nचार पाच पाने कढीलिंब (पानांचे तुकडे करा)\nएक टेबलस्पून लाल तिखट पावडर (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)\nअर्धा टेबलस्पून काळ्या मोहरीची पूड\nपाव टेबलस्पून भाजलेल्या मेथीची पूड\nएक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड\nपाव कप मीठ (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)\nएक कप मोहोरीचे तेल/ गोडेतेल\n१. वांग्याचे बारीक तुकडे करून, ताटलीत वांग्याचे तुकडे त्यावर मीठ पुन्हा वांग्याचे तुकडे, मीठ असे थर लावून चार तास ठेवा. ताटलीत पाणी जमायला हवे.\nRead more about वांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)\nसाहित्य : भाजलेल्या एका मध्यम वांग्याचा गर (बलक) , एक मोठा बारीक चिरलेला कांदा , फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा लाल तिखट , साखर , मीठ, जरुरीप्रमाणे दही , तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड असे कूट.\nRead more about वांग्याचे दहयातील भरीत\nबाबागनोश आणि हम्मस (फोटोसहीत)\nहा एक मेडिटरेनियन प्रकार आहे. भारी सोपा आणि चविष्ट. घरच्या लोकांकरता मुख्य जेवण म्हणून चालू शकेलच. पण न्याहरीला, हाय टी आयटेम, स्टार्टर, डिप किंवा साईड-डिश म्हणूनही हा बाबा नक्कीच उपयोगी पडेल. हे एका प्रकारचे भरीतच.\nवेष बावळा परी अंतरी नाना कळा असं आहे बाबाचं. रूप काही देखणं नाही. ओटा पुसायचं फडकं साधारण महिन्याभरानं जसं दिसतं तसा मळखाऊ रंग. त्यामुळे पाहुण्यांना सर्व करताना दिलो जानसे नटवायला लागेल. पण पिटा ब्रेड, लवाश, क्रुटॉन्स, ब्रेडस्टिक्स बरोबर एकदम झक्कास जोडी जमते आणि खाणारे बाबागनोश मध्ये विरघळून जातात.\nRead more about बाबागनोश आणि हम्मस (फोटोसहीत)\nRead more about वांग्यांच कच्चं भरीत\nवांग्याची नॉर्थ इंडियन स्टाईल ने भाजी\nRead more about वांग्याची नॉर्थ इंडियन स्टाईल ने भाजी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/petition-against-bjp-mla-ram-kadam/", "date_download": "2019-08-20T23:01:04Z", "digest": "sha1:RGELHR3IRPBKQKQV5I6BCSTQW4E777GZ", "length": 14146, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘मुलींना पळवून आणण्यात मदत करतो’ म्हणणाऱ्या राम कदमांविरोधात याचिका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nउदयनराजे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा…\nरत्नागिरीत मटका धंद्यावर धाड; थंडावलेली कारवाई पुन्हा सुरु\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nBREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा\nअटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nलश्करशी माझा संबंध नाही; दहशतवादी हाफीज सईदची कोलांटीउडी\n…तर अण्वस्त्रांचा वापर करू; जावेद मियांदादची दर्पोक्ती\nझाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nश्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली\n स्मिथला बाऊन्सरने घायाळ करणाऱ्या आर्चरला शोएबने सुनावले\nआयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची\nहितसंबंधांच्या वादावर सीओए काढणार श्वेतपत्रिका -एडुल्जी\nलेख : अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन\nआजचा अग्रलेख : पवारसाहेब, सोडून द्या\nप्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म\nवयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट\nअब वो बात नहीं रही नो मेकअप लूकवरून करीना कपूर झाली…\nअर्जुनच्या फोटोवर युझर्सची नकारात्मक प्रतिक्रिया, अभिनेत्याचे मजेशीर उत्तर\nVideo : रस्त्यावरच्या प्राण्यांना जीव लावते ‘ही’ अभिनेत्री\nबीट आणि मेथीचे पौष्टिक कटलेट\nरेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड\nRecipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा\nRecipe : साबुदाण्याचे धपाटे\nरोखठोक : देवांच्या मदतीस चला तर…\nहरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया\nमन में है विश्वास\n‘मुलींना पळवून आणण्यात मदत करतो’ म्हणणाऱ्या राम कदमांविरोधात याचिका\nतुमच्या पसंतीची मुलगी सांगा, पळवून आणणार आणि देणार असे महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढणार आहेत. आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली असतानाच पुण्यातील महिलांनी त्यांच्या या बडबडीचा निषेध नोंदवत हायकोर्टात धाव घेतली आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nआमदार राम कदम यांच्यावर सोनाली बेंद्रेचे पती भडकले, वाचा सविस्तर\nगेल्याच आठवडय़ात पार पडलेल्या दहीहंडी महोत्सवात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत बेताल बडबड केली होती. तुम्ही मला कोणत्याही कामासाठी भेटू शकता. जर तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केलेत आणि ती नाही म्हणाली तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार असे वक्तव्य केले होते.\nराम कदमांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीच्या डायलॉगसाठी केला गोविंदांचा अपमान\nराम कदम यांच्या या विधानावर राज्यभरातून टीका करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादी पुणे शहर महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टात 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nVideo : मुंब्र्यातील तरुणांची दादागिरी, वर्दीवर हात टाकला; तिघांना अटक\nकलम 370 रद्द झाल्याने भेदरलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव\nमहाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन द्यावी\nएसटी बसचे ‘लोकेशन’ कळणार एका क्लिकवर, परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...\nकलम 370 रद्द झाल्यानंतर कश्मीरमध्ये पहिली चकमक; सुरक्षा दल सतर्क\nबुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी\nदापोलीत उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसर सुशोभिकरणासाठी ७२ लाखांची मंजुरी\nअवैध मुरूम उत्खननप्रकरणी आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला साडे अकरा कोटींचा दंड\nपश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक\nवर्ष झालं तरी फलक कुणी काढेना रत्नागिरी नगर परिषद करतेय काय\n297 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तात्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश\nजालना जिल्हा परिषदेचा तुघलकी कारभार; बनावट स्वाक्षरीने 33 लाख काढण्याचा प्रयत्न\n समलैंगिक क्रिकेटपटू जोडप्याच्या घरी पाळणा हलणार\nपोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-district-cooperative-bank-annual-meeting-satara-maharashtra-19493?tid=3", "date_download": "2019-08-20T23:41:14Z", "digest": "sha1:XCJ4L263BPPNUHNULMZTFB3AITSQ6FVA", "length": 18152, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, district cooperative bank annual meeting, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्का��� मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत कर्ज व्याजदरात पाच टक्के सूट\nसातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत कर्ज व्याजदरात पाच टक्के सूट\nरविवार, 19 मे 2019\nसातारा : स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस प्रथमच करपूर्व १२६.५४ कोटी, तर करोत्तर १०५.३६ कोटींचा नफा झाला आहे. बॅंकेने सात हजार कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज शून्य टक्के दराने वितरित केले असून, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या मध्यम मुदत कर्जावरील व्याजात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.\nसातारा : स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस प्रथमच करपूर्व १२६.५४ कोटी, तर करोत्तर १०५.३६ कोटींचा नफा झाला आहे. बॅंकेने सात हजार कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज शून्य टक्के दराने वितरित केले असून, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या मध्यम मुदत कर्जावरील व्याजात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.\nजिल्हा बॅंकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांची माहिती देताना आमदार भोसले म्हणाले, की या आर्थिक वर्षात मार्च २०१९ अखेर बॅंकेस ढोबळे एनपीएचे प्रमाण ०.१४ टक्का इतके, तर निव्वळ एनपीए शून्य टक्का ठेवण्यात बॅंकेला यश आले आहे. गेली अकरा वर्षे शून्य टक्का एनपीए ठेवल्याबद्दल रिझर्व्ह बॅंक व नाबार्ड यांनी बॅंकेला विशेष सन्मानित केले आहे. वसूल भाग भांडवलात विक्रमी ३१ कोटींनी वाढ होऊन भाग भांडवल १९७ कोटींवर गेले आहे. भरीव निधीमध्ये २१ कोटींनी वाढ झाली आहे. सरकारी कर्जरोख्यांच्या ट्रेडिंगमधून या आर्थिक वर्षात सव्वा कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. ९५३ विकास सेवा सोसायट्यांपैकी ८७६ विकास संस्था नफ्यात आणण्यात यश आले आहे. या वर्षी सभासदांना १२ टक्के लाभांशाची तरतूद करण्यात आली आहे.\nतीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्क्याने वितरित केले असून, यासाठी गतवर्षी दोन कोटी २५ लाखांची तरतूद केली होती. या वर्षी यामध्ये वाढ करून ती चार कोटी केली आहे. दुष्काळी स्थितीची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या मध्यम मुदत कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी दोन कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तीन लाख ३५ हजार ५४६ रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामांसाठी बॅंकेने ९२.४४ लाखांची मदत केली असून, पुढील आर्थिक वर्षाकरिता दोन कोटींची आर्थिक मदत दिली जाणार आहे.\nबॅंकेची २९ एटीएम कार्यरत असून, ६५० मायक्रो एटीएमच्या माध्यमातून दुर्गम भागात बॅंकिंग सेवा पुरविली जात आहे. नजीकच्या काळात शंभर एटीएम सुरू करण्याची योजना आहे. विकास संस्थांच्या सचिवांना १२ टक्के बक्षिस पगारासाठी नफ्यातून एक कोटी ५० लाखांची तरतूद केली आहे. महिला बचत गटांना चार टक्के या अत्यल्प दराने कर्जपुरवठा केला जात आहे. आजअखेर १७ हजार ९८६ बचतगटांना २६ कोटी ८० लाखांचे कर्जवितरण केले आहे.\nपंतप्रधान किसान योजनेअंतर्गत बॅंकेच्या एक लाख ३५ हजार ७७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी ३९ लाखांची मदत जमा करण्यात आली आहे. या वेळी उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, सुरेख पाटील, डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.\nशिक्षण education शिवेंद्रसिंहराजे भोसले एनपीए रिझर्व्ह बॅंक नाबार्ड सरकार उत्पन्न विकास पीककर्ज व्याजदर जलसंधारण एटीएम सातारा\nबीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९ हजारांवर...\nउस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम असल्याने मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्य\nजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यम\nवनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा घेतला शोध\nकडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र तुरटपणा हा कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ खडसे...\nजळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.\nखानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...\nपोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...\nनाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...\nनांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...\nकर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....\nपुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...\nकुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...\nरासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीत...\nमुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...\nअकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...\nकऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा : महापुरामुळे...\nगडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...\nजळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...\nतणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...\nनगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nसंत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....\nनत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...\nडाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...\nजळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/girl-murdered-nipani-taluka-203668", "date_download": "2019-08-20T23:43:17Z", "digest": "sha1:MV5IOTZIV3ZZHCS6UXAAVA7R4L7A5KVF", "length": 12777, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girl Murdered in Nipani taluka तुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वीच घेतला प्रियसीचा जीव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nतुला शेवटचं भेटायचंय...; हळदीपूर्वीच घेतला प्रियसीचा जीव\nगुरुवार, 1 ऑ��स्ट 2019\nबोरगाव जवळच्या बोरगांववाडी कसनाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात प्रेम प्रकरणातून युवतीचा डोक्यात रॉड घालून खून\nअमृता अनिल कुंभार (२४, रा. जांभळी) असे तिचे नाव\nबारवाड (ता. निपाणी) येथील युवक योगेश विलास चौगुले (२५ ) यांने दिली खूनाची कबुली.\nमांगूर- बोरगाव जवळच्या बोरगांववाडी कसनाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात प्रेम प्रकरणातून युवतीचा डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला आहे. अमृता अनिल कुंभार (२४, रा. जांभळी, ता. शिरोळ ) असे तिचे नाव आहे. या खूनाची कबुली स्वतः बारवाड (ता. निपाणी) येथील युवक योगेश विलास चौगुले (२५ ) याने दिली. तुला शेवटचं भेटायचंय असे सांगून योगेशने तिला बाेलावून घेतले व तिचा खून केला.\nहा खुनाचा प्रकार शनिवार (ता. 27) घडला असून आज ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जांभळी ( ता. शिरोळ) येथील युवकाचे मामा प्रदिप बनगे यांच्याकडे बारवाड (ता. निपाणी) येथील योगेश विलास चौगुले रहात होता. वारंवार योगेशचा संपर्क जांभळीला असल्याने गेल्या पाच सहा वर्षांपासून त्याचे व अमृताचे प्रेम प्रकरण जुळले होते. पण सध्या या मुलीचे लग्न इस्लामपूर येथे ठरल्याने निराश झालेल्या योगेश याने अमृता हीला आपली शेवटचीच भेट असल्याचे सांगितले व बाहेर गांवी बोलावून घेतले. बोरगांववाडी नजीक असलेल्या शेतात शनिवारी अमृताच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. याची माहिती स्वतःहून निपाणी शहर पोलिसात मंगळवारी (ता. 30) सांयकाळी दिली.\nदरम्यान शनिवारी (ता. 27) अमृता घरी नसल्याने तिचे वडील अनिल कुंभार यांनी कुरुंदवाड पोलीसात फिर्याद नोंदविली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\n\"त्या' हत्याकांडाचे अखेर गूढ उलगडले\nनागपूर ः जुनी कामठी परिसरातील एका पडक्‍या विहिरीत एका युवकाचा खून करून मृतदेह फेकला होता. महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला...\nसंतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ता\nसांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसा��ी रस्ता रोखून धरला....\nएका महिन्याच्या चिमुकल्याचा खून\nपारशिवनी - एका महिन्याच्या चिमुकल्याचा पोटात चाकू मारून खून केल्याची घटना पारशिवनी तालुक्‍यातील बखारी येथे सोमवारी घडली. चिमुकल्यास उपचारासाठी...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nचाकण - पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला व अपघात झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. विठ्ठल नथू बच्चे...\nऔरंगाबाद - पोलिसाला माहिती देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा चाकुने भोसकुन खून करण्यात आला. ही गंभीर घटना दादा कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा भागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-palkhi-wari-alandi-pandharpur-route-cycle-awakening-131130", "date_download": "2019-08-20T22:46:52Z", "digest": "sha1:QUKKY6YDR5X62L3RXAOXVTYJUCPPFCXG", "length": 14696, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Palkhi wari Alandi Pandharpur Route Cycle Awakening #SaathChal आळंदी-पंढरपूर मार्गावर सायकलने प्रबोधन वारी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\n#SaathChal आळंदी-पंढरपूर मार्गावर सायकलने प्रबोधन वारी\nमंगळवार, 17 जुलै 2018\nइंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत.\nइंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत.\nडॉ. चांडक यांची ही सहावी वारी आहे. भारतातील सात राज्या���त सायकलीवरून ४० हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या डॉ. चांडक यांचे इंदापूर येथे इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा तसेच गिते यांचा नगर परिषद काँग्रेस गटनेते कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते रमेश धोत्रे व जावेद शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नितीन मखरे, योगेश गुंडेकर, इरफान शेख, जमीर शेख, मुसा मुलाणी, देवराज देशमुख, विजय शेवाळे, श्रीकांत गायकवाड, अख्तर शेख उपस्थित होते.\nडॉ. चांडक हे लातूरजवळील शेगाव, हासेगाव परिसरात रवी बापटले यांच्यासमवेत १३० एड्‌स बाधित युवकांचा सांभाळ करत आहेत. १८ वर्षांवरील युवकांना त्यांनी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, तर ३० विधवा मातांना त्यांनी विविध उद्योगाच्या मार्फत आत्मनिर्भर केले आहे.\nत्यांच्या मूलभूत हक्कासाठी ते जागरूक आहेत. समाजाने त्यांना समजून घ्यावे तसेच युवापिढी एड्‌सला बळी पडू नये म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते सायकल चालविण्याचा संदेश देत आहेत. शुक्रवारी देहूवरून ज्ञानेश्वर माउलीचे दर्शन घेऊन डॉ. चांडक व गिते यांनी सायकलवरून प्रवास करत प्रबोधनास सुरवात केली. पुणे, खराडी, हडपसर, उरूळी कांचन, यवत, चौफुला, पाटस, भिगवण, पळसदेव येथे समाजप्रबोधन करून ते १४ जुलै रोजी इंदापूरला आले. येथे जनजागृती करून ते अकलूज, वेळापूर मार्गे पंढरपूरला निघाले आहेत. पंढरपूर येथील एचआयव्ही बाधित पालवी प्रकल्पास भेट देणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nकोळीवाड्यात नारळी पौर्णिमा जल्लोषात साजरी\nनवी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या...\nजिजाऊ पालखी सोहळ्याने अवतरली शिवशाही\nअमरावती ः ढोलताशांचा गजर, वारकरी मंडळींची शिस्तबद्ध पावली, लेझीम पथक अन्‌ प्रबोधन करणारा बालकलाकार असा रंगारंग सोहळा बघून अवघी शिवशाही अवतरल्याचा...\nदेहू - तुकोबा तुकोबा नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या निनादात तब्बल ३४ दिवसांच्या प्रवासानंतर संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (ता. २८...\nWari 2019 : गोपाळकाल्याने आषाढवारीची सांगता\nपंढरपूर - गो���ाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आलेल्या...\nपावनखिंडीतील फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करू - संभाजीराजे\nकोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत फरसबंदी मार्गाचे काही अवशेष शिल्लक आहेत, काळाच्या ओघात नष्ट होत असलेले...\nWari 2019 : पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...\n‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/auditor-murder-nashik-193790", "date_download": "2019-08-20T22:51:59Z", "digest": "sha1:UCNHA3HY6VBL6UY6JGJAAVL5PINIQPWW", "length": 14433, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Auditor murder in nashik दरोड्याच्या प्रयत्नात ऑडिटरची हत्या | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑगस्ट 21, 2019\nदरोड्याच्या प्रयत्नात ऑडिटरची हत्या\nशनिवार, 15 जून 2019\nमुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चौघांनी घुसून दरोड्याचा प्रयत्न केला. मुंबईतून आलेल्या मॅरियाईकरा सॅज्यू सॅम्युअल (वय 29) या हिशेबनीसाने (ऑडिटर) प्रसंगावधान राखत अलार्म वाजविल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्याने ते जागीच ठार झाले.\nनाशिक - मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चौघांनी घुसून दरोड्याचा प्रयत्न केला. मुंबईतून आलेल्या मॅरियाईकरा सॅज्यू सॅम्युअल (वय 29) या हिशेबनीसाने (ऑडिटर) प्रसंगावधान राखत अलार्म वाजविल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्याने ते जागीच ठार झाले. कंपनीचे व्यवस्थापक चंद्रशेखर भास्कर देशपांडे (64) व कर्मचाऱ्य��री कैलास जैन (28) हे संशयितांच्या मारहाणीत जखमी झाले.\nशहरातील मधुरा टॉवर्समध्ये मुथूट फायनान्सचे कार्यालय आहे. आज सकाळी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही उपस्थित होते. त्या वेळी कार्यालयात चार जण घुसले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून व्यवस्थापक देशपांडे यांच्याकडे कार्यालयात जमा असलेल्या रकमेची मागणी केली. मुथूटच्या मुंबईच्या कार्यालयातील ऑडिटर सॅम्युअल त्या वेळी तेथे होते. त्यांनी संशयितांचे लक्ष विचलित करून अलार्म वाजविला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितांनी सॅम्युअलला मारहाण केली. एका संशयिताने त्याच्याकडील पिस्तुलातून त्यांच्या छातीवर गोळ्या झाडल्याने ते जागीच कोसळले. त्यानंतर संशयिताने जैन व देशपांडे यांनाही जखमी केले.\nदरम्यान, दरोड्याचा प्रयत्न फसल्याने संशयितांनी पोबारा केला. सॅम्युअल यांना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत खून, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nदरोड्यासाठी आलेल्या संशयितांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. यात एका तरुणाचा गोळी लागून दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. कार्यालयातील तिजोऱ्या सीलबंद आहेत. संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. शहराच्या सीमांवरही पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे.\n-विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतळेगाव स्टेशन - केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे....\nकामठीत भरदिवसा तरुणाचा खून\nकामठी: वडिलांना सोडून घरी परतणाऱ्या तरुणावर चाकूने गळा व पोटावर सोळा वार करून खून करण्यात आला. ही घटना कामठी...\nदहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे\nपुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु...\nतोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा\nनागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सी���यडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर,...\nजनावरे चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्‍या\nपिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या...\n\"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड\nचिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_(%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8)", "date_download": "2019-08-20T23:18:13Z", "digest": "sha1:UKQU65Y53GZQVH42DDMJTINUCV2VEAPN", "length": 6146, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खाणी (हिंदू तत्त्वज्ञान) - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय हिंदू वेदांत दर्शनानुसार सृष्टी हि चार प्रकारच्या निर्मितीत मोडते, म्हणजे कोणताही सजीव प्राणी हा चार प्रकाराने जन्माला येतो.\nगाय, म्हैस इत्यादि पशु, हरिणे, ज्यास दोन्हीकडे दात आहेत असे व्याल, राक्षस, पिशाचे व मनुष्ये हे जरायुज प्राणी आहेत. जरायु म्हणजे वार; त्यातून हे प्राणी बाहेर पडतात म्हणून ते जरायुज होत. ॥४३॥\nपक्षी, सर्प, नक्र, मत्स्य, कासवे व अशाच प्रकारचे सरडे इत्यादि स्थलचर व शंखादि जलचर प्राणी ते अंडज होते. हे प्रथम अंड्यात होतात व नंतर त्यातून निघतात म्हणून हे अंडज होत. ॥४४॥\nचिलटे, उवा, माशा, ढेकूण इत्यादि प्राणी व तसेच प्रत्यक्ष उष्णतेपासून होणारे मुंग्यासारिखे व असेच दुसरेही प्राणी स्वेदज होय. स्वेद म्हणजे पार्थिव पदार्थास उष्णतेमुळे प्राप्त होनारा ओलसरपणा, त्याच्यापासून वरील प्राण्यांची उत्पत्ति होते म्हणून त्यास स्वेदज म्हणतात. ॥४५॥\nवृक्षादि स्थावर पद��र्थ उद्भिज्ज आहेत. कारण, ते बीज व भूमी यांस फोडून वर येत असतात. पण त्यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही बीजापासून निर्माण होतात व काहींच्या शाखा भूमीत पुरल्या तरी त्याच्यापासून वृक्ष होतात. आता त्यात ज्या औषधी असतात त्यांची फळे पक्व झाली की, त्या मरतात व त्यास पुष्कळ फुले व फळे येतात. ॥४६॥\nसंदर्भ : अध्याय १ ला मनुस्मृती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-08-20T22:24:51Z", "digest": "sha1:CIN4HWBGKGLCOM35YVXTPGSDF2A6BXUJ", "length": 3544, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १४७० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १४७० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १४७० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १४७० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १४७० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_(%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3)", "date_download": "2019-08-20T23:44:52Z", "digest": "sha1:T3BSV5GDXLLNF4NQDHJ6P4MNNQ4DNFMO", "length": 5395, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रँडमास्टर (बुद्धिबळ)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रँडमास्टर (बुद्धिबळ)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ग्रँडमास्टर (बुद्धिबळ) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविश्वनाथन आनंद ‎ (← दुवे | संपादन)\nअभिजीत कुंटे ‎ (← दुवे | संपादन)\nप्रवीण ठिपसे ‎ (← दुवे | संपादन)\nदिब्येंदु बरुआ ‎ (← दुवे | संपादन)\nकोनेरू हंपी ‎ (← दुवे | संपादन)\nगॅरी कास्पारोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nमाक्स ऑय्वे ‎ (← दुवे | संपादन)\nमिखाइल बोट्विनिक ‎ (← दुवे | संपादन)\nव्हासिली स्मिस्लोव ‎ (← दुवे | संपादन)\nबॉबी फिशर ‎ (← दुवे | संपादन)\nव्लादिमिर क्रॅमनिक ‎ (← दुवे | संपादन)\nमॅग्नस कार्लसन ‎ (← दुवे | संपादन)\nएफिम बोगोल्युबॉव ‎ (← दुवे | संपादन)\nफॅबियानो कारुआना ‎ (← दुवे | संपादन)\nजेकब आगार्ड ‎ (← दुवे | संपादन)\nफरिद अबासोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nथाल अबेर्जेल ‎ (← दुवे | संपादन)\nबोस्को अब्रामोव्हिक ‎ (← दुवे | संपादन)\nपीटर आक्स ‎ (← दुवे | संपादन)\nग्रँडमास्टर, बुद्धिबळ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी ३० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९९४ ‎ (← दुवे | संपादन)\nविदीत गुजराथी ‎ (← दुवे | संपादन)\nग्रॅंडमास्टर (बुद्धिबळ) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रगणानंदा रमेशबाबू ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-35/segments/1566027315681.63/wet/CC-MAIN-20190820221802-20190821003802-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}