diff --git "a/data_multi/mr/2019-26_mr_all_0001.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-26_mr_all_0001.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-26_mr_all_0001.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,887 @@ +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/the-route-of-the-bopkhel-bridge-is-finally-freed/articleshow/69779063.cms", "date_download": "2019-06-15T21:53:28Z", "digest": "sha1:EUHV647NGIAMFIU2N6AX5KQ3PWGQC7VO", "length": 12871, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: बोपखेल पुलाचा मार्ग अखेर मोकळा - the route of the bopkhel bridge is finally freed | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\nबोपखेल पुलाचा मार्ग अखेर मोकळा\nम टा प्रतिनिधी, पिंपरी'बोपखेल गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यात येणार आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी\n'बोपखेल गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी लष्कराच्या चार एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा घेण्याच्या मोबदल्यात लष्कराला येरवडा येथील तेवढीच जागा देण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,' अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. लष्कराने ही जागा निश्चित केल्याने बोपखेलकरांसाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचा आणि पुलाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.\n'लष्कराने येरवडा येथील सर्व्हे क्रमांक २०२/२ मधील चार एकर जागेची निवड केली आहे. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डासह इतर सर्व कागदपत्रे देण्याचे पत्र तहसीलदारांना पाठविले आहे,' असे जगताप यांनी सांगितले. मुळा नदीवर पूल आणि रस्ता करण्याच्या कामाला तातडीने मंजुरी देण्याबाबत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीला सूचना केल्याचेही जगताप यांनी सांगितले. बोपखेलकरांनी हक्काच्या रस्त्यांसाठी अनेक वर्षांपासून केलेल्या संघर्षाचा आणि संयमाचा हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी दिली.\nबोपखेलवासीयांचा रस्ता प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारून रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली. पूल आणि रस्त्यासाठी लष्कराच्या चार एकर जागेचे संपादन करणे आवश्यक होते. या जागेच्या बदल्यात तेवढीच जागा पालिकेने द्यावी, अशी अट घालण्यात आली होती. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली असून, याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.\n- ल���्ष्मण जगताप, आमदार\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nअॅरिझोनाच्या वाळवंटात ६ वर्षीय भारतीय बालिकेचा मृत्यू\nबिहार: मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराचे बळी ६९ वर\nप. बंगालमधील डॉक्टरांचा संप; केंद्राने अहवाल मागवला\nअमेरिकेत राहून हा इंजिनीअर करतोय भारतातल्या घराची राखण\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nमोदी सरकारपेक्षा फडणवीस चांगले: अण्णा\nपुणेः ज्येष्ठ अभिनेते अनंतराव जोशी यांचे निधन\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू\nपुणेरी भाषेतच पुणेकरांना 'धडे'\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबोपखेल पुलाचा मार्ग अखेर मोकळा...\nपुणेः ज्येष्ठ अभिनेते अनंतराव जोशी यांचे निधन...\nसततच्या पावसाने तापमानात मोठी घट...\nराज्यातील रक्तसंकलनात लक्षणीय वाढ...\n...त्यांनी बँकेला घातला ७५ लाखांचा गंडा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:08:14Z", "digest": "sha1:4RY57WNAIGRGIXHN664LBKF47RIV4R7R", "length": 4040, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्याँ चेपलेन - विकिपीडिया", "raw_content": "\nज्याँ चेपलेन (४ डिसेंबर, इ.स. १५९५:पॅरिस, फ्रांस - २२ फेब्रुवारी, इ.स. १६७४:पॅरिस, फ्रांस) हा फ्रेंच कवी होता. हा अकॅडेमी फ्रांसेसचा संस्थापक सदस्य होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५९५ मधील जन्म\nइ.स. १६७४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१६ रो���ी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-15T21:36:09Z", "digest": "sha1:YR3EYC3OLZIJSNYTDZUZFCZR4R3TBMCW", "length": 6674, "nlines": 94, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "नाही संपवू शकत Archives - थोडक्यात", "raw_content": "\nभाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत\nपुणे | भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा घणाघात शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पुण्यातील राजगुरूनगर येथे बोलत होते. >>>>\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्त��� कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/69771330.cms", "date_download": "2019-06-15T22:01:56Z", "digest": "sha1:EVBC4HQE4Z6DKDH3KSKSLNMSUZ5RG5OW", "length": 11673, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दिशा पटानी बर्थ-डे: Disha Patani Birthday : टायगर श्रॉफ म्हणतोय, हॅपी बर्थडे 'डी'! - Tiger Shroff Wishes Disha Patani Happy Birthday With Instgram Post | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\nटायगर श्रॉफ म्हणतोय, हॅपी बर्थडे 'डी'\nअभिनेत्री दिशा पाटनी आज स्वत:चा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशावर आज अनेक सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काही वर्षापूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशामध्ये अफेयर सुरु असल्याच्या चर्चा लोकांमध्ये बऱ्याच रंगायच्या.\nटायगर श्रॉफ म्हणतोय, हॅपी बर्थडे 'डी'\nअभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस असून दिशावर आज अनेक सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पंरतु, दिशाचा 'कथित' बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफ यानं तिला कशाप्रकारे स्पेशल शुभेच्छा दिल्या याची उत्सुकता चाहत्यांना होती. टायगरनंसुद्धा त्यांच्या चाहत्यांना निराश न करता अनोख्या अंदाजात इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत दिशाला शुभेच्छा दिल्या.\nटायगरने इन्स्टाग्रामवर त्याच्या आणि दिशाचा एक डान्स व्हिडिओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत टायगरने कॅप्शनमध्ये 'हॅप्पी बर्थडे डी' असं लिहिलं आहे. या कॅप्शनमुळे टायगर दिशाला कोणत्या नावानं हाक मारतो हे त्याच्या फॅन्सना समजलंय.\nदिशा तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत कोणताही गाजावाजा न करता साजरा करणार आहे अशी माहिती तिच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nजेव्हा माकडीणीनं प्रियांका चोप्राच्या थोबाडीत लगावली...\nआदित्य ठाकरेंसोबत दिशाची 'डिनर डेट', ट्रोलर्सनं केलं हैराण\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन\nआधी नेता, मग अभिनेता\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nटायगर श्रॉफ म्हणतोय, हॅपी बर्थडे 'डी'\n'काला'चे दिग्दर्शक पा रणजीत यांच्याविरोधात गु्न्हा दाखल...\nजेव्हा माकडीणीनं प्रियांका चोप्राच्या थोबाडीत लगावली......\nसिनेमासाठी लंडनमध्ये CSMT स्टेशन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T20:51:14Z", "digest": "sha1:DUPQSMZ6IYHZZXQHH7B3LSDMSU5IZGRX", "length": 3418, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अष्टदर्शनेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अष्टदर्शने या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nज्ञानपीठ पुरस्कारविजेते ‎ (← दुवे | संपादन)\nगोविंद विनायक करंदीकर ‎ (← दुवे | संपादन)\nविक��पीडिया:सदर/फेब्रुवारी १, २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञानपीठ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%2520%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2019-06-15T21:31:48Z", "digest": "sha1:GMFPHRMJTD7L3W6LC2CHUN7BPDHZ2I24", "length": 27433, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (20) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (8) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\n(-) Remove पेट्रोल पंप filter पेट्रोल पंप\nपेट्रोल (292) Apply पेट्रोल filter\nमहामार्ग (49) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (39) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (28) Apply सोलापूर filter\nप्रशासन (18) Apply प्रशासन filter\nकाँग्रेस (17) Apply काँग्रेस filter\nकोल्हापूर (17) Apply कोल्हापूर filter\nमहापालिका (16) Apply महापालिका filter\nव्यवसाय (16) Apply व्यवसाय filter\nऔरंगाबाद (12) Apply औरंगाबाद filter\nरोज 100 कॅन चिल्ड पाण्याची विक्री\nनागपूर : नोकरी करायची नाही हे पक्क होतं... चार वर्षांपूर्वी थंड पाण्याच्या कॅन विक्रीचा व्यवसाय सुरू केला... एप्रिल ते जूनमध्ये 50 ते 100 कॅनची सहज विक्री होते... \"जल ही जीवन है' आपण म्हणतो, परंतु पाण्यामुळे मला जीवनात \"अर्थ'ही गवसला...गुणवंत मलकवडे उत्साहाने सांगत होते. काटोल रोडवरील ...\nक्रिकेटपटू राकेश पवारच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक\nमुंबई : भांडुप येथील क्रिकेटपटू व प्रशिक्षक राकेश पवार याच्या हत्येप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिघांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा राकेशची भांडुप येथील पेट्रोल पंपाजवळ वैयक्तिक वादातून तिघांनी मिळून हत्या केली होती. राकेश त्या वेळी त्याच्या मैत्रिणीसह मोटरसायकलमध्ये पेट्रोल...\nअमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झ���ला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तापमानाचा पारा वर गेला असून...\nअन उदयनराजे भाेसलेंचा कार्यकर्त्यांना आदेश\nसातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघात विजयाप्रित्यर्थ उभारण्यात आलेले शुभेच्छा फलक एका रात्रीत उतरविण्याचे आदेश नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भाेसले यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे आदेशाचे पालन करीत रस्त्याचे कडेला उभारलेले बहुतांश फलक कार्यकर्त्यांनी काढले. सातारा शहर परिसरात उभारलेला शुभेच्छा फलक...\nपेट्रोल पंपावर ‘स्वाइप’द्वारे तब्बल ७ लाखांची फसवणूक\nपुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे....\nइस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर अपघातामध्ये एक ठार\nइस्लामपूर - इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरची मोटरसायकला धडक बसली. या अपघातामध्ये कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय. ५१, रा. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला. अजय सुतार हे कुरळप पोलीस ठाण्यात नोकरीस...\nजे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त...\nअपघातात इचलकरंजीतील मुलगा जागीच ठार\nसांगली - मिरज-मालगाव रस्त्यावर संग्राम पेट्रोल पंपाजवळजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात रामगौंडा सुनील पाटील ( वय 15 वर्षे ) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. मालगावपासून एक किलोमीटर अंतरावर सकाळी दहा वाजता अपघात झाला. सागर सुरेश लोंढे ( वय 21 ) हा तरुण दुचाकीवरुन मिरजेकडे येत होता, तर...\nबाळापूर तालुक्यात उष्माघाताचा बळी\nबाळापूर (अकोला) : तालुक्यातील वाडेगाव येथील विलास रमेश गोसावी (गीरी) (वय 32) याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सातच्या सुमारास घडली. वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट आली असुन ���च्चांक 46 च्या वर पोचला आहे. सर्वत्र नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. सकाळी आठ...\nकोल्हापूर जिल्ह्यातील २७ पोलिसांना महासंचालक पदक\nकोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक आज जाहीर झाले. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलिस मुख्यालयात होणाऱ्या संचलन कार्यक्रमावेळी ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. गंभीर...\nटेम्पोच्या धडकेत युवती ठार\nअंबड (जि. जालना) : येथील लालवाडीतांडा येथील पायल विलास चव्हाण (वय 15) ही तांडयातुन पारनेर पेट्रोल पंपावर किराणा सामान भरून स्कुटीवरुन लालवाडी तांडयाकडे शुक्रवारी (ता. 5) सकाळी साडेनऊ वाजता जात असताना पाठीमागुन जालना शहराकडे जाणाऱ्या टाटा 407 टेम्पोने जोराची धडक दिल्याने स्कुटीवरील...\nloksabha 2019 : बारामती लोकसभा मतदारसंघात सव्वादोन लाखांची रोकड जप्त\nपुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील खेड-शिवापूर परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र, ही रोकड एका पेट्रोलपंप चालकाची असल्याची माहिती समोर आली आहे. खेड शिवापूर परिसरातील दत्ता ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक स्वप्नील देशमुख ही रक्कम घेऊन जात...\nपंपमालक, कर्मचाऱ्यांचा सामान्यांच्या खिशावर डल्ला\nनागपूर - सरकारी निर्देशानुसार पेट्रोल पंपावर सुविधा नसतात. त्यातही पंपमालक आणि पेट्रोल वितरक कर्मचारी वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारतात. पेट्रोल पंपावर होणाऱ्या ‘गडबडी’विरुद्ध वाहनधारकांनी आवाज उठविल्यास पंपमालक आणि त्याचे आठ-दहा कर्मचारी लगेच गोळा होऊन...\nपुणे : बेकायदा वाळु विक्री प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल\nपुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक,...\n#wecareforpune कोंढव्यातील अतिक्रमणे हटवावित\nपुणे : कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप ते कुमार पृथ्वी सोसायटीच्या मागील रस्त्यावर कित्येक अनधिकृत स्टाल आणि बांधकाम केले ��हेत. एक महिन्यापुर्वी महापालिकेने कारावाई करुन हटविली होती पण पुन्हा उभारली आहेत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. दहा वर्षांपुर्वी 60 फुट रुंदीकरण मान्य करण्यात...\nधगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही\nपिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग...\nमाणूस पारखीतून उलगडला दरोडा\nकऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव, माणसे ओळखण्याची कला याद्वारे दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले. माणसे हेरून ती ओळखण्याची किमया त्यांनी साधल्यानेच या दरोड्यातील ‘मास्टर...\nलोणीतील इंधन माफिया पुन्हा सक्रिय ; नऊ हजार लिटर इंधनावर डल्ला\nलोणी काळभोर : गाडीत पेट्रोल, डिझेल भरताना पेट्रोल पंपावर कामगाराने \"पॉइंट' मारला ही तक्रार कायमच ऐकायला मिळते. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका तेल माफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला पॉईंटमध्ये नव्हे; तर बारा हजार लिटरपैकी चक्क नऊ हजार लिटर डिझेलचा काटा...\nभरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या...\nवाफगाव ते बहुराष्ट्रीय कंपनी यशस्वी प्रवास\nऑक्‍टोबर २०१६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. यामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभले व खऱ्या अर्थाने दूरदृष्टी लाभली. प्राथमिक अवस्थेतील सिसनिक आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी इतकेच मानांकन व इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केले. वाफगाव (ता. खेड) या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंट���नॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T21:26:04Z", "digest": "sha1:KVUSGDTYOOIQGF2QICZDDKMQBFZ7PG47", "length": 19982, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (4) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसिलिंडर (10) Apply सिलिंडर filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nसोलापूर (2) Apply सोलापूर filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअर्थशास्त्र (1) Apply अर्थशास्त्र filter\nआधार कार्ड (1) Apply आधार कार्ड filter\nएलपीजी (1) Apply एलपीजी filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nकॅशलेस (1) Apply कॅशलेस filter\nगुलाबराव गावंडे (1) Apply गुलाबराव गावंडे filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nचित्रा वाघ (1) Apply चित्रा वाघ filter\nडिजिटल इंडिया (1) Apply डिजिटल इंडिया filter\nतहसीलदार (1) Apply तहसीलदार filter\nत्र्यंबकेश्‍वर (1) Apply त्र्यंबकेश्‍वर filter\nपंढरपूर (1) Apply पंढरपूर filter\nपुरोहित (1) Apply पुरोहित filter\nजनतेचा जाहीरनामा-शासनाच्या योजना सपशेल फेल, स्वस्त धान्य दुकाने गहू, तांदूळ विकण्यापुरतेच\nनाशिक : केंद्र व राज्य शासनाने स्वस्त धान्य पुरवठ्यात सुसूत्रता आणताना आधुनिक पद्धत वापरली. विविध योजना आणण्याच्या घोषणा केल्या; परंतु स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यच गायब झाल्याने शासनाच्या योजना सपशेल फेल ठरल्या आहेत. स्वस्त धान्य दुकाने केवळ गहू, तांदूळ विकण्यापुरतेच मर्यादित राहिल्याने गरिबांना...\nखायचीच भ्रांत असल्यानं \"ती'ची चूल सोडेना पाठ\nनाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या दोघींची मातीने सारवलेली घरं. धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून \"स्वच्छ इंधन-बेहतर जीवन' ��से म्हणत केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नेमकी काय स्थिती आहे, हे घरात जात दोघींकडून जाणून...\nदरमहा एक लाख लिटर अनुदानित रॉकेलची बचत\nसातारा - रॉकेल विक्रीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागल्याचे दिसते. ग्राहकांना घरी गॅस वापरत नसल्याचे हमीपत्र देण्याचे बंधनकारक केल्याने अनुदानित रॉकेलची बचत होणार आहे. दरम्यान, गॅसधारक नसलेल्याच शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याचे...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबरअखेरपासून होईल. तसेच जळगाव जिल्हा रॉकेलमुक्त झाला असून, राज्यातील ही पहिली घटना आहे, अशी माहिती...\nमहिल्यांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल\nअकोला - राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सरकारचा धाक राहिला नाही. विकृत मनोवृत्तीला खतपाणी दिले जात असताना या राज्यातील गृहराज्यमंत्री कुठेच या विषयावर बोलताना दिसत नाही. महिलांच्या प्रश्‍नावर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या...\nरत्नागिरी जिह्यात ४८ टक्‍क्‍यांचे जेवण चूल, स्टोव्हवर\nरत्नागिरी - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार आणि बॅंक खात्याशी आधार कार्डाने संलग्न करून लाखो ग्राहक ‘सीटीसी’धारक (कॅश ट्रान्फर कंप्लायंट) बनले आहेत. या प्रगतीचे विरोधी चित्र म्हणजे जिल्ह्यात अजूनही ४८ टक्के लोक रॉकेल वापरून चूल वा स्टोव्हवर जेवण करतात. धुराचा त्रास प्रामुख्याने महिलांना...\nमहागडे रॉकेल किंवा पाच किलोचे सिलिंडर विका\nनाशिक - बीपीएल शिधापत्रिकाधारकांचा अपवाद वगळता इतर सगळ्यांचा शिधा बंद केल्याने रेशन दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांसाठी पुरवठा विभागाने खुल्या बाजारातील रॉकेल आणि गॅस सिलिंडर विक्रीचा पर्याय पुढे केला आहे. पुरवठा विभागाच्या डिझेल व घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असलेल्या या \"सरकारी पर्याया'...\nस्वस्त धान्य दुकानांत रॉकेल सर्वांना मिळणार\nपुणे - स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त औद्योगिक, कृषिक्षेत्रासह अन्य व्यावसायिकांकडून रॉकेलला मागणी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर फ्रिसेल (व्हॉइट) रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत अनुदानित रॉकेलसह फ्रि सेल रॉकेल विक्रीसाठी उपलब्ध...\nमाउलींच्या पालखीचे यंदा जिल्ह्यात चार मुक्‍काम\nवैष्णवांचा सोहळा २४ ते २७ जूनअखेर विसावणार; पहिले उभे रिंगण २५ जूनला फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचे या वर्षी सातारा जिल्ह्यात चार मुक्‍काम असून, वारीतील पहिले उभे रिंगण २५ जून रोजी लोणंद ते तरडगाव मार्गावरील चांदोबाचा लिंब येथे दुपारी चार वाजता होणार आहे....\n\"त्या' गॅस जोडणीधारकांना रॉकेलचा पुरवठा सुरूच\nलातूर - एक किंवा दोन सिलिंडरची गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील निळ्या रॉकेलचा पुरवठा करू नये, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार गॅस जोडणीधारक व अनुदानावरचे निळे रॉकेल घेणाऱ्या लाभार्थींची पडताळणी करण्यात आली. गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकेवर (रेशनकार्ड) स्टॅंप...\nदोन लाख गॅसधारकांचे रॉकेल केले बंद\nबीड तालुक्‍यातील ५९ हजार गॅसधारकांचा समावेश बीड - शासनाच्या निर्देशानुसार दोन गॅस सिलिंडर असणाऱ्या कार्डधारकांचे रॉकेल नियतन यापूर्वीच पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आले होते. मात्र त्यानंतर एक गॅस असणाऱ्या ग्राहकांचेदेखील रॉकेल नियतन बंद करण्याचे शासनाने निर्देश दिले. यानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/prams-cradells/prams-cradells-price-list.html", "date_download": "2019-06-15T21:08:02Z", "digest": "sha1:DT5SKXJMOTWJMKO72ID64C3RQCU3GORJ", "length": 17600, "nlines": 454, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "प्रमस & कॅरॅडेल्स India मध्ये किंमत | प्रमस & कॅरॅडेल्स वर दर सूची 16 Jun 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nप्रमस & कॅरॅडेल्स Indiaकिंमत\nप्रमस & कॅरॅडेल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nप्रमस & कॅरॅडेल्स दर India मध्ये 16 June 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 31 एकूण प्रमस & कॅरॅडेल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले दिलूक्सने आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Shopclues, Homeshop18, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी प्रमस & कॅरॅडेल्स\nकिंमत प्रमस & कॅरॅडेल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मिमी प्ले पेन कॉट Rs. 9,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.149 येथे आपल्याला विविध परंप युटिलिटी चैन डेसिग्न ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 31 उत्पादने\nशीर्ष 10 प्रमस & कॅरॅडेल्स\nताज्या प्रमस & कॅरॅडेल्स\nसुंबाबी बेबी वाल्केर वक्३२९१\nसुंबाबी बेबी वाल्केर वर्क 333\nसुंबाबी बेबी वाल्केर वर्क 334 01\nबेबी वाल्केर सिटी भम्र०१९\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले दिलूक्सने\nबेबी वाल्केर रॉकेर बहि०८\nनव नटराज 1001 वाल्केर स्टॅंडर्ड\nसुंबाबी अडोरे यौ बेबी वाल्केर\nबेबी मिक्स बेबी वाल्केर रॉकेर बहि०२\nमोथेरतोयच हिंग कॉम्पॅक्ट कराडले\nमोथेरतोयच ३ईं 1 वाल्केर दिलूक्स\nसुंबाबी बेबी वाल्केर वक्९९९\nसुंबाब��� इन्स्पीरे कॅरसीत विथ बंपर\nसुंबाबी बेबी वाल्केर वक्३२९८\nबजाज बेबी वाल्केर कम रॉकेर डक्स B 39\nबजाज बेबी वाल्केर डक्स B 36\nनव नटराज कॉम्पॅक्ट कराडले स्टॅंडर्ड\nनव नटराज चिककू रायडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\nहोम थिएटर का प्राइस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/marathi-ukhane-113011600003_1.html", "date_download": "2019-06-15T20:36:31Z", "digest": "sha1:2PQTCGUAUDH6277RULIBIRSCRUZ446MO", "length": 6276, "nlines": 110, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "Ukhane in Marathi, Hindu, Marriage | उखाणे", "raw_content": "\nमराठी उखाणे See Video\nसमुद्राला आली भरती, नदीला आला पूर\n...करता माहेर केले मी दूर\nअरबी समुद्रात उसळल्या लाटा\n...च्या सुख-दुःखात माझाही वाटा\nद्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान\n...चे नाव घेते ऐका देऊन कान\nवृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा\n...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा\nगीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध\n...च्या जीवनात मला भरभरून आनंद\nसाधी राहणी, उच्च विचारसरणी\nयाच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी\nभरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची\nपंगत बसली ...रावांच्या मित्रांची\nचांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण\n...रावांचं नाव घेऊन सोडते कंकण\nशुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात\n...रावांचे नाव घेते सासरच्या घरात\nपानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन\n...रावांचं नाव घेते ...ची सून\nवर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड\n...रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nजाणून घ्या लवकर मृत्यू होण्याचे काही संकेत\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nजाणून घ्या लवकर मृत्यू होण्याचे काही संकेत\nसाडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा आरंभ दिन\nअंघोळ करताना करा हे काम, लग्न जमेल लवकर\nखूप काही शिकण्यासारखे पण सध्या विस्मरण झालेले\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख जाणून घ्या लवकर मृत्यू होण्याचे काही संकेत\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:44:01Z", "digest": "sha1:OQPAGY6JI3NGVETELCKCODBHDCBMSCHW", "length": 5069, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅडोबी आफ्टर इफेक्ट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nअ‍ॅडोबे आफ्टर इफेक्ट्स हा डिजिटल व्हिज्युअल इफेक्ट्स, मोशन ग्राफिक्स आणि अॅबोब सिस्टीम्सद्वारे तयार केलेला संयुक्तीकरण अनुप्रयोग आहे आणि चित्रपट निर्मिती आणि टेलिव्हिजन निर्मितीच्या पोस्ट-प्रोडक्शन प्रक्रियेत वापरला जातो. इतर गोष्टींबरोबरच, कीबिंग, ट्रॅकिंग, कंपोजिटिंग आणि एनीमेशनसाठी प्रभावांचा वापर केला जाऊ शकतो. हे एक अतिशय मूलभूत विना-रेखीय संपादक, ऑडिओ संपादक आणि मीडिया ट्रान्सकोडर म्हणून देखील कार्य करते.\nविंडोज, मॅक ओएस एक्स\nमोशन ग्राफिक्स / व्हिज्युअल इफेक्ट्स / अ‍ॅनिमेशन\nअ‍ॅडोबी आफ्टर इफेक्ट्सचे मुख्य पान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A1_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:54:39Z", "digest": "sha1:AEZFQUZHXVMVVGO3IAGS5HGI56HYJUHD", "length": 9380, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रॅड हॅडिन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव ब्रॅड जेम्स हड्डिन\nजन्म २३ ऑक्टोबर, १९७७ (1977-10-23) (वय: ४१)\nउंची १.८ मी (५)\nक.सा. पदार्पण (४००) २२ मे २००८: वि वेस्ट ईंडीझ\nशेवटचा क.सा. ३ जानेवारी २०११: वि इंग्लंड\n��ं.ए.सा. पदार्पण (१४४) ३० जानेवारी २००१: वि झिम्बाब्वे\nशेवटचा आं.ए.सा. ६ फेब्रुवारी २०११: वि इंग्लंड\nएकदिवसीय शर्ट क्र. ५७\n१९९९–सद्य न्यू साउथ वेल्स ब्ल्यु\n२०११–सद्य कोलकाता नाईट रायडर्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ३२ ७६ १३० १७८\nधावा १,९०४ २,०७९ ७,७१२ ५,२१०\nफलंदाजीची सरासरी ३९.६६ ३१.९८ ४०.८० ३३.३९\nशतके/अर्धशतके ३/८ २/११ १३/४२ ८/३०\nसर्वोच्च धावसंख्या १६९ ११० १६९ १३८*\nगोलंदाजीची सरासरी – – – –\nएका डावात ५ बळी – – – –\nएका सामन्यात १० बळी – – – –\nसर्वोत्तम गोलंदाजी – – – –\nझेल/यष्टीचीत ११८/३ १०३/७ ४०८/२९ २४४/४४\n९ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ पाँटिंग(ना.) •५७ हड्डिन •३३ वॅट्सन •२३ क्लार्क •४८ मायकेल हसी •२९ डेव्हिड हसी •७ व्हाइट •३६ पेन •४९ स्मिथ •४१ हेस्टिंग्स •२५ जॉन्सन •४३ हॉरित्झ •५८ ली •३२ टेट •४ बॉलिंजर •प्रशिक्षक: टिम नील्सन\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ (विजेता संघ)\n8 क्लार्क • 11 मॅकग्रा • 14 पाँटिंग (क) • 17 हॉग • 18 गिलख्रिस्ट • 23 मा. क्लार्क • 25 जॉन्सन • 28 हेडन • 31 हॉज • 32 वॉट्सन • 33 टेट • 48 हसी • 57 हॅडिन • 58 ली • 59 ब्रॅकेन • 63 सिमन्ड्स • प्रशिक्षक: बुकॅनन\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nऑस्ट्रेलिया संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n2 बेली (उप) • 3 डोहर्टी • 8 मार्श • 16 फिंच • 23 क्लार्क (क) • 25 जॉन्सन • 30 कमिन्स • 31 वॉर्नर • 32 मॅक्सवेल • 33 वॉटसन • 38 हेझलवूड • 44 फॉकनर • 49 स्मिथ • 56 स्टार्क • 57 हॅडिन (†) • प्रशिक्षक: लिहमन\nइ.स. १९७७ मधील जन्म\nइ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्��ाची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:54:44Z", "digest": "sha1:C7QNX7L67MPUCA7JEEUJOIKUIJGCZH7A", "length": 5070, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पश्चिम बंगालमधील शहरांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "पश्चिम बंगालमधील शहरांची यादी\nपश्चिम बंगालच्या नकाशावर शहरे\nभारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यातील शहरांच्या खालील यादीमध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची १० शहरे दर्शवली आहेत.\n१ कोलकाता कोलकाता जिल्हा, उत्तर २४ परगणा जिल्हा, दक्षिण २४ परगणा जिल्हा, नदिया जिल्हा, हावडा जिल्हा, हूगळी जिल्हा १,४१,१२,५३६\n२ आसनसोल पश्चिम वर्धमान जिल्हा १२,४३,००८\n३ सिलिगुडी दार्जिलिंग जिल्हा, जलपाइगुडी जिल्हा ७,०१,४८९\n४ दुर्गापूर पश्चिम वर्धमान जिल्हा ५,८१,४०९\n५ बर्धमान पूर्व वर्धमान जिल्हा ३,४७,०१६\n६ इंग्लिश बझार माल्दा जिल्हा ३,२४,२३७\n७ बहरामपूर मुर्शिदाबाद जिल्हा ३,०५,६०९\n८ हाबरा उत्तर २४ परगणा जिल्हा ३,०४,५८४\n९ खरगपूर पश्चिम मिदनापूर जिल्हा २,९३,७१९\n१० शांतीपूर नदिया जिल्हा २,८८,७१८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१८ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE_(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8)", "date_download": "2019-06-15T20:46:43Z", "digest": "sha1:SVW7FS27KTHKL47SEANRNI3HZH2M4TBA", "length": 6663, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ला रियोहा (स्पेन) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ला रियोजा, स्पेनचा स्वायत्त संघ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला रियोजा.\nला रियोहाचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,०४५ चौ. किमी (१,९४८ चौ. मैल)\nघनता ६४ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)\nला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28596", "date_download": "2019-06-15T20:40:30Z", "digest": "sha1:DGACGJK2XCFD64FEYOFBFEMCRACSLQM7", "length": 15095, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 27| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 27\n“श्रद्धेनें प्रव्रज्या घेतलेल्या भिक्षुश्रावकांत राष्ट्रपाल श्रेष्ठ आहे.”\nह्याची गोष्ट मज्झिमनिकायांतील रट्ठपाल सुत्तांत आली असून तिचाच अनुवाद मनोरथपूरणींत केला आहे. रट्ठपालसुत्ताचा सारांश असा :-\nभगवान् बुद्ध कुरुराष्ट्रांत प्रवास करीत मोठ्या भिक्षुसंघासह थुल्लकोद्वित नांवाच्या कुरूंच्या शहरापाशीं आला. तेथील ब्राह्मणांनीं त्याची कीर्ति ऐकून ते सर्व त्याच्या दर्शनाला गेले. कोणी त्याला नमस्कार करून, कोणी कुशल प्रश्न विचारून, कोणी अंजलि करून, कोणी आपलें नामगोत्र सांगून व कोणी मुकाट्यानेंच जाऊन एका बाजूला बसले. त्या ब्राह्मणांना भगवंतानें जेव्हां धर्मोपदेश केला तेव्हां राष्ट्रापालहि तेथें होता. त्याच्या मनावर एकदम परिणाम झाला, व प्रव्रज्या घेण्याचा आपला विचार त्यानें भगवंताला कळविला. पण त्याच्या आईबापांची परवानगी नसल्यामुळें त्याला प्रव्रज्या देण्याचें भगवंतानें नाकारल��ं. तेव्हां घरीं जाऊन प्रव्रज्या घेण्यास परवानगीं देण्याविषयीं आपल्या आईबापांशीं तो हट्ट धरून बसला. त्यांनीं त्याची पुष्कळ प्रकारें समजूत घातली, व आपण जिवंत असतां त्याला परवानगी देतां येणें शक्य नाहीं असें सांगितलें. ‘एकतर परवानगी किंवा दुसरें मरण,’ असें म्हणून राष्ट्रपाल तेथेंच जमिनीवर पडला, व अन्नग्रहण करणें त्यानें वर्ज केलें. त्याच्या सख्यासोयर्‍यांनींहि त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला. पण राष्ट्रपालाच्या दृढ निश्चयापुढें त्यांचा कांहीं इलाज चालेना. शेवटीं आईबापांनीं परवानगी देऊन कसें बसें त्याचें एकदाचें समाधान केलें; व अन्न खाऊन अंगी थोडें बळ आल्याबरोबर भगवंतापाशीं जाऊन त्यानें प्रव्रज्या घेतली. दोन आठवड्यांनीं भगवान् त्याला बरोबर घेऊन भिक्षुसंघासह श्रावस्तीला आला.\nतेथें रहात असतां एकान्तांत राहून राष्ट्रपालानें मोठ्या प्रयत्‍नानें अर्हत्पद मिळविलें, व भगवंताजवळ जाऊन आईबापांस भेटण्याची परवानगी मागितली. आर्यमार्गांत त्याची झालेली उन्नति पाहून भगवंतानें त्याला स्वदेशीं जाण्यास परवानगी दिली. भिक्षाटनासाठीं जेव्हां तो थुल्लकोट्ठित शहरांत शिरला, तेव्हां त्याचा पिता मधल्या दिवाणखान्यांत हजामतीला १ (१- मूळ शब्द ‘उल्लिखापेति.’ त्यावर टीका-कप्पकेन केसे अपहरापेति. परंतु दुसरा असाहि अर्थ होऊं शकेल कीं, मधल्या दिवाणखान्यांत चित्रकर्म करवीत होता. येथें टीकेला अनुसरूनच अर्थ केला आहे. हजामतीच्या अर्थी हा शब्द वापरण्यांत आलेला दुसर्‍या कोठें आढळला नाहीं.) बसला होता. राष्ट्रपालाला पाहून ‘ह्या मुंडकांनीं ह्या श्रमणकांनीं आमच्या आवडत्या एकुलत्या एका मुलाला भिक्षु केलें’ असें तो म्हणाला. अर्थात् राष्ट्रपालाला आपल्या पित्याच्या घरीं शिव्यांशिवाय दुसरा पदार्थ मिळाला नाहीं. तो परत जाण्याला निघाला तेव्हां त्याच्या घरची एक दासी कुल्माष २ (२- कुल्माष म्हणजे यवांचा केलेला पदार्थ ) नांवाचें शिळें अन्न फेकण्यासाठीं बाहेर आली होती. तिला पाहून राष्ट्रपाल म्हणाला, “भगिनी, हें अन्न फेकावयाचें असेल तर माझ्या पात्रांतच तें घाल.” तें तिनें त्याच्या पात्रांत घातलें, व इतक्यांत तिची खात्री पटली कीं, हाच आपल्या मालकाचा पुत्र आहे. ताबडतोब हें वर्तमान तिनें आपल्या यजमानिणीला सांगितलें. ती म्हणाली, “हें वर्तमान जर खरें असेल तर तुला मी दास्यांतून मोकळें करीन.” असें म्हणून तिनें नवर्‍याला राष्ट्रपालाच्या शोधासाठीं पाठविलें.\nराष्ट्रपाल एका भिंतीच्या सावलींत बसून तें शिळें अन्न खात होता. तें पाहून त्याचा पिता म्हणाला, “बा राष्ट्रपाला, हें शिळें अन्न तूं कसे खातोस तुझें घर तुला नाहीं काय तुझें घर तुला नाहीं काय\nरा० :- गृहपति, आम्हांला आमचें घर कुठलें आम्हीं तें कधींच सोडून दिलें आहे. आपल्या घरीं गेलों होतों खरा; परंतु तेथें शिव्यांशिवाय दुसरें कांहीं मला मिळालें नाहीं.\nपित्यानें त्याला घरीं येण्याचा आग्रह केला; पण त्या दिवशीं जेवण झालें असल्यामुळे त्यानें आमंत्रण न स्वीकारतां तें दुसर्‍या दिवशीं स्वीकारलें. राष्ट्रपाल सकाळच्या प्रहरीं भोजनासाठीं आला, तेव्हां पित्यानें आपली सर्व धनदौलत दाखवून त्याला प्रपंचांत आणण्याचा पुष्कळ प्रयत्‍न करून पाहिला. शेवटीं त्याच्या बायकांकडून १ (१- ह्या किती होत्या, हें मूळग्रंथांत किंवा अट्ठकथेंत सांगितलें नाहीं. अट्ठकथेंत पुष्कळ नर्तकी होत्या, असें दंतकथात्मक वर्णन आहे.) त्याचे पाय धरावयास लावले. परंतु ह्या सर्वांचा परिणाम राष्ट्रपालाच्या मनावर मुळींच झाला नाहीं. तो म्हणाला, “मला उपद्रव कशाल देतां जर जेवावयाला घालावयाचें असेल तर घाला.” पित्यानें त्याला उत्तम प्रकारचे भोजन दिलें. भोजनोत्तर तो आपल्या रहाण्याच्या जागीं - कौरव्यराजाच्या उद्यानांत - गेला.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभा�� ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/bus-accident-in-nashik/", "date_download": "2019-06-15T20:42:18Z", "digest": "sha1:VK5JF2WXJAQQUMFLIFQGNGZ6PGWS6LCT", "length": 3869, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एका ब्रेकमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › एका ब्रेकमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण\nएका ब्रेकमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण\n‘देव तारी त्‍याला कोण मारी’ अशी म्‍हण आहे. मात्र, नाशिकमध्ये ३८ प्रवशांना या म्‍हणीचा प्रत्‍येय आला आहे. समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक चुकवण्यासाठी रस्त्याच्या कडेला ऊतरवलेली बस पुलाखाली कोसळण्यापासून चालकाने वाचविली आहे. बसचालकाने मोठ्या धिराने आणि कौशल्याने ब्रेक मारून बस तगवून ठेवली आणि ३८ प्रवाशांचे प्राण वाचवले.\nबसमधील सर्व प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर येईपर्यंत चालक ब्ररेकवर पाय ठेवून बसला होता. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तळोदा (जि.नंदुरबार) येथे आज सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. अपघातातून वाचलेली बस गुजरात डेपोची आहे.\nएका ब्रेकमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण\nढगाळ वातावरण; शेतकर्‍यांत चिंता\nमनमाडजवळ भीषण अपघातात चार ठार\nवाहनतळांच्या जागा बिल्डरांच्या घशात\nभाजपामध्ये वादांची मालिका सुरूच\nखेळांचा पाच टक्के निधी पुढील वर्षीच खर्ची पडणार\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीव���\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4", "date_download": "2019-06-15T21:22:05Z", "digest": "sha1:JIRWXVTUPWKLANUF36NKEBQITDOUQES3", "length": 4227, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "डेटिंगचा साइट गंभीर - मोफत नोंदणी जिवलग", "raw_content": "डेटिंगचा साइट गंभीर — मोफत नोंदणी जिवलग\nएक डेटिंगचा साइट देते लोक म्हणून संभाव्य भागीदार, आहे की, असे म्हणू शकते की, त्यानुसार प्रोफाइल स्थापन परिणाम एक व्यक्तिमत्व चाचणी, त्यांच्या (तो असू शकते एक माणूस किंवा एकच स्त्री आहे). प्रणाली संबंध सुसंगत जिवलग वर आधारित आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्व चाचणी विज्ञान स्थापन करून मानसशास्त्रज्ञ आणि. तसेच, जिवलग देते प्रत्येक सदस्य प्रोफाइल एकेरी कोण परस्पर त्याला सोय करण्यासाठी, एक चांगले बैठक प्रेम.\nबैठक इंटरनेट वर आहे नंतर एक खरे सूचक व्यक्तिमत्व — एक तर प्रामाणिक आहे, अर्थातच. कारण मागे स्क्रीन, त्याच्या संगणक, मुद्दे समान नाहीत, लाजाळूपणा अधिक आहे पैज आणि तो कमी त्रास विश्वास आणि हे दाखवण्यासाठी तो खरोखर आहे. तरी एक्सचेंज नाहीत फेस-टू-फेस, तरीही त्यांना परवानगी तयार करण्यासाठी एक विशिष्ट जवळीक आणि सखोल संबंध आहे की करू शकता नंतर आघाडी करण्यासाठी एक भौतिक आढळतात. ‘हे सर्वात सुंदर बैठक माझे जीवन आणि मी कधीही कल्पना असू पडणे एक व्यक्ती ज्याला मी सामना म्हणून तसेच’, आढळले आहे प्रेम डेटिंगचा साइट जिवलग.\nवापर एक डेटिंगचा साइट आपल्याला परवानगी देते राहू शांतपणे घरी, तर जाणून घेण्यासाठी एकेरी साइट आहे\nकाय अधिक असू शकते सोपे आहे प्रयत्न एक डेटिंगचा साइट म्हणून एक प्रयोग करण्यासाठी प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न एक डेटिंगचा साइट म्हणून एक प्रयोग करण्यासाठी प्रयत्न पूर्णपणे जिवलग सेवा देऊ शकेल एकेरी इच्छिणाऱ्या तयार करण्यासाठी एक चिरस्थायी संबंध प्रेम. सर्वोत्तम मदत शोध की एक प्रेम गंभीर आहे, आम्ही हमी, एक उच्च पातळी सुरक्षा वैयक्तिक डेटा प्रत्येक सदस्य, तसेच एक सुरक्षित पेमेंट वेळी पदग्रहण प्रीमियम सदस्यता. तेव्हा आपण एक विशिष्ट सामाजिक संदर्भ, ते कधी कधी कठीण आहे पूर्ण करण्यासाठी काही , नूतनीकरण त्याच्या संपर्क\n© 2019 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%85%E0%A4%A6/", "date_download": "2019-06-15T20:43:34Z", "digest": "sha1:AWLU7EHLWP7C2ULHQOUAKDIOZNPPU4YY", "length": 30034, "nlines": 159, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोकणात \"राष्ट्रीय पक्ष\" अदखपात्र | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण कोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nभाजपने कोकणात हातपाय मारण्याचे प्रयत्न आता सोडून द्यायला हरकत नाही.किमान आज जाहीर झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल तरी हेच सूचित करतात.पाच-सहा नगरपंचायती आणि चार-दोन नगरपालिका,जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून असा निष्कर्ष आपण कसा काय काढू शकतो असा प्रश्‍न भाजपभक्त विचारू शकतात.अन्य प्रसंगी किंवा अन्य ठिकाणी हा प्रश्‍न नक्कीच तर्कसंगत ठरू शकला असता.मात्र कोकणातला राजकीय इतिहास आणि साप्रतची स्थिती बघता नगरपंचायतीचे निकालही योग्य तो संदेश द्यायला पुरेसे आहेत हे निर्विवाद. “कोकणात आपल्याला स्थान नाही” हा शोध भाजपला आजच लागलाय असंही नाही. दिल्लीत आणि मुंबईत अधिराज्य गाजविणार्‍या भाजपला ते नक्कीच माहिती आहे.”कोकणात आपल्याला कोणी विचारत नाही” याची खंतही भाजपला आहेच आहे.त्यामुळं कोकणच्या लालमातीत हातपाय मारण्याचे प्रयत्न भाजप नेते सातत्यान करीत असतात.त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून भाजपनं लोकसभा ,विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा प्रयोग केला.तो सपशेल फसला. शिवसेनेबरोबर असताना पुर्वी जिथं कमल दिसायचं अशा गुहागरसारख्या ठिकाणीही भाजपं वेगळं झाल्यावर कमळ कोमेजून गेलं.पक्ष कोकणात अदखलपात्र ठरला. पनवेलची विधानसभा आणि नगरपालिका भाजपच्या ताब्यात असल्याचं दिसतंय खरं पण तो आभास आहे.तेथील विजयाचं श्रेय भाजपला देणं ठाकूर पिता-पुत्रांवर अन्याय कऱण्यासारखं होईल.तो विजय निखळ रामशेठ यांचा आणि धनशक्तीचा विजय आहे.त्यामुळे ठाकूर पिता-पुत्र जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तो पर्यंत समाधानासाठी “पनवेल आमच्याकडं आहे” असं भाजप नेते जरूर म्हणून शकतात.काही दिवस हे समाधान शेकापवाले उपभोगत होते,नंतर काही काळ कॉग्रेसनं हा आनंद घेतला.आज भाजप पनवेलकडं बघून खूष होतेय.एवढंच.रामशेठ यांनी पक्ष सोडला तर भाजप पनवेलमध्ये झिरो आहे.शिवाय रामशेठ कमळ हातात घेऊन फार खुषीत आहेत असंही नाही.त्यांना जी आश्‍वासनं दिली होती ती भाजपनं पाळली नाहीत अशी त्यांची तक्रार असते. आ.प्रशांत ठाकूर यांना लालदिवा हवा होता.देवेंद्र फडणवीस यांना रामशेठ यांचा राजकीय पुर्वइतिहास आणि त्याचं भाजपमध्ये येण्याचं कारणही माहिती असल्यानं ते त्यांच्या अपेक्षापूर्ण करीत नाहीत.ज्या भागात आपल्याला स्थान नाही आणि भविष्यातही ज्या भागात आपला पक्ष वाढण्याची सूतराम शक्यता नाही अशा कोकणासाठी एक मंत्रीपद देऊन जागा अडविण्यास फडणवीस तयार नाहीत.रामशेठ यांचा राजकीय आवाकाही त्यांना माहिती आहे.रामशेठ यांची नजर पनवेल विधानसभा आणि पनवेल नगरपालिकेच्या बाहेर जात नाही.(ते आपला पेपरही पनवेलच्या बाहेर पाठवायला तयार नसतात..)\nम्हणजे पनवेलपुरतंच त्यांनी आपल्या राजकाऱणाला मर्यादित करून घेतलेलं आहे.अन्यत्र त्यांचा करिष्माही चालू शकत नाही हे देखील भाजपनेते ओळखून आहेत. रामशेठ ठाकूर यांना बळ दिलं तरी ते कोकणचे नेते होऊ शकत नाहीत याची खात्री भाजपला आहे.नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजप नेत्यांच्या या म्हणण्याला अर्थ प्राप्त झाला आहे.पोलादपूर,तळा वगैरे भाग फार दूर आहे.तिथंपर्यत रामशेठ यांचे हात पोहचूच शकत नाहीत.खालापूर तर पनवेलला चिकटून आहे.मात्र तेथे एकही नगरसेवक भाजपला आणि रामशेठ यांना जिंकून आणता आला नाही.पक्षश्रेष्ठींना हे दिसत नाही असे नाही. रायगडमध्ये ज्या पाच नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यातील 82 जागांपैकी भाजपला एकही जिंकता येऊ नये ही गोष्ट सत्ताधारी पक्षासाठी लाजीरवाणीच नाही तर कोकण विषयक राजकारणाची फेरमांडणी करायला लावणारी आणि स्थानिक नेत्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.भाजपच्या पालकमंत्र्यांसाठीही ती काळजी करायला लावणारी गोष्ट आहे.खरं तर रायगडचं पालकमंत्रीपद सेनेला हवं होतं.पक्ष वाढीच्या हव्��ासातून ते भाजपनं स्वतःकडं ठेवलं.ते ही हट्टानं.त्यासाठी प्रकाश मेहता यांची व्यवस्था केली गेली.तथापि त्यांनी रायगडच्या जनतेचा पुरता भ्रमनिराश केला.ते अभावानेच रायगडमध्ये दिसतात.रायगडचा सारा कारभार ते मुंबत बसूनच हाकतात.त्यामुळं “उंटावर बसून शेळ्या हाकणार्‍यांना” मतदार निवडणुकीत थारा देत नाहीत याची प्रचिती आली . प्रकाश मेहतांच्या बाबतीतही हेच घडलं.नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्तानं त्यांनी रायगड पिंजून काढला पण त्यांना मतदारांनी स्वीकारलं नाही.जे रायगडात दिसलं तेच रत्नागिरीतही .तिथं ज्या पोटनिवडणुका झाल्या तिथंही दिल्ली आणि मुंबईत सत्तेवर असलेल्या पक्षाला फार प्रकाश पाडता आलेला नाही.उलटपक्षी शिवसेनेनं आपली कामगिरी सुधारली आहे हे चित्र दोन्ही ठिकाणी दिसले. “पहिल्या पासूनच आम्ही कोकणात नाहीत” असं यावरचं भाजपं नेत्याचं कातडीबचाव विश्‍लेषण असू शकतं.ते चुकीचं नाही.पण त्यावेळेस पक्षाकडं सत्ता नव्हती.आज केंद्रात आणि राज्यात पक्षाकडं एकहाती सत्ता आहे.असं असतानाही एका महत्वाच्या प्रदेशात पक्षाला साधा भोपळाही फोडता येऊ नये ही हजम न होणारी बात आहे. कोणताही राजकीय पक्ष सत्तेचा वापर पक्ष वाढीसाठी करीत असतो.भाजप इतर ठिकाणी सातत्यानं हेच करीत आहे.भाजपचा हा प्रयोग कोकणात मात्र यशस्वी होत नसेल तर भाजपला नक्कीच आत्मपरीक्षण कऱण्याची गरज आहे. खरं तर भाजप आणि शिवसेना हो दोन्ही पक्ष स्वतःला हिंदुत्वादी म्हणवून घेतात.असं असताही कोकणी मतदार एका हिदुत्वाला नाकारतो आणि दुसर्‍याला जवळ करतो असे जर चित्र दिसत असेल तर त्याची नक्कीच काही कारण आहेत.ती कारणं शोधण्याचा भाजप प्रामाणिकणे प्रयत्न करतोय आणि त्यावर उपाय शोधतोय असं कोकणात दिसत नाही.हे करायचे तर अगोदर कोकणातील प्रजासमाजवादी आणि शेकाप सारख्या समाजवादी , डाव्या विचारांना संपवत शिवसेनेने आपली पाळेमुळे कोकणात कशी रोवली हे तपासून घ्यावं लागेल.शिवसेना हा कोकणी माणसाला आधार का वाटतो, हे देखील तपासावं लागेलं.ते केल्याशिवाय आणि तो मार्ग अवलंबिल्याशिवाय भाजपला कोकणात जनाधार मिळणे अशक्य आहे.भगवे ध्वज हातात घेतल्यानं जनतेचं पोट भरत नाही.शिवसेनेने रोजगारापासून,मानसिक आधारापर्यंतच्या कोकणी माणसाच्या सार्‍या गरजा पूर्ण केल्यानंच कोकणात शिवसेना घट्ट रोवली गेली.”हाक��ला ओ देणारा”, आपल्या हक्काचा पक्ष ही कोकणी जनतेची सेनेबद्दलची धाऱणा आजही बदललेली नसल्यानं रंग भगवा असतानाही भाजपच्या हातातील भगव्या रंगाला कोकणी माणूस का नाकारतो हे लक्षात यावं.डावे,आणि कॉग्रेसवाल्यांकडून उपेक्षा झालेल्या कोकणी माणसाला पहिल्यादा आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम सेनेनं केलं.हे कोकणी माणूस विसरत नाही आणि म्हणून तो शिवसेनेला अतरही देत नाही.शिवाय सत्तेचं वाटप करताना भाजपनं शिवसेनेवर अन्याय केला ही कोकणात दिसणारी भावना आहे.त्याबद्दलचा सुप्त राग कोकणात दिसतोच दिसतो आहे.त्यामुळं कोकणात तरी भाजपं शिवसेनेला आव्हान देऊ शकत नाही.शितावरून भाताची परीक्षा या न्यायानंही आपण आजच्या निकालावरून हा निष्कर्ष नक्की काढू शकतो.भाजपला कोकणात स्थान नाही हे वास्तव अधोरेखीत कऱणारेच आजचे निकाल आहेत.\nभाजपची कोकणात वाताहात झालीय आणि दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉग्रेसला अच्छे दिन आलेत असं अजिबात नाही.कॉग्रेस या दुसर्‍या राष्ट्रीय पक्षांची स्थिती फार चांगली आहे असं नाही.किंबहुना कोकणात कॉग्रेसची सतत घसऱण सुरू आहे.कॉग्रेससाठी ही अधिक चिंतेची बाब आहे.याचं कारण असं की,कधी काळी कोकणात कॉग्रेसचा बर्‍यापैकी प्रभाव होता.अ.र.अंतुलेंसारखा नेता राज्याचं नेतृत्व करीत होता.तो पक्ष आज आसन्नमरण अवस्थेत येऊन ठेपलाय. याची कारणमीमांसा त्या पक्षाच्या धुऱीणांनी कऱण्याची गरज आहे.पक्ष सत्तेवर होता तेव्हाही कोकणातील कॉग्रेस आत्मविश्‍वास गमविल्यासारखी सैरभैर झाली होती.राष्ट्रवादीच्या उदयानंतर तर कोकणातील कॉग्रेस नेते अधिकच खचून गेले. मात्र नारायण राणे कॉग्रेसमध्ये गेल्यानं पक्षात नक्कीच थोडं चैतन्य निर्माण झालं .पोटनिवडणुकांतील एका पाठोपाठ एक विजय मिळत गेल्यानं कॉग्रेसला कोकणात गतवैभव निर्माण होईल असे भाकित राजकीय पंडित व्यक्त करीत होते.राणेंच्या या वादळात सेनेची कोकणात सर्वत्र पीछेहाट होत होती.सेना विरोधकांसाठी हे चित्र आनंदाचे भरते आणणार होते.मात्र ही स्थिती दीर्घकाळ राहिली नाही.चार-दोन वर्षातच राणेंचं वादळ विसावलं.पुढं तर त्याना आपलं अस्तित्वही टिकविता आलं नाही.निवडणुकीत राणे पिता-पुत्रांचाही पराभव झाला.पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमानं कोकणात वावरू लागली.सत्तेवर असताना नारायण राणेंचा पराभव झाला.सत्ता नसताना विजयमाला सेनेच्या गळ्यात पडली होती.म्हणजे सत्ता तिकडे जनता हा भ्रम तेव्हा दूर झाला होता.भाजपनंही आज हा बोध घेण्याची गरज आहे.आज सेना सत्तेवर असली तरी सत्ता आहे म्हणून कोकण सेनेबरोबर आहे असं नाही.सेना सत्तेत असली तरी या सत्तेत असण्याच्या मर्यादा कोकणी जनतेला ठाऊक असल्यानं ते या सत्तेकडून काही मिळेल अशी अपेक्षा करताना दिसत नाहीत.मुळातच सेना आणि कोकणी माणसांमध्ये निर्माण झालेले गेल्या पंचवीस वर्षाचे नाते हे सेनेचे कोकणातील खरे भांडवल असल्यानं आजच्या निवडणुकातही दोन्ही राष्ट्रीय पक्षांना चारी मुंडया ची त कऱण्यात शिवसेनेला यश आलं आहे.शिवसेनेने रायगडमधील दोन नगरपंचायती जिंकल्या आहेत.अन्य ठिकाणी हा पक्ष दुसर्‍या स्थानावर आहे.सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून सेना पुढे आली आहे.जिल्हयातील नंबर एकचा पक्ष असंच सेनेचं आजचं स्वरूप आहे.तिकडं तळ कोकणातही काही पोटनिवडणुकीत सेनेनं विजय मिळविला आहे.हा विजय दुर्लक्षिता येणारा नाही.शिवसेनेचा आत्मविश्‍वास अधिक वृध्दींगत कऱणारा तो नक्कीच आहे.\nप्रादेशिक पक्ष असला तरी राष्ट्रवादी हा कोकणातला एक महत्वाचा पक्ष आहे.राष्ट्रवादीनं रायगडात दोन नगरपंचायती जिंकल्या आहेत.तरीही तळा आणि खालापूरमधील राष्ट्रवादीचा पराभव पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. खालापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व सुरेश लाड करीत आहेत.त्यांच्याच मतदार संघातला हा पराभव लाड यांच्यासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा नक्कीच आहे.तिकडे तळे शहर सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्या मतदार संघात आहे.अगोदरच अवधूत तटकरे शंभर-दीडशे मतांच्या फरकानं विजयी झाले होते.त्यातच तळ्यात आता शिवसेना आलीय.अवधूत तटकरे यांच्यासाठी हे आव्हान न पेलवणारे आहे.अलिबाग नगरपालिका शेकापच्या ताब्यात आहे.आता खालापूर नगरपंचायत शेकापनं जिंकली आहे.शेकापच्या नेत्यांवर विविध आरोप होत असताना हा विजय त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरू शकतो.थोडक्यात राष्ट्रीय पक्षांना दणके देणारे आणि प्रादेशिक पक्षांनाही हातचं राखून कौल देणारे आजचे निकाल आहेत.रायगडच्या मतदारांनी ही समयसूचकता नेहमीच दाखविली आहे.हे निकाल येणार्‍या जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी महत्वाचे होते त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आपली प्रतिष्ठा��णाला लावली होती.\nएस. एम . देशमुख\nPrevious articleलोकसत्ताकारांना अलिबागच्या डॉक्टराचे सणसणीत पत्र\nNext articleशेतकर्‍यांनो भिऊ नका\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nरायगडमधूून शेकापतर्फे रमेश कदम\nआता 90 दिवस मासेमारी बंद\nआपण जिंकलोत, महाराजांची मानवंदना परत सुरू होणार\nआणखी एका पत्रकाराची हत्त्या\nन्यूज चैनल अब सरकार के हथियार है\nपत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का...\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-mahashramner-dhamma-rally-in-city/", "date_download": "2019-06-15T21:09:10Z", "digest": "sha1:2VLXM73XQUMMMAZ6K333TBSFPOTLBFA5", "length": 14449, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photo gallery : युद्ध नको बुद्ध हवा; नाशिकमध्ये धम्मफेरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पु��स्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nPhoto gallery : युद्ध नको बुद्ध हवा; नाशिकमध्ये धम्मफेरी\nBreaking News नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या\nPhoto gallery : युद्ध नको बुद्ध हवा; नाशिकमध्ये धम्मफेरी\nनाशिक, ता. ११ : महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिर नाशिकमध्ये संपन्न झाले. त्यानिमित्त आज शहरात धम्मफेरी काढण्यात आली.\nमहात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम यांचे जिवंत देखावे यावेळी सादर करण्यात आले. सर्व वयोगटातील बौद्ध भिक्खू या शांतता फेरीत सहभागी झाले.\nतथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलाचे आचरण आणि डॉ. बाबासाहेबांना अपेक्षीत असलेल्या प्रज्ञा,शील,करुणा यांचा आपल्या जीवनात समावेश करून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे व बौद्ध धर्माची स्वतंत्र अशी ओळख निर्माण व्हावी, तेव्हाच बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने संपन्न होईल हा उद्देश समोर ठेवून भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप यांच्यावतीने महाबौध्द धम्म मेळावा व महाश्रमनेर शिबिराचे आयोजन गोल्फक्लब मैदान येथे दि.9 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले होते.\nअमिताभ बच्चन यांच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाचा लूक रिलीज\nशेवगावात बोंडअळीसाठी तहसीलदारांना निवेदन\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nस्त्रीयांना समजून घेत त्यांना मदत करण्यातच पुरूषार्थ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नवरात्री, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nशेवगावात बोंडअळीसाठी तहसीलद��रांना निवेदन\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sharad-pawar-criticize-narendra-modi-4/", "date_download": "2019-06-15T21:34:29Z", "digest": "sha1:F6RO52NKH3JLK77EL7Y27PZRGDBV5NJP", "length": 9418, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा\"", "raw_content": "\n“कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा”\n15/04/2019 टीम थोडक्यात औरंगाबाद, महाराष्ट्र 0\nबीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीय. शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते आष्टी येथील प्रचार सभेत बोलत होते.\nपाकिस्तानच्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधव यांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला आहे.\nपुलवामा हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. त्यावेळी नरेंद्र मोदींनी आपली 56 इंची छाती तपासली का असा सवालही त्यांनी केला आहे.\nलोकशाहीवर टाच आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असंही ते म्हणाले आहेत.\n-भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता; संजय राऊतांची जीभ घसरली\n-“विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये”\n-मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष; भाजप-काँग्रेसलाही टाकले मागे\n-राज ठाकरेंच्या सभांना मागणी वाढली; आता हे उमेदवार म्हणतात माझ्या मतदारसंघात सभा घ्या\n-…म्हणून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडत नाहीत- बाळासाहेब थोरात\nभाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता; संजय राऊतांची जीभ घसरली\nनेहरु-गांधी घराण्याचा सन्मान करा अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना सल्ला\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पा���लांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-06-15T20:33:36Z", "digest": "sha1:RY3BNFFSTZJ2I7GUTEL4XJTMQB7L7QSF", "length": 14028, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तेझपूर विमानतळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nतेझपूर विमानतळला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तेझपूर विमानतळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील विमानतळांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसलोनीबारी विमानतळ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील विमानतळांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतातील विमानतळ/temp ‎ (← दुवे | संपादन)\nतेजपूर विमानतळ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतेजपूर ‎ (← दुवे | संपादन)\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nवडोदरा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबेगमपेट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकडप्पा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदोनाकोंडा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदुंडीगुल वायुसेना अकादमी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nश्री सत्य साई विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nराजमहेंद्री विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुपती विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nविजयवाडा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nविशाखापट्टणम विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nवारंगळ विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअलाँग विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदापोरिजो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपासीघाट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतेझू विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nझिरो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकैलाशहर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलिलाबारी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्णिया विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजोरहाट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसिलचर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nतेझपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगया विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजोगबनी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nमुझफ्फरपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nरक्सौल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचंदिगढ विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबिलासपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजगदलपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nस्वामी विवेकानंद विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदमण विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदीव विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसफदरजंग विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभावनगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभूज विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजामनगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकंडला विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकेशोद विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपोरबंदर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nराजकोट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसुरत विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nझालावाड विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगग्गल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभुंतार विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nशिमला विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजम्मू विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीनगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसोनारी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबिर्सा मुंडा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजक्कुर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबेळगांव विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबेळ्ळारी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nहुबळी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nविद्यानगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकोची आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअगत्ती विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nभोपाळ विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nग्वाल्हेर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदेवी अहिल्याबाई होळकर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजबलपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nखजुराहो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसतना विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअकोला विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nऔरंगाबाद विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलातूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nकोल्हापूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nश्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगांधीनगर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nरत्‍नागिरी विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nइम्फाल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nशिलाँग विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nलेंगपुई विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nदिमापूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबिजू पटनायक विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nचारबतिया वायुसेना तळ ‎ (← दुवे | संपादन)\nझरसुगुडा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nहलवारा वायुसेना तळ ‎ (← दुवे | संपा��न)\nसाहनेवाल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपठाणकोट विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nनाल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजयपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nजेसलमेर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nउदयपूर विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nअरक्कोणम नौसेना तळ ‎ (← दुवे | संपादन)\nकोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nआगरताळा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबागडोगरा विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतातील विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकयाँग विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगोंदिया विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nबिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-saturday-23-march-2019/", "date_download": "2019-06-15T20:59:43Z", "digest": "sha1:RHN3TWRXNPI5F3CKQQ4QODXF2CR53FRB", "length": 12684, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- शनिवार, 23 मार्च 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंना लॉटरी\nजिल्हा नियोजन समितीवर विधानसभा निवडणुकीची छाया\nयुवक काँग्रेसच करणार परिवर्तन\nआढळा धरणाच्या पाणलोटाला पावसाची प्रतीक्षा\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजळगावात कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांच्या रॅकेटचा पर्दाफाश; 62 गुरांची सुटका\nजिल्हा बँकेची 1048 कोटींच्या वर थकबाकी\nरांगेत उभे राहून देखील रेल्वे आरक्षण मिळेना\nपाच दिवसांचा अल्टिमेटम फेल\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागण���\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंना लॉटरी\nई पेपर- शनिवार, 23 मार्च 2019\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- शनिवार, 23 मार्च 2019\nयावल आगार प्रमुखांनी चिंचोलीमार्गे आडगाव जळगाव बस केली बंद\nकलानगर भागात भांगाराला आग; प्रशिक्षणार्थी जवानांनी धाव घेत मिळवले आगीवर नियंत्रण\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nस्त्रीयांना समजून घेत त्यांना मदत करण्यातच पुरूषार्थ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नवरात्री, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंना लॉटरी\nधुळे ई पेपर (दि 16 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 16 जून 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 16 जून 2019)\nजळगावात कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांच्या रॅकेटचा पर्दाफाश; 62 गुरांची सुटका\nBreaking News, जळगाव, मुख्य बातम्या\nकलानगर भागात भांगाराला आग; प्रशिक्षणार्थी जवानांनी धाव घेत मिळवले आगीवर नियंत्रण\nमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंना लॉटरी\nधुळे ई पेपर (दि 16 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 16 जून 2019)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-06-15T20:40:12Z", "digest": "sha1:3TPWI2SE3D2HZEVSQNFP5HWD3SWOBOKA", "length": 8413, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौ��ा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nपत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nपत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nऔरंगाबाद :आर्थिक चणचण आणि कौटुंबिक वादातून नैराश्य आलेल्या पत्रकार सुंदर लटपटे यांनी काल आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनं माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nदैनिक मराठवाडय़ातून पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर सुंदर लटपटेंनी अनेक चढउतार अनुभवले. पुढारी, पुण्यनगरी, लोकपत्र अशा देनिकात काम केलेल्या लटपटे यांनी एकलव्य प़काशन सुरू केले आणि त्यात मोठे यश मिळविले. त्याच वेळी महाराष्ट्र नावाचे एक साप्ताहिक देखील चालविले. मात्र पुन्हा ते पत्रकारितेत आले..\nसुंदर लटपटे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे काही कौटुंबिक वाद होते.. त्यातच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आतमहतयेसारखं टोकाचं पाऊल उचलले असे सांगितले जाते. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. बातमीदार भावपूर्ण श्रद्धांजली.\nPrevious articleनमो टीव्हीला दणका\nNext articleकंडक्टरने पकडली पत्रकाराची कॉलर\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nअन मी संपादक झालो…\nअ‍ॅब्युलन्स मिळाली नाही की,\nकोकणातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज\nपत्रकारांच्या अस्मितेला जेव्हा जाग येते….\nछोटया पत्रांच्या मालक-संपादकांची पुण्यात बैठक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनियंत्रित समजणे चुकीचे..’\nपत्रकार सागर जगताप यांना मातृशोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T21:18:29Z", "digest": "sha1:GVONNLUSGC2N3DQDBG4ANK2444WIB7QG", "length": 10534, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पवार हात का झटकू लागले? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ल��\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण पवार हात का झटकू लागले\nपवार हात का झटकू लागले\n“स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला” म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे.”आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही” असे सांगून सरकारचा टेकू आपण कधीही काढून घेऊ शकतो हे दाखविले आहे.चर्चा आता अशी सुरूय की,पवार असे का बोलले तीन कारणं आहेत,राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादीतील अनेकजण नाराज आहेत.ही नाराजी आता व्यक्त होऊ लागली आहे.त्याचा फटका पक्षाला बसण्यापुर्वीच पवारांनी घुमजाव करीत साऱ्यांनाच धक्का दिला आहे.दुसरं कारण असंही आहे की,सरसंघचालकांच्या मध्यस्थीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन सेना सरकारमध्ये जावू शकते हे देखील पवारांच्या लक्षात आलेलं आहे.तसं झाल्यास राष्ट्रवादी संदर्भहिन होऊ शकते.म्हणून पवार हात झटकून मोकळे होण्याचा प्रय़त्न करीत आहेत.विश्वास दर्शक ठरावाच्या वेळेस आपण तटस्थ होते हे आठ दिवसांनंतर सांगण्यामागंही जातीयवाद्यांच्या आण्ही कधी जवळ गेलोच नव्हतो असा आभास कऱण्याचा प्रय़त्न दिसतो.तिसरी वदंता अशीही आहे की,पवारांनी प्रय़त्न करून देखील त्यांच्या पक्षाला दिल्लीत किंवा राज्यात सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपची मानसिकता नाही.अशा स्थितीत हे लोढणं गळ्यात अडकवून घेण्यापेक्षा भाजपपासून पुन्हा चार हात दूर व्हायचा प्रय़त्न शरद पवारांनी केलाय भाजपपासून दूर जाऊन पुन्हा आंबेडकर,शाहू ,फुलेंचं नाव घ्यायला पवारांना मोकळं व्हायचंय\nपवारांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने लगेच प्रतिक्रिया देण्याची मात्र निष्कारण घाई केली.भाजप सरकार अस्थिर होऊ देणार नाही असं संजय राऊतांनी जाहीर केलंय.मला वाटतं शिवसेनेनं थोडी वाट बघायला हवी.भाजप सरकार टिकविण्यासाठी शिवसेना उताविळ आहे हा संदेश सेनेसाठी नक्कीच चांगला नाही.आजपर्यत सेनेला मिळत असलेली सहानुभूती या वक्तव्यानं संपुष्टात येऊ शकते.\nPrevious articleराज्यात मध्यावधी निवडणुकांचे पवारांचे संकेत\nNext articleसंपादकांच्या घरावर हल्ला\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nमहेंद्र महाजन यांना झालेल्या मारहाणीचा निषेध\nआपण जिंकलोत, महाराजांची मानवंदना परत सुरू होणार\nसमुद्रात बुडून तिघांचा मृत्यू\nछोटया वृत्तपत्रांचे ‘शटर डाऊन’ होणार \nरत्नागिरी,कोल्हापूर,बेळगाव पुन्हा परिषदेच्या छत्राखाली\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T20:32:25Z", "digest": "sha1:B6XZYCISJB6IO6QWTD3YKTXHMU2X5YDR", "length": 7971, "nlines": 296, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म\n\"इ.स. १९३२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७७ पैकी खालील ७७ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९३० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०१६ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/11th-Admissions-Cut-off", "date_download": "2019-06-15T20:32:16Z", "digest": "sha1:I2WLUFR4FIA5SEHJEQHG5JZDNQIORIK4", "length": 18814, "nlines": 221, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "११ वी प्रवेश प्रक्रिया : ‘कट ऑफ’", "raw_content": "\n११ वी प्रवेश प्रक्रिया : ‘कट ऑफ’\nअकरावीच्या वेळापत्रकात झालेला बदल -\nतपशील : तारीख : वेळ\n- दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 21 जुलैपर्यंत : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\n- उर्वरित रिक्त जागांची यादी : 23 जुलै : सकाळी 11 वाजता\n- भाग एक आणि भाग दोन भरण्याची मुदत : 23 आणि 24 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत\n- तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 26 जुलै : सकाळी 11 वाजता\n- तिसऱ्या फेरीतील प्रवेश : 26 ते 28 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\n- रिक्त जागांची यादी जाहीर करणे : 30 जुलै : सकाळी 11 वाजता\n- भाग एक आणि भाग दोन भरण्याची मुदत : 30 आणि 31 जुलै : सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत\n- चौथी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करणे : 2 ऑगस्ट : सकाळी 11 वाजता\n- चौथ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : 2 ते 4 ऑगस्ट : सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\n- द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची माहिती महाविद्यालय स्तरावर अपलोड करणे : 6 ते 9 ऑगस्ट\n- प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्‍यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रवेश निश्‍चित करावा.\n- सर्व फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.\n- पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयात मिळाले असतानाही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज चौथ्या फेरीपर्यंत \"ब्लॉक' होईल.\nदहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाल्याने अकरावी प्रवेशात निर्माण झालेली चुरस दुसऱ्या फेरीतही कायम आहे. दुसऱ्या फेरीत खुल्या गटासाठी लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेजमधील सायन्सचे प्रवेश ९६.२० टक्के गुणांना बंद झाला आहे. आर्टसमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ९५.८० टक्के गुणांना तर कॉमर्समध्ये बीएमसीसीमधील प्रवेश ९४.४० टक्के गुणांना बंद झाले आहेत. आघाडीच्या कॉलेजेसबरोबरच काही अन्य कॉलेजेसच्या 'कट ऑफ'ने अनपेक्षितरित्या नव्वदी पार केल्याने त्याविषयीची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगू लागली आहे.\nदहावीच्या परीक्षेचा निकाल बेस्ट फाइव्हच्या सूत्रानुसार लावला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या कला आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दलही अतिरिक्त गुण दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारलेली दिसते. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा कट ऑफदेखील वाढला आहे. त्याचेच प्रतिबिंब या यादीतून दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे सायन्स शाखेच्या प्रवेशात लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेजने आपली आघाडी टिकवली आहे. या कॉलेजमधील प्रवेश ९६.२० टक्क्यांना बंद झाले आहेत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायन्स (इंग्रजी-अनुदानित) ९५.८० टक्क्यांना प्रवेश बंद झाले आहेत. पी. बी. जोग ज्युनिअर कॉलेज सायन्ससाठी (खासगी विनाअनुदानित इंग्रजी) ९४.८० टक्क्यांना प्रवेश बंद झाले आहेत. नेहमी सर्वाधिक कट ऑफ असणाऱ्या कॉलेजेसनी यंदा आपली परंपरा राखण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, काही अनपेक्षित कॉ���ेजेसचा कट ऑफ अचानक वधारल्याने त्यामागील 'कार्यकारणभाव' नेमका काय, अशी चर्चा रंगली आहे. पारंपरिक ज्युनिअर कॉलेजेस सोडून एखाद्या 'क्लास'शी 'टाय-अप' असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा ट्रेंड विद्यार्थ्यांमध्ये वाढतो आहे का, अशी शक्यता व्यक्त होत आहे.\nकॉलेजचे नाव खुल्या गटाची टक्केवारी\nसर परशुरामभाऊ ज्युनिअर कॉलेज अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९२.२०\nआबासाहेब गरवारे कॉलेज (सायन्स इंग्रजी) ९१.४०\nएएसएमचे गीतामाता इंग्रजी एसीएस ज्युनिअर कॉलेज (सायन्स इंग्रजी) ९०.००\nबृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स अनुदानित (कॉमर्स इंग्रजी) ९४.४०\nबृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स विनाअनुदानित (कॉमर्स इंग्रजी) ९४\nडॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खासगी विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९३.२०\nलक्ष्मणराव आपटे प्रशाला विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९२.६०\nएमएमसीसी अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९०.२०\nएमआयटी ज्युनिअर कॉलेज अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९१.२०\nमॉडर्न ज्युनिअर कॉलेज अनुदानित (कॉमर्स इंग्रजी) ९३.४०\nमॉडर्न ज्युनिअर कॉलेज अनुदानित (आर्ट्स इंग्रजी) ९२.४०\nमॉडर्न ज्युनिअर कॉलेज विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९२\nराजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्वयं अर्थसाहाय्यित (सायन्स इंग्रजी) ९०.२९\nराव ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स स्वयं अर्थसाहाय्यित (सायन्स इंग्रजी) ९०.२०\nश्री हरिभाऊ बळवंतराव गिरमे कॉलेज स्वयं अर्थसाहाय्यित (सायन्स इंग्रजी) ९१\nविद्या भवन ज्युनिअर कॉलेज अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९०.४०\nसिंबायोसिस कॉलेज आर्टस (इंग्रजी ) ९४.६०\nसिंबायोसिस कॉलेज कॉमर्स (इंग्रजी) ९१.६०\nसर परशुरामभाऊ ज्युनिअर कॉलेज अनुदानित आर्टस (इंग्रजी) ९३.७१\nसर परशुरामभाऊ ज्युनिअर कॉलेज विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९०.६०\nनूमवि मुलींची अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९०\nनोव्हेल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स खासगी विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९१.४०\nनूमवि हायस्कूल ज्युनिअर कॉलेज (अनुदानित) ९०.२०\nमहिलाश्रम हायस्कूल ज्युनिअर कॉलेज अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९१\nएमआयटी ज्युनिअर कॉलेज अनुदानित (कॉमर्स इंग्रजी) ९०\nएमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स अनुदानित (कॉमर्स इंग्रजी) ९२.१३\nकर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९०.२०\nहुजुरपागा हायस्कूल ज्युनिअर कॉलेज अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९२\nफर्ग्युसन कॉलेज अनुदानित (आर्टस इंग्रजी) ९५.८०\nफर्ग्युसन कॉलेज विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९५.४०\nअमृता ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अँड सायन्स खासगी विनाअनुदानित (सायन्स इंग्रजी) ९२.६०\nएमआयटी ज्युनिअर कॉलेज अनुदानित (सायन्स इंग्रजी) ९१.२०\nसेंट उर्सूला हायस्कूल ज्युनिअर कॉलेज खासगी विनाअनुदानित (कॉमर्स इंग्रजी) ९०.६०\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूप २०१९\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु\nअकरावी प्रवेश प्रक्रिया 2019: बायफोकल, एचएसव्हीसी ऑनलाइन पद्धतीने\nअकरावीच्या इनहाउस कोटा घटणार\nपुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/naagin-3-actress-pavitra-punia-hot-photoshoot-in-saari-119052400021_1.html", "date_download": "2019-06-15T20:32:31Z", "digest": "sha1:UZOYPCFG6V3ZRPSMUZFCEOOV3EJH4HCC", "length": 7650, "nlines": 99, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "नागिन 3 फेम पवित्रा पुनियाने साडी घालून करवले हॉट फोटोशूट, फोटो झाले वायरल", "raw_content": "\nनागिन 3 फेम पवित्रा पुनियाने साडी घालून करवले हॉट फोटोशूट, फोटो झाले वायरल\nटीव्ही मालिका 'नागिन 3'मध्ये दिसलेली पवित्रा पुनिया सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. पवित्राचे हॉट साडी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.\nपवित्रा तिच्या शार्प लुक्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे सोशल मीडियेत नेहमी अॅक्टिव्ह राहते. पवित्राने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहे, ज्यात ती बेकलेस ब्लाऊज घालून दिसत आहे.\nडार्क मोव रंगाची शिमर साडी आणि हाल्टर नेक ब्लाऊजमध्ये पवित्रा पुनिया स्टनिंग दिसत आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी तिने लाइट मेकअपसोबत कर्ल केसांना मोकळे सोडले आहे.\nया फोटोंना शेअर करत पवित्राने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लवकरच ती मालिका डायनमध्ये दिसणार आहे.' पवित्राला नागिन 3 मध्ये फार पसंत करण्यात आले होते. या शोमध्ये ती ट्रेडी साड्यांमध्ये दिसली होती.\nपवित्र��� सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहते. असे पहिल्यांदा नाही झाले जेव्हा पवित्रा अशा हॉट अंदाजात दिसली. या अगोदर देखील तिने आपले हॉट अंदाज असणारे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.\nमागील काही दिवसांपासून ती तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. काही दिवसाअगोदर अशी चर्चा होती की पवित्रा आता एस ऑफ स्पेस फेम प्रतीक सेजपालला डेट करत आहे.\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअगं स्टेटस ला टाक\nसर्व चहाच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक अर्पण\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nअभिनेत्री स्मिता शेवाळेचे हटके फोटोशूट ...\nकरण जोहरची नवीन स्टुडेंट तारा सुतारियाबद्दल जाणून घ्या 5 खास गोष्टी...\nसलमान खानने दिशा पाटनीमुळे तोडली आपली नो-किसिंग पॉलिसी\nअनेक चुकले, तुम्ही ओळखा हा कोण आहे आता तो मोठा अभिनेता आहे\nबेस्ट हि नेहमीच माझ्या मनात : उर्मिला मातोंडकर\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना....\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/three-died-after-boat-turned-over-in-pune-119052500028_1.html", "date_download": "2019-06-15T20:50:31Z", "digest": "sha1:YUT5GNYSCUQWOA54QVAPIXXV3727THWG", "length": 6696, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "बोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले", "raw_content": "\nबोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले\nपुण्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने तीन मासेमारी करणारे आदिवासी तरुण पाण्यात बुडाले. वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.\nघटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी तरुणांच�� नावे आहेत. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी इथं मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील आठ जण होडीने जात होते. प्रमाणापेक्षा जास्त जण असल्यानं आणि भार सहन न झाल्याने होडी पाण्यात उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाच जण पोहून किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले.\nSamsung Galaxy M40 झाला लॉन्च 19,990 मध्ये 6GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा\nअभिनंदनवर पाकिस्तानची लज्जास्पद जाहिरात, सानिया मिर्झा संतापली\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nपुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार\nपुण्यात विरोधकांना बसली सणसणीत 'चापट'\nतीन गाड्यांचा तिहेरी अपघात, त्यातील एका कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील महिला जळून राख\nआयटी हब पुणे येथे महागड्या हॉटेलांवर कारवाई, वाचा कारण काय आहे\nहॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करतं होतं प्रेमी जोडपं, केक खाऊन प्रेयसीचा मृत्यू झाला\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nSamsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या\nआदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील\nजे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले\nसचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला\nमाझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख\nपुढील लेख पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/a-new-way-in-venture-of-best/articleshow/69758252.cms", "date_download": "2019-06-15T21:47:53Z", "digest": "sha1:7F2LZMGM5OFQMHCKP3DZR64BFU7FEW4F", "length": 18269, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "BEST: बेस्ट नव्या 'मार्गाने' - a new way in venture of best | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nआज आपण राज्य परिवहन महामंडळ म्हणून ओळखतो त्या एसटीचा कारभार मुळात सुरू झाला तो १९४८ साली 'मुंबई राज्य परिवहन महामंडळ' या नावाने. १९६० साली, महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर या महामंडळाचे 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात' रूपांतर झाले.\nआज आप�� राज्य परिवहन महामंडळ म्हणून ओळखतो त्या एसटीचा कारभार मुळात सुरू झाला तो १९४८ साली 'मुंबई राज्य परिवहन महामंडळ' या नावाने. १९६० साली, महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर या महामंडळाचे 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात' रूपांतर झाले. मुंबई शहरासाठी स्वतंत्रपणे सार्वजनिक शहर वाहतुकीची व्यवस्था १८७३पासून अस्तित्वात होती, स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी ती व्यवस्था मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आणि वीजवितरणासह तिचे नामकरण 'बेस्ट' अर्थात 'बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट' असे झाले, पुढे बॉम्बेचे 'बृहन्मुंबई' झाले. गेली जवळपास सत्तर वर्षे या दोन्ही सेवा अनुक्रमे राज्यातील तसेच मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा कणा म्हणून मान्यता पावल्या होत्या आणि आपल्या सामाजिक-सांस्कृतिक भावविश्वाचाही एक भाग झाल्या होत्या. परंतु गेली काही वर्षे या सेवा बदलत्या परिस्थितीच्या खोल पाण्यात गटांगळ्या खात असून त्याची विविध कारणे आहेत. गलथान कारभारापासून तर सर्वसामान्यांच्या बदललेल्या जीवनशैलीपर्यंत अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. हजारो कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता या दोन्ही मंडळांकडे असून खासगीकरणाच्या आणि बदलत्या काळाच्या रेट्यात ही मालमत्ता एक महत्त्वाची बाब झालेली आहे हे अजिबात दुर्लक्षून चालणार नाही. एसटीच्या अंशतः खासगीकरणाचे प्रयत्न काही फार यशस्वी ठरले नाहीत. परंतु एसटीच्या अपयशाचे ठळक उदाहरण डोळ्यांपुढे असूनही आता महापालिकेने बेस्टचे अंशतः खासगीकरण करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. बेस्ट गेली काही वर्षे सतत तोट्यात आहे आणि कामगारांचे वेतन, बोनस, वेतनवाढ याबाबत आर्थिक पेचप्रसंग उभे राहिल्याचे वारंवार दिसत होते. बसगाड्यांची संख्या वाढवण्याची आर्थिक पत नाही आणि संख्या वाढवल्याशिवाय उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही अशा तिढ्यात बेस्ट सापडली होती. त्यावर उपाय म्हणून खासगी गाड्या चालकासह भाडेतत्वावर घेण्याची योजना सादर करण्यात आली होती. त्या योजनेच्या हेतूवर शंका घेऊन तिला गेल्या वर्षी बेस्ट कामगार संघटनेने स्थगिती मिळवली होती. मुंबई महापालिकेने बेस्टला आर्थिक सहाय करावे अशी मागणीही सतत केली जात होती. प्रवीण परदेशी यांनी अलीकडेच महापालिका आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली तेव्हा, बेस्ट ही आपली प्राथम��कता असेल, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी अंशतः खासगीकरणाची व्यवस्था प्रत्यक्षात आणण्यातील अडचणी दूर केल्या आहेत. या नव्या व्यवस्थेत कामगारांची कपात होणार नाही अथवा त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची शाश्वती त्यांनी दिली आहे. येत्या दोन वर्षाच्या काळात टप्प्याटप्प्याने एकूण १२५० बसगाड्या बेस्ट भाडेतत्वावर घेणार असून त्यातील पहिला ४५० बसेसचा ताफा लवकरच दाखल होईल. बस गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी वाट पाहण्याऐवजी रिक्षा-टॅक्सी अथवा शेअर टॅक्सीच्या पर्यायाकडे वळतात परिणामी बेस्टच्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. नव्या योजनेनुसार या गाड्यांची देखभाल, इंधनाचा खर्च बेस्टला करावयाचा नसल्याने त्यासाठीच्या १०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. बेस्टसाठी मुंबई शहरात स्वतंत्र मार्गिका राखून ठेवण्याच्या पर्यायाचीही चाचपणी होत आहे. कुलाबा-मिरारोड, कुलाबा-ठाणे अशा दीर्घ पल्ल्यांच्या मार्गांवर वातानुकूलीत बस चालविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाला, तर पुढील टप्प्याची अंमलबजावणी केली जाईल. याबाबत एसटीचा अनुभव चांगला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. भाडेतत्वावर घेतलेल्या शिवशाहीचा इतिहास अपघातांचाच असून अखेर एसटीला स्वतःचेच चालक नेमावे लागले. बेस्टचे अनुभवी चालक मुंबईतील गर्दीतून ज्या कौशल्याने गाडी चालवतात, त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. बाहेरच्या चालकांना हे कौशल्य बाणवावे लागेल. हा केवळ यंत्रणेचा भाग झाला, खरी कसोटी असेल ती या उपाय योजनांनी बेस्टचा आर्थिक गाडा रुळावर आणण्याच्या प्रयत्नांना अपेक्षित असलेल्या यशाची. चांगली आसने, उत्तम बसगाड्या, चोख,जलद सेवा, वायफायसारख्या आधुनिक सुविधा, स्वच्छ स्थानके आणि थांबे ही बदलत्या काळाची गरज आहे. एसटीने गाड्यांची संख्या वाढवताना या इतर बाबींचा विचार अजिबात केला नव्हता त्यामुळे तो अर्धवट प्रयोग फसला. बेस्टने बदलांची, अपेक्षांची नोंद घेऊनच हे अशंतः खाजगीकरणाचे पाऊल उचलले पाहिजे. खासगी प्रवासी वाहतूक म्हणजे दर्जेदार सेवा, हा समज चुकीचा असल्याचे अनेक खासगी गाड्यांची अवस्था पाहून लक्षात येते. 'उत्तम सेवा, समाधानी ग्राहक आणि आनंदी कर्मचारी' असेल तर मात्र सेवा खासगी आहे की सरकारी, हा प्रश्न निकालात निघतो.\nपाहाः वि��ारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:44:37Z", "digest": "sha1:YLOYFPVJ3CKRR7JAGGA7YRHTPWNSKLLJ", "length": 49057, "nlines": 523, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची - विकिपीडिया", "raw_content": "न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nहि न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे.\nसर्व माहिती २६ मार्च २००८ पर्यंतची आहे.\n९ हे सुद्धा पहा\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n१ टेड बॅडकॉक १९३०-१९३३ ७ ९ २ १३७ ६४ १९.५७ १६०८ ६६ ६१० १६ ४/८० ३८.१३ १ -\n२ रॉजर ब्लंट १९३०-१९३२ ९ १३ १ ३३० ९६ २७.५० ९३६ ३४ ४७२ १२ ३/१७ ३९.३३ ५ -\n३ चार्ल्स डेम्प्सटर १९३०-१९३३ १० १५ ४ ७२३ १३६ ६५.७३ ५ - १० - - - २ -\n४ जॉर्ज डिकिन्सन १९३०-१९३२ ३ ५ - ३१ ११ ६.२० ४५१ १३ २४५ ८ ३/६६ ३०.६३ ३ -\n५ हॅरी फोली १९३० १ २ - ४ २ २.०० - - - - - - - -\n६ मॅट हेंडरसन १९३० १ २ १ ८ ६ ८.०० ९० ३ ६४ २ २/३८ ३२.०० १ -\n७ केन जेम्स १९३०-१९३३ ११ १३ २ ५२ १४ ४.७३ - - - - - - ११ ५\n८ टॉम लाउरी १९३०-१९३१ ७ ८ - २२३ ८० २७.८८ १२ १ ५ - - - ८ -\n९ बिल मेरिट १९३०-१९३१ ६ ८ १ ७३ १९ १०.४३ ९३६ १० ६१७ १२ ४/१०४ ५१.४२ २ -\n१० कर्ली पेज १९३०-१९३७ १४ २० - ४९२ १०४ २४.६० ३७९ ११ २३१ ५ २/२१ ४६.२० ६ -\n११ आल्बी रॉबर्ट्स १९३०-१९३७ ५ १० १ २४८ ६६* २७.५६ ४५९ १९ २०९ ७ ४/१०१ २९.८६ ४ -\n१२ एडी मॅकलिऑड १९३० १ २ १ १८ १६ १८.०० १२ - ५ - - - - -\n१३ जॉन मिल्स १९३०-१९३३ ७ १० १ २४१ ११७ २६.७८ - - - - - - १ -\n१४ लिंडसे वेइर १९३०-१९३७ ११ १६ २ ४१६ ७४* २९.७१ ३४२ ७ २०९ ७ ३/३८ २९.८६ ३ -\n१५ सिरिल ॲलकॉट १९३०-१९३२ ६ ७ २ ११३ ३३ २२.६० १२०६ ४१ ५४१ ६ २/१०२ ९०.१७ ३ -\n१६ हर्ब मॅकगिर १९३० २ १ - ५१ ५१ ५१.०० १८० ५ ११५ १ १/६५ ११५.०० - -\n१७ माल मॅथिसन १९३०-१९३१ २ १ - ७ ७ ७.०० २८२ ९ १३६ २ २/७ ६८.०० २ -\n१८ इयान क्रॉम्ब १९३१-१९३२ ५ ८ २ १२३ ५१* २०.५० ९६० ३६ ४४२ ८ ३/११३ ५५.२५ १ -\n१९ जॅक केर १९३१-१९३७ ७ १२ १ २१२ ५९ १९.२७ - - - - - - ४ -\n२० गिफ व्हिवयन १९३१-१९३७ ७ १० - ४२१ १०० ४२.१० १३११ ४४ ६३३ १७ ४/५८ ३७.२४ ४ -\n२१ डॉन क्लेव्हरली १९३२-१९४६ २ ४ ३ १९ १०* १९.०० २२२ ३ १३० - - - - -\n२२ जॅक न्यूमन १९३२-१९३३ ३ ४ - ३३ १९ ८.२५ ४२५ ११ २५४ २ २/७६ १२७.०० - -\n२३ डग फ्रीमन १९३३ २ २ - २ १ १.०० २४० ३ १६९ १ १/९१ १६९.०० - -\n२४ डेनिस स्मिथ १९३३ १ १ - ४ ४ ४.०० १२० - ११३ १ १/११३ ११३.०० - -\n२५ पॉल व्हाइटलॉ १९३३ २ ४ २ ६४ ३० ३२.०० - - - - - - - -\n२६ जॅक डनिंग १९३३-१९३७ ४ ६ १ ३८ १९ ७.६० ८३० २० ४९३ ५ २/३५ ९८.६० २ -\n२७ जॅक कोवी १९३७-१९४९ ९ १३ ४ ९० ४५ १०.०० २०२८ ६५ ९६९ ४५ ६/४० २१.५३ ३ -\n२८ मार्टिन डोनेली १९३७-१९४९ ७ १२ १ ५८२ २०६ ५२.९१ ३० - २० - - - ७ -\n२९ वॉल्टर हॅडली १९३७-१९५१ ११ १९ १ ५४३ ११६ ३०.१७ - - - - - - ६ -\n३० सॉनी मोलोनी १९३७ ३ ६ - १५६ ६४ २६.०० १२ १ ९ - - - ३ -\n३१ एरिक टिंडिल १९३७-१९४७ ५ ९ १ ७३ ३७* ९.१३ - - - - - - ६ १\n३२ मर्व्ह वॉलेस १९३७-१९५३ १३ २१ - ४३९ ६६ २०.९० ६ - ५ - - - ५ -\n३३ नॉर्मन गॅलिचॅन १९३७ १ २ - ३२ ३० १६.०० २६४ ११ ११३ ३ ३/९९ ३७.६७ - -\n३४ मॅक अँडरसन १९४६ १ २ - ५ ४ २.५० - - - - - - १ -\n३५ सेसिल बर्क १९४६ १ २ - ४ ३ २.०० ६६ २ ३० २ २/३० १५.०० - -\n३६ लेन बटरफील्ड १९४६ १ २ - ० ०.०० ७८ ६ २४ - - - - -\n३७ डॉन मॅकरे १९४६ १ २ - ८ ८ ४.०० ८४ ३ ४४ - - - - -\n३८ गॉर्डन रोव १९४६ १ २ - ० ०.०० - - - - - - १ -\n३९ व्हेर्डुन स्कॉट १९४६-१९५२ १० १७ १ ४५८ ८४ २८.६३ १८ - १४ - - - ७ -\n४० टॉम बर्ट १९४७-१९५३ १० १५ ३ २५२ ४२ २१.०० २५९३ ११९ ११७० ३३ ६/१६२ ३५.४५ २ -\n४१ रॉय स्कॉट १९४७ १ १ - १८ १८ १८.०० १३८ ३ ७४ १ १/७४ ७४.०० - -\n४२ ब्रुन स्मिथ १९४७-१९५२ ४ ६ १ २३७ ९६ ४७.४० - - - - - - १ -\n४३ कॉलिन स्नेडन १९४७ १ - - ० - ९६ ५ ४६ - - - - -\n४४ बर्ट सटक्लिफ १९४७-१९६५ ४२ ७६ ८ २७२७ २३०* ४०.१० ५३८ १० ३४४ ४ २/३८ ८६.०० २० -\n४५ डॉन टेलर १९४७-१९५६ ३ ५ - १५९ ७७ ३१.८० - - - - - - २ -\n४६ हॅरी केव्ह १९४९-१९५८ १९ ३१ ५ २२९ २२* ८.८१ ४०७४ २४२ १४६७ ३४ ४/२१ ४३.१५ ८ -\n४७ फ्रँक मूनी १९४९-१९५४ १४ २२ २ ३४३ ४६ १७.१५ ८ १ ० - - - २२ ८\n४८ जॉफ रेबोन १९४९-१९५५ १२ २० २ ५६२ १०७ ३१.२२ १३८५ ४८ ६३५ १६ ६/६८ ३९.६९ ५ -\n४९ जॉन रिचर्ड रीड १९४९-१९६५ ५८ १०८ ५ ३४२८ १४२ ३३.२८ ७७२५ ४४४ २८३५ ८५ ६/६० ३३.३५ ४३ १\n५० फेन क्रेसवेल १९४९-१९५१ ३ ५ ३ १४ १२* ७.०० ६५० ३० २९२ १३ ६/१६८ २२.४६ - -\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n५१ जॉन हेस १९५१-१९५८ १५ २२ ७ ७३ १९ ४.८७ २६७५ ८६ १२१७ ३० ४/३६ ४०.५७ ३ -\n५२ टोनी मॅकगिबन १९५१-१९५८ २६ ४६ ५ ८१४ ६६ १९.८५ ५६५९ २२८ २१६० ७० ५/६४ ३०.८६ १३ -\n५३ ॲलेक्स मॉइर १९५१-१९५९ १७ ३० ८ ३२७ ४१* १४.८६ २६५० ८२ १४१८ २८ ६/१५५ ५०.६४ २ -\n५४ डॉन बेअर्ड १९५२-१९५६ ४ ७ २ १०१ ३१ २०.२० ८०६ ३७ ३०२ ९ ३/२२ ३३.५६ २ -\n५५ रेमंड एमरी १९५२ २ ४ - ४६ २८ ११.५० ४६ - ५२ २ २/५२ २६.०० - -\n५६ गॉर्डन लेगाट १९५२-१९५६ ९ १८ २ ३५१ ६१ २१.९४ - - - - - - - -\n५७ बॉब ब्लेर १९५३-१९६४ १९ ३४ ६ १८९ ६४* ६.७५ ३५२५ ११४ १५१५ ४३ ४/८५ ३५.२३ ५ -\n५८ एरिक फिशर १९५३ १ २ - २३ १४ ११.५० २०४ ६ ७८ १ १/७८ ७८.०० - -\n५९ टेड म्यूली १९५३ १ २ - ३८ २३ १९.०० - - - - - - - -\n६० लॉरी मिलर १९५३-१९५८ १३ २५ - ३४६ ४७ १३.८४ २ - १ - - - १ -\n६१ मरे चॅपल १९५३-१९६६ १४ २७ १ ४९७ ७६ १९.१२ २४८ १७ ८४ १ १/२४ ८४.०० १० -\n६२ एरिक डेम्पस्टर १९५३-१९५४ ५ ८ २ १०६ ४७ १७.६७ ५४४ १७ २१९ २ १/२४ १०९.५० १ -\n६३ मॅट पूअर १९५३-१९५६ १४ २४ १ ३५५ ४५ १५.४३ ७८८ २४ ३६७ ९ २/२८ ४०.७८ १ -\n६४ गाय ओव्हर्टन १९५३-१९५४ ३ ६ १ ८ ३* १.६० ७२९ २३ २५८ ९ ३/६५ २८.६७ १ -\n६५ जॉन बेक १९५३-१९५६ ८ १५ - ३९४ ९९ २६.२७ - - - - - - - -\n६६ विल्यम बेल १९५४ २ ३ ३ २१ २१* - ४९१ १३ २३५ २ १/५४ ११७.५० १ -\n६७ इयान लेगाट १९५४ १ १ - ० ०.०० २४ - ६ - - - २ -\n६८ इय��न कोलकुहून १९५५ २ ४ २ १ १* ०.५० - - - - - - ४ -\n६९ नोएल मॅकग्रेगोर १९५५-१९६५ २५ ४७ २ ८९२ १११ १९.८२ - - - - - - ९ -\n७० लेस्ली वॉट १९५५ १ २ - २ २ १.०० - - - - - - - -\n७१ जॅक अलाबास्ट्र १९५५-१९७२ २१ ३४ ६ २७२ ३४ ९.७१ ३९९२ १७८ १८६३ ४९ ४/४६ ३८.०२ ७ -\n७२ झिन हॅरिस १९५५-१९६५ ९ १८ १ ३७८ १०१ २२.२४ ४२ २ १४ - - - ६ -\n७३ ट्रेव्हर मॅकमॅहोन १९५५-१९५६ ५ ७ ४ ७ ४* २.३३ - - - - - - ७ १\n७४ नोएल हारफर्ड १९५५-१९५८ ८ १५ - २२९ ९३ १५.२७ - - - - - - - -\n७५ एरिक पेट्री १९५५-१९६६ १४ २५ ५ २५८ ५५ १२.९० - - - - - - २५ -\n७६ जॉन गाय १९५५-१९६१ १२ २३ २ ४४० १०२ २०.९५ - - - - - - २ -\n७७ ॲलेन लिसेट १९५६ २ ४ २ २ १* १.०० २८८ १६ १२४ ३ २/७३ ४१.३३ १ -\n७८ सॅमी ग्विलेन १९५६ ३१ ६ - ९८ ४१ १६.३३ - - - - - - ५ ३\n७९ इयान सिंकलेर १९५६ २ ४ १ २५ १८* ८.३३ २३३ ९ १२० १ १/७९ १२०.०० १ -\n८० ट्रेव्हर बार्बर १९५६ १ २ - १७ १२ ८.५० - - - - - - १ -\n८१ जॉन डार्सी १९५८ ५ १० - १३६ ३३ १३.६० - - - - - - - -\n८२ ट्रेव्हर मील १९५८ २ ४ - २१ १० ५.२५ - - - - - - - -\n८३ बिल प्लेअल १९५८-१९६३ ८ १५ - १५१ ६५ १०.०७ - - - - - - ४ -\n८४ जॉन स्पार्लिंग १९५८-१९६४ ११ २० २ २२९ ५० १२.७२ ७०८ ३३ ३२७ ५ १/९ ६५.४० ३ -\n८५ ब्रुस बोल्टन १९५९ २ ३ - ५९ ३३ १९.६७ - - - - - - १ -\n८६ रॉजर हॅरिस १९५९ २ ३ - ३१ १३ १०.३३ - - - - - - - -\n८७ केनेथ हाऊ १९५९ २ ३ २ ६२ ३१* ६२.०० ४६२ २३ १७५ ६ ३/७९ २९.१७ १ -\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n८८ गॅरी बार्टलेट १९६१-१९६८ १० १८ १ २६३ ४० १५.४७ १७६८ ६४ ७९२ २४ ६/३८ ३३.०० ८ -\n८९ पॉल बार्टन १९६१-१९६३ ७ १४ - २८५ १०९ २०.३६ - - - - - - ४ -\n९० फ्रँक कॅमेरॉन १९६१-१९६५ १९ ३० २० ११६ २७* ११.६० ४५७० २२० १८४९ ६२ ५/३४ २९.८२ २ -\n९१ आर्टी डिक १९६१-१९६५ १७ ३० ४ ३७० ५०* १४.२३ - - - - - - ४७ ४\n९२ डिक मॉट्झ १९६१-१९६९ ३२ ५६ ३ ६१२ ६० ११.५५ ७०३४ २७९ ३१४८ १०० ६/६३ ३१.४८ ९ -\n९३ ग्रॅहाम डाउलिंग १९६१-१९७२ ३९ ७७ ३ २३०६ २३९ ३१.१६ ३६ २ १९ १ १/१९ १९.०० २३ -\n९४ बॅरी सिंकलेर १९६३-१९६८ २१ ४० १ ११४८ १३८ २९.४४ ६० ३ ३२ २ २/३२ १६.०० ८ -\n९५ ब्रायन युइली १९६३-१९६९ १७ ३३ ६ ४८१ ६४ १७.८१ २८९७ १६८ १२१३ ३४ ४/४३ ३५.६८ १२ -\n९६ ब्रुस मॉरिसन १९६३ १ २ - १० १० ५.०० १८६ ५ १२९ २ २/१२९ ६४.५० १ -\n९७ माइक श्रिम्पटन १९६३-१९७४ १० १९ - २६५ ४६ १३.९५ २५७ १ १५८ ५ ३/३५ ३१.६० २ -\n९८ ग्रॅहाम गेड्ये १९६४-१९६५ ४ ८ - १९३ ५५ २४.१३ - - - - - - - -\n९९ जॉन वॉर्ड १९६४-१९६८ ८ १२ ६ ७५ ३५* १२.५० - - - - - - १६ १\n१०१ Bob Cunis १९६४-१९७२ २० ३१ ८ २९५ ५१ १२.८३ ४२५० १४० १८८७ ५१ ६/७६ ३७.०० १ -\n१०२ Richard Collinge १९६५-१९७८ ३५ ५० १३ ५३३ ६८* १४.४१ ७६८९ २२८ ३३९३ ११६ ६/६३ २९.२५ १० -\n१०३ Bevan Congdon १९६५-१९७८ ६१ ��१४ ७ ३४४८ १७६ ३२.२२ ५६२० १९७ २१५४ ५९ ५/६५ ३६.५१ ४४ -\n१०४ Ross Morgan १९६५-१९७२ २० ३४ १ ७३४ ९७ २२.२४ १११४ ३८ ६०९ ५ १/१६ १२१.८० १२ -\n१०६ Terrence Jarvis १९६५-१९७३ १३ २२ १ ६२५ १८२ २९.७६ १२ १ ३ - - - ३ -\n१०७ व्हिक पोलार्ड १९६५-१९७३ ३२ ५९ ७ १२६६ ११६ २४.३५ ४४२१ २०७ १८५३ ४० ३/३ ४६.३३ १९ -\n१०८ Bruce Taylor १९६५-१९७३ ३० ५० ६ ८९८ १२४ २०.४१ ६३३४ २०६ २९५३ १११ ७/७४ २६.६० १० -\n१०९ Graham Vivian १९६५-१९७२ ५ ६ - ११० ४३ १८.३३ १९८ ७ १०७ १ १/१४ १०७.०० ३ -\n१११ Tom Puna १९६६ ३ ५ ३ ३१ १८* १५.५० ४८० २० २४० ४ २/४० ६०.०० १ -\n११२ Mark Burgess १९६८-१९८० ५० ९२ ६ २६८४ ११९* ३१.२१ ४९८ २७ २१२ ६ ३/२३ ३५.३३ ३४ -\n११४ Bruce Murray १९६८-१९७१ १३ २६ १ ५९८ ९० २३.९२ ६ १ ० १ १/० ०.०० २१ -\n११५ कीथ थॉमसन १९६८ २ ४ १ ९४ ६९ ३१.३३ २१ १ ९ १ १/९ ९.०० - -\n११६ Brian Hastings १९६९-१९७६ ३१ ५६ ६ १५१० ११७* ३०.२० २२ - ९ - - - २३ -\n११८ Glenn Turner १९६९-१९८३ ४१ ७३ ६ २९९१ २५९ ४४.६४ १२ १ ५ - - - ४२ -\n११९ Dayle Hadlee १९६९-१९७८ २६ ४२ ५ ५३० ५६ १४.३२ ४८८३ ११४ २३८९ ७१ ४/३० ३३.६५ ८ -\n१२० Hedley Howarth १९६९-१९७७ ३० ४२ १८ २९१ ६१ १२.१३ ८८३३ ३९३ ३१७८ ८६ ५/३४ ३६.९५ ३३ -\n१२१ Ken Wadsworth १९६९-१९७६ ३३ ५१ ४ १०१० ८० २१.४९ - - - - - - ९२ ४\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n१२२ मरे वेब १९७१-१९७४ ३ २ - १२ १२ ६.०० ७३२ ६ ४७१ ४ २/११४ ११७.७५ - -\n१२३ रिचर्ड हॅडली १९७३-१९९० ८६ १३४ १९ ३१२४ १५१* २७.१७ २१९१८ ८०९ ९६११ ४३१ ९/५२ २२.३० ३९ -\n१२४ John Parker १९७३-१९८० ३६ ६३ २ १४९८ १२१ २४.५६ ४० २ २४ १ १/२४ २४.०० ३० -\n१२५ David O'Sullivan १९७३-१९७६ ११ २१ ४ १५८ २३* ९.२९ २७४४ ७५ १२२४ १८ ५/१४८ ६८.०० २ -\n१२७ Bryan Andrews १९७४ २ ३ २ २२ १७ २२.०० २५६ ३ १५४ २ २/४० ७७.०० १ -\n१२८ John Morrison १९७४-१९८२ १७ २९ - ६५६ ११७ २२.६२ २६४ १७ ७१ २ २/५२ ३५.५० ९ -\n१२९ जेरेमी कोनी १९७४-१९८७ ५२ ८५ १४ २६६८ १७४* ३७.५८ २८३५ १३५ ९६६ २७ ३/२८ ३५.७८ ६४ -\n१३० लान्स केर्न्स १९७४-१९८५ ४३ ६५ ८ ९२८ ६४ १६.२८ १०६२८ ४४७ ४२८० १३० ७/७४ ३२.९२ ३० -\n१३१ इवन चॅटफील्ड १९७५-१९८९ ४३ ५४ ३३ १८० २१* ८.५७ १०३६० ४८९ ३९५८ १२३ ६/७३ ३२.१८ ७ -\n१३२ जॉफ हॉवर्थ १९७५-१९८५ ४७ ८३ ५ २५३१ १४७ ३२.४५ ६१४ २० २७१ ३ १/१३ ९०.३३ २९ -\n१३३ Andrew Roberts १९७६ ७ १२ १ २५४ ८४* २३.०९ ४४० १५ १८२ ४ १/१२ ४५.५० ४ -\n१३५ Warren Lees १९७६-१९८३ २१ ३७ ४ ७७८ १५२ २३.५८ ५ - ४ - - - ५२ ७\n१३६ Peter Petherick १९७६-१९७७ ६ ११ ४ ३४ १३ ४.८६ १३०५ ३७ ६८१ १६ ३/९० ४२.५६ ४ -\n१३८ गॅरी ट्रूप १९७६-१९८६ १५ १८ ६ ५५ १३* ४.५८ ३१८३ १०५ १४५४ ३९ ६/९५ ३७.२८ २ -\n१४० Stephen Boock १९७८-१९८९ ३० ४१ ८ २०७ ३७ ६.२७ ६५९८ ३२७ २५६४ ७४ ७/८७ ३४.६५ १४ -\n१४१ John Wright १९७८-१९९३ ८२ १४८ ७ ५३३४ १८५ ३७.८३ ३० १ ५ - - - ३८ -\n१४२ Brendon Bracewell १९७८-१९८५ ६ १२ २ २४ ८ २.४० १०३६ २९ ५८५ १४ ३/११० ४१.७९ १ -\n१४३ Bruce Edgar १९७८-१९८६ ३९ ६८ ४ १९५८ १६१ ३०.५९ १८ १ ३ - - - १४ -\n१४४ John Fulton Reid १९७९-१९८६ १९ ३१ ३ १२९६ १८० ४६.२९ १८ १ ७ - - - ९ -\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n१४५ पीटर वेब १९८० २ ३ - ११ ५ ३.६७ - - - - - - २ -\n१४६ पॉल मॅकएवन १९८०-१९८४ ४ ७ १ ९६ ४०* १६.०० ३६ १ १३ - - - ५ -\n१४७ जॉन ब्रेसवेल १९८०-१९९० ४१ ६० ११ १००१ ११० २०.४३ ८४०३ ३६० ३६५३ १०२ ६/३२ ३५.८१ ३१ -\n१४८ इयान स्मिथ १९८०-१९९२ ६३ ८८ १७ १८१५ १७३ २५.५६ १८ १ ५ - - - १६८ ८\n१४९ मार्टिन स्नेडन १९८१-१९९० २५ ३० ८ ३२७ ३३* १४.८६ ४७७५ १९४ २१९९ ५८ ५/६८ ३७.९१ ७ -\n१५० मार्टिन क्रोव १९८२-१९९५ ७७ १३१ ११ ५४४४ २९९ ४५.३७ १३७७ ५२ ६७६ १४ २/२५ ४८.२९ ७१ -\n१५१ जेफ क्रोव १९८३-१९९० ३९ ६५ ४ १६०१ १२८ २६.२५ १८ १ ९ - - - ४१ -\n१५२ एव्हन ग्रे १९८३-१९८८ १० १६ - २४८ ५० १५.५० २०७६ ८७ ८८६ १७ ३/७३ ५२.१२ ६ -\n१५३ ट्रेव्हर फ्रँकलिन १९८३-१९९१ २१ ३७ १ ८२८ १०१ २३.०० - - - - - - ८ -\n१५४ डेरेक स्टर्लिंग १९८४-१९८६ ६ ९ २ १०८ २६ १५.४३ ९०२ २४ ६०१ १३ ४/८८ ४६.२३ १ -\n१५५ केन रदरफोर्ड १९८५-१९९५ ५६ ९९ ८ २४६५ १०७* २७.०९ २५६ ३ १६१ १ १/३८ १६१.०० ३२ -\n१५६ वॉन ब्राउन १९८५ २ ३ १ ५१ ३६* २५.५० ३४२ १३ १७६ १ १/१७ १७६.०० ३ -\n१५७ स्टुअर्ट गिलेस्पी १९८६ १ १ - २८ २८ २८.०० १६२ २ ७९ १ १/७९ ७९.०० - -\n१५८ गॅरी रॉबर्ट्सन १९८६ १ १ - १२ १२ १२.०० १४४ ६ ९१ १ १/९१ ९१.०० - -\n१५९ विली वॉट्सन १९८६-१९९३ १५ १८ ६ ६० ११ ५.०० ३४८६ १८२ १३८७ ४० ६/७८ ३४.६८ ४ -\n१६० टोनी ब्लेन १९८६-१९९४ ११ २० ३ ४५६ ७८ २६.८२ - - - - - - १९ २\n१६१ दीपक पटेल १९८७-१९९७ ३७ ६६ ८ १२०० ९९ २०.६९ ६५९४ २५३ ३१५४ ७५ ६/५० ४२.०५ १५ -\n१६२ फिल होर्न १९८७-१९९० ४ ७ - ७१ २७ १०.१४ - - - - - - ३ -\n१६३ अँड्रु जोन्स १९८७-१९९५ ३९ ७४ ८ २९२२ १८६ ४४.२७ ३२८ ८ १९४ १ १/४० १९४.०० २५ -\n१६४ डॅनी मॉरिसन १९८७-१९९७ ४८ ७१ २६ ३७९ ४२ ८.४२ १००६४ ३१३ ५५४९ १६० ७/८९ ३४.६८ १४ -\n१६५ मार्क ग्रेटबॅच १९८८-१९९६ ४१ ७१ ५ २०२१ १४६* ३०.६२ ६ १ ० - - - २७ -\n१६६ रॉबर्ट व्हॅन्स १९८८-१९८९ ४ ७ - २०७ ६८ २९.५७ - - - - - - - -\n१६७ क्रिस कुगेलाइन १९८८ २ ४ - ७ ७ १.७५ ९७ २ ६७ १ १/५० ६७.०० १ -\n१६८ क्रिस केर्न्स १९८९-२००४ ६२ १०४ ५ ३३२० १५८ ३३.५४ ११६९८ ४१४ ६४१० २१८ ७/२७ २९.४० १४ -\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n१६९ Shane Thomson १९९०-१९९५ १९ ३५ ४ ९५८ १२०* ३०.९० १९९० ७४ ९५३ १९ ३/६३ ५०.१६ ७ -\n१७० Mark Priest १९९०-१९९८ ३ ४ - ५६ २६ १४.०० ३७७ १५ १५८ ३ २/४२ ५२.६७ - -\n१७१ ॲडम पारोरे १९९०-२००२ ७८ १२८ १९ २८६५ ११० २६.२८ - - - - - - १९७ ७\n१७२ Grant Bradburn १९९०-२००१ ७ १० २ १०५ ३०* १३.१३ ८६७ २८ ४६० ६ ३/१३४ ७६.६७ ६ -\n१७३ क्रिस प्रिंगल १९९०-१९९५ १४ २१ ४ १७५ ३० १०.२९ २९८५ ११३ १३८९ ३० ७/५२ ४६.३० ३ -\n१७६ Murphy Su'a १९९२-१९९५ १३ १८ ५ १६५ ४४ १२.६९ २८४३ ९२ १३७७ ३६ ५/७३ ३८.२५ ८ -\n१७७ Rodney Latham १९९२-१९९३ ४ ७ - २१९ ११९ ३१.२९ १८ २ ६ - - - ५ -\n१७८ Simon Doull १९९२-२००० ३२ ५० ११ ५७० ४६ १४.६२ ६०५३ २५१ २८७२ ९८ ७/६५ २९.३१ १६ -\n१७९ Mark Haslam १९९२-१९९५ ४ २ १ ४ ३ ४.०० ४९३ १९ २४५ २ १/३३ १२२.५० २ -\n१८० डियॉन नॅश १९९२-२००१ ३२ ४५ १४ ७२९ ८९* २३.५२ ६१९६ ३१२ २६४९ ९३ ६/२७ २८.४८ १३ -\n१८१ क्रिस हॅरिस १९९२-२००२ २३ ४२ ४ ७७७ ७१ २०.४५ २५६० १०६ ११७० १६ २/१६ ७३.१३ १४ -\n१८२ Michael Owens १९९२-१९९४ ८ १२ ६ १६ ८* २.६७ १०७४ ४२ ५८५ १७ ४/९९ ३४.४१ ३ -\n१८३ Justin Vaughan १९९२-१९९७ ६ १२ १ २०१ ४४ १८.२७ १०४० ४१ ४५० ११ ४/२७ ४०.९१ ४ -\n१८४ Blair Pocock १९९३-१९९७ १५ २९ - ६६५ ८५ २२.९३ २४ - २० - - - ५ -\n१८५ Richard de Groen १९९३-१९९४ ५ १० ४ ४५ २६ ७.५० १०६० ४४ ५०५ ११ ३/४० ४५.९१ - -\n१८६ Bryan Young १९९३-१९९९ ३५ ६८ ४ २०३४ २६७* ३१.७८ - - - - - - ५४ -\n१८७ मॅथ्यू हार्ट १९९४-१९९५ १४ २४ ४ ३५३ ४५ १७.६५ ३०८६ १२७ १४३८ २९ ५/७७ ४९.५९ ९ -\n१८८ स्टीवन फ्लेमिंग १९९४-२००८ १११ १८९ १० ७१७२ २७४* ४०.०६ - - - - - - १७१ -\n१८९ Heath Davis १९९४-१९९७ ५ ७ ४ २० ८* ६.६७ १०१० २६ ४९९ १७ ५/६३ २९.३५ ४ -\n१९० गॅव्हिन लार्सन १९९४-१९९६ ८ १३ ४ १२७ २६* १४.११ १९६७ १०९ ६८९ २४ ३/५७ २८.७१ ५ -\n१९२ Kerry Walmsley १९९५-२००० ३ ५ - १३ ५ २.६० ७७४ २६ ३९१ ९ ३/७० ४३.४४ - -\n१९३ ली जर्मोन १९९५-१९९७ १२ २१ ३ ३८२ ५५ २१.२२ - - - - - - २७ २\n१९४ रॉजर टूझ १९९५-१९९९ १६ २७ २ ६२८ ९४ २५.१२ २११ २ १३० ३ २/३६ ४३.३३ ५ -\n१९५ क्रेग स्पियरमन १९९५-२००० १९ ३७ २ ९२२ ११२ २६.३४ - - - - - - २१ -\n१९६ जॉफ ॲलॉट १९९६-१९९९ १० १५ ७ २७ ८* ३.३८ २०२३ ६२ ११११ १९ ४/७४ ५८.४७ २ -\n१९७ नेथन ॲस्टल १९९६-२००६ ८१ १३७ १० ४७०२ २२२ ३७.०२ ५६८८ ३१७ २१४३ ५१ ३/२७ ४२.०१ ७० -\n१९८ Robert Kennedy १९९६ ४ ५ १ २८ २२ ७.०० ६३६ १७ ३८० ६ ३/२८ ६३.३३ २ -\n२०० डॅनियेल व्हेट्टोरी १९९७-२००८ ७९२ ११७ १९ २६७६ १३७* २७.५८ १९०१६ ७८४ ८४१७ २४४ ७/८७ ३४.४९ ३९ -\n२०१ Matthew Horne १९९७-२००३ ३५ ६५ २ १७८८ १५७ २८.३८ ६६ ७ २६ - - - १७ -\n२०२ Shayne O'Connor १९९७-२००१ १९ २७ ९ १०३ २० ५.७२ ३६६७ १४९ १७२४ ५३ ५/५१ ३२.५३ ६ -\n२०४ क्रेग मॅकमिलन १९९७-२००५ ५५ ९१ १० ३११६ १४२ ३८.४७ २५०२ १०१ १२५७ २८ ३/४८ ४४.८९ २२ -\n२०५ Paul Wiseman १९९८-२००५ २५ ३४ ८ ३६६ ३६ १४.०८ ५६६० २०९ २९०३ ६१ ५/८२ ४७.५९ ११ -\n२०६ Matthew Bell १९९८-२००८ १८ ३२ २ ७२९ १०७ २४.३० - - - - - - १९ -\n२०८ मॅथ्यू सिंकलेर १९९९-२००८ ३२ ५४ ५ १५९५ २१४ ३२.५५ २४ - १३ - - - ३१ -\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n२०९ डॅरिल टफी २०००-२००४ २२ ३० ७ २६३ ३५ ११.४३ ४११० १८१ २०५७ ६६ ६/५४ ३१.१७ १२ -\n२१० मार्क रिचर्डसन २०००-२००४ ३८ ६५ ३ २७७६ १४५ ४४.७७ ६६ - २१ १ १/१६ २१.०० २६ -\n२११ क्रिस मार्टिन २०००-२००८ ४० ५६ २७ ७४ १२* २.५५ ७७४४ २७८ ४४४३ १३६ ६/५४ ३२.६६ ९ -\n२१२ ब्रूक वॉकर २०००-२००२ ५ ८ २ ११८ २७* १९.६७ ६६९ १७ ३९९ ५ २/९२ ७९.८० - -\n२१३ हामिश मार्शल २०००-२००६ १३ १९ २ ६५२ १६० ३८.३५ ६ - ४ - - - १ -\n२१४ जेम्स फ्रँकलिन २००१-२००६ २१ २८ ५ ५०५ १२२* २१.९५ ३५७७ ११० २१४३ ७६ ६/११९ २८.१९ ९ -\n२१५ क्रिस ड्रम २००१-२००२ ५ ५ २ १० ४ ३.३३ ८०६ २७ ४८२ १६ ३/३६ ३०.१३ ४ -\n२१६ शेन बाँड २००१-२००७ १७ १८ ७ १३९ ४१* १२.६३ ३०७९ १०४ १७६९ ७९ ६/५१ २२.३९ ६ -\n२१७ लू व्हिन्सेंट २००१-२००७ २३ ४० १ १३३२ २२४ ३४.१५ ६ - २ - - - १९ -\n२१८ इयान बटलर २००२-२००४ ८ १० २ ७६ २६ ९.५० १३६८ ३७ ८८४ २४ ६/४६ ३६.८३ ४ -\n२१९ आंद्रे ॲडम्स २००२ १ २ - १८ ११ ९.०० १९० ५ १०५ ६ ३/४४ १७.५० १ -\n२२० रॉबर्ट हार्ट २००२-२००३ ११ १९ ३ २६० ५७* १६.२५ - - - - - - २९ १\n२२१ स्कॉट स्टायरिस २००२-२००७ २९ ४८ ४ १५८६ १७० ३६.०४ १९६६ ७६ १०२३ २० ३/२८ ५१.१५ २३ -\n२२२ जेकब ओराम २००२- ३३ ५९ १० १७८० १३३ ३६.३२ ४९६४ १९८३ ६० ४/४१ ३३.०५ १५ -\n२२३ रिचर्ड जोन्स २००३ १ २ - २३ १६ ११.५० - - - - - - - -\n२२४ ब्रेंडन मॅककुलम २००४- ३२ ५१ ३ १४८५ १४३ ३०.९३ - - - - - - ९५ ६\n२२५ मायकेल पॅप्स २००४-२००७ ८ १६ १ २४६ ८६ १६.४० - - - - - - ११ -\n२२६ मायकेल मेसन २००४ १ २ - ३ ३ १.५० १३२ ५ १०५ - - - - -\n२२७ काईल मिल्स २००४- १९ ३० ५ २८९ ५७ ११.५६ २९०२ १४५३ ४४ ४/१६ ३३.०२ ४ -\n२२८ क्रेग कमिंग २००५-२००८ ११ १९ २ ४४१ ७४ २५.९४ - - - - - - ३ -\n२२९ इयेन ओ'ब्रायन २००५-२००९ २२ ३४ ५ २१९ ३१ ७.५५ ४३९४ २४२९ ७३ ६/७५ ३३.२७ ७ -\n२३० जेम्स मार्शल २००५ ५ ७ - १६६ ५२ २३.७१ - - - - - - ३ -\n२३१ पीटर फुल्टन २००६- ७ १० १ २३६ ७५ २६.२२ - - - - - - ६ -\n२३२ जेमी हाऊ २००६- ९ १६ १ ३३२ ९२ २२.१३ - - - - - - ११ -\n२३३ जीतन पटेल २००६- ३ ५ २ ६७ २७* २२.३३ ८६९ ३१ ४०४ ११ ३/१०७ ३६.७२ १ -\n२३४ रॉस टेलर २००७- २५ ४६ १ १९४१ १५४* ४३.१३ ३२ - १४ - - ४५ -\n२३५ मार्क गिलेस्पी २००७- २ ४ ० ९ ९ २.२५ ३९० १० २७८ ११ ५/१३६ २५.२७ - -\n२३६ ग्रँट इलियट २००८- १ २ ० १० ६ ५.०० १४४ ३ ८५ १ १/२७ ८५.०० २ -\n२३७ टिम साउथी २००८- २ ३ १ ८२ ७७* ४१.५० २८३ १३ १३९ ५ ५/५५ २७.८० - -\n२३८ डॅनियल फ्लिन २००८- २ ३ २ ४२ २९* ४२.०० - - - - - - १ -\n२३९ एरन रेडमंड २००८- ३ ६ ० ५४ २८ ९.०० १२ १ ४ ० - - ० -\n२४० गॅरेथ हॉपकिन्स २००८- १ २ ० २७ १५ १३.५० ० ० ० ० - - ३ ०\n२४३ मार्टि�� गुप्टिल २००९- ० - - - - - - - - - - - - -\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंच्या नामसूची\nअफगाणिस्तान · ऑस्ट्रेलिया (पुरुष · महिला) · बांगलादेश · इंग्लंड (पुरुष · महिला) · भारत (पुरुष · महिला) · आयर्लंड (पुरुष · महिला) · न्यूझीलंड (पुरुष · महिला) · पाकिस्तान (पुरुष · महिला) · दक्षिण आफ्रिका (पुरुष · महिला) · श्रीलंका (पुरुष · महिला) · वेस्ट इंडीज (पुरुष · महिला) · झिम्बाब्वे · नेदरलँड्स (फक्त महिला) · जागतिक संघ ·\nअफगाणिस्तान · ऑस्ट्रेलिया (पुरुष · महिला) · आफ्रिका संघ · आशिया संघ · बांगलादेश · बर्म्युडा · कॅनडा · पूर्व आफ्रिका · इंग्लंड (पुरुष · महिला) · हॉँगकॉँग · भारत (पुरुष · महिला) · आयर्लंड (पुरुष · महिला) · जपान ( फक्त महिला) · केन्या · नामिबिया · नेदरलँड्स (पुरुष · महिला) · न्यूझीलंड (पुरुष · महिला) · नेपाळ · पाकिस्तान · स्कॉटलँड · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · संयुक्त अरब अमीराती · अमेरिकेची संयुक्त संस्थाने · वेस्ट इंडीझ · जागतिक संघ · झिम्बाब्वे\nऑस्ट्रेलिया · बांगलादेश · इंग्लंड · भारत · न्यू झीलँड · पाकिस्तान · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · झिम्बाब्वे\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी ०६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mobile-gadatue-samsung-galaxy-s10-5g/", "date_download": "2019-06-15T21:14:55Z", "digest": "sha1:APJ56M5JR5KA2JE3AA7GAEGHISKU6I4I", "length": 16262, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Mobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुला��ा सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nMobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन\nटेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या\nMobile Gadatue : 5 एप्रिलला बाजारात येणार सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन\nसियोल : सॅमसंग लवकरच आपला पहिला 5G स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये सॅमसंग हा 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कोणत्याही प्री बुकिंगशिवाय गॅलेक्सी एस-10 5G हा स्मार्टफोन 5 एप्रिलपासून ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.\nया फोनबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु सॅमसंगने या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण कोरियन बाजारात या फोनची किंमत 15 लाख वॉन (1332 डॉलर) असू शकते. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस-10 एक्स सॅमसंग गॅलेक्सी एस-10 सीरीजचा सर्वात एडवांस आणि सर्वात महाग स्मार्टफोन असेल. भारतीय बाजारात या फोनची किंमत अंदाजे 91 हजार 400 रुपये असू शकते.\nसॅमसंग गॅलेक्सी एस-10 एक्स बद्दल बोलायचे तर हा फोन गॅलेक्सी एस-10 सीरीजचा एकमात्र 5जी सपोर्ट असलेला फोन असेल. हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये गॅलेक्सी एस-10 एक्सपीरियंस किंवा गॅलेक्सी एस-10 एक्सपान्ड नावाने येऊ शकतो.\nपण गॅलेक्सी एस-10 5G मॉडेल पडताळणी चाचणीत पास झालं आहे आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात आणण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पण भारतीय बाजारात हा फोन कधी दाखल होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\nभाऊराव घेऊन येतोय प्रेक्षकांसाठी ‘हैद्राबाद कस्टडी’\nकोलकाता समोर सनराईझर्स हैदराबादचे आव्हान\n2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपश्चिम बंगालच्या जयदेव राऊतचा रक्तदानांचा प्रसार व प्रचारासाठी भारत भ्रमण : चोपड्यात अनेकांकडून स्वागत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश\n4th day : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nजळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या पत्नीही इच्छूक\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n#Video # डान्सबार सुरु होण्यासाठी तोडीपाणी झाली : अजित पवार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम\nकोलकाता समोर सनराईझर्स हैदराबादचे आव्हान\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&%3Bpage=3&search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A70", "date_download": "2019-06-15T21:12:59Z", "digest": "sha1:2U2EEGEJWKSRJLSF5LQHGOVPFZ22JYMK", "length": 8157, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove काही सुखद filter काही सुखद\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nबोन्साय (1) Apply बोन्साय filter\nम्हैसूर (1) Apply म्हैसूर filter\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\n��ुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/haidrabad-another-pitch-invasion-as-fan-breaches-security-to-click-selfie-with-virat-kohli/", "date_download": "2019-06-15T20:56:24Z", "digest": "sha1:X7UKMHDHOGZIFOBIYKKTD4D5ZTLTVE5K", "length": 14659, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "क्रिकेटप्रेमीने मैदानात जाऊन घेतली विराटची गळाभेट | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nक्रिकेटप्रेमीने मैदानात जाऊन घेतली विराटची गळाभेट\nक्रिकेटप्रेमीने मैदानात जाऊन घेतली विराटची गळाभेट\nहैदराबाद : भारतात क्रिकेट फॅनची संख्या कमी नाही. क्रिकेट रसिक आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी काही करण्याची तयारी दर्शवतो. नुकताच विराटच्या एका चाहत्याने आपले विराटबद्दल असलेले प्रेम चक्क मैदानावर सेल्फी काढून दाखवले. हैदराबाद कसोटीत याची प्रचिती आली.\nहैदराबाद येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटचा एक चाहता सुरक्षा रक्षकाला चकवा देत मैदानात आला. विराटची गळाभेट घेऊन त्याच्या सोबत सेल्फी देखील घेतली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानाबाहेर काढले.\nयापूर्वी देखील विराटसोबत राजकोट कसोटीत असा प्रसंग घडला होता. विराटने शतक पूर्ण केल्यावर एक चाहता मैदानात येऊन त्याच्या सोबत फोटो काढण्यासाठी आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांने त्याला बाहेर काढले. या युवकांमुळे काही वेळ सामन्यात व्यत्यय आला होता.\nप्रांत अधिकाऱ्यांनी विचारपूस करताच तलाठ्याला अश्रू अनावर\nपाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतक-यांचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nस्त्रीयांना समजून घेत त्यांना मदत करण्यातच पुरूषार्थ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नवरात्री, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामा�� दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nपाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतक-यांचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-poetry/kavita-118072100010_1.html", "date_download": "2019-06-15T21:41:08Z", "digest": "sha1:YLYXDV5K64OUMDDVLNF4VJOAXQ7RR6JG", "length": 6304, "nlines": 128, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "मीच मला सांगतो", "raw_content": "\nकरत नाही मी चिंता\nप्रत्येक दिवस मजेत जगतो\nवय झालं म्हातारपण आलं\nउगीच बोंबलत बसत नाही\nचादरीत तोंड खुपसत नाही\nतुम्हीच सांगा फिरायला जायला\nवयाचा संबध असतो का \nनेहमी नेहमी घरात बसून\nमाणूस आनंदी दिसतो का \nकरमत नाही करमत नाही\nसारखे सारखे म्हणत नाही\nमित्रां सोबत दिवस घालवतो\nघरात कुढत बसत नाही\nघरातल्या घरात वा बागेत\nवय जरी वाढलं तरी\nगुडघे गेले , कंबर गेली\nनेहमी नेहमी कण्हत नाही\nआता आपलं काय राहिलं\nहे बोगस वाक्य म्हणत नाही\nपिढी दर पिढी चाली रितीत\nथोडे फार बदल होणारच\nपोरं पोरी त्यांच्या संसारात\nतू-तू , मैं-मैं , जास्त अपेक्षा\nरोज रोज थोडं मरत नाही\nपुढे पुढे चालत राहतोे\nवास्तू तथास्तु म्हणत असते\nहे उमजुन मी जास्तीच जगत असतो\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमुलींच्या या 4 गोष्टींमुळे आकर्षित होतात पुरुष\nमराठी उखाणे See Video\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nबोधकथा : सद्‌गुणावर कर बसवावा\nबाप माझा विठ्ठल विठ्ठल\nबोधकथा : पाच रुपये\nपावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे...\nनवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nपितृदिन विशेष : बाप\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nपुढील लेख मराठी पाककृती : मसाला भेंडी\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ravi-datt-mishra-join-congress/", "date_download": "2019-06-15T21:30:28Z", "digest": "sha1:B2UPZD3GVGJNGV535Z5H7BLVGQQWKD2T", "length": 9161, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "निवडणुकीच्या तोंडावर स्मृती इराणींना मोठा झटका", "raw_content": "\nनिवडणुकीच्या तोंडावर स्मृती इराणींना मोठा झटका\n14/04/2019 टीम थोडक्यात देश 0\nअमेठी | स्मृती इराणींचे विश्वासू सहकारी रवी दत्त मिश्रा यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला भाजपचा महत्त्वाचा नेता आपल्या गोटात घेण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.\nरवी दत्त मिश्रा हे अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणींचे विश्वासू सहकारी मानले जायचे. पण मिश्रा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.\nस्मृती इराणी जेव्हाही अमेठी दौऱ्यावर असायच्या तेव्हा रवी दत्त मिश्रा हे नेहमी सोबत असायचे.\nदरम्यान, रवी दत्त मिश्रा हे समाजवादी पक्षाचं सरकार असताना मंत्री होते.\n-पार्थ पवार खासदार होणार म्हणजे होणार; उदयनराजेंचा विश्वास\n-“बाळासाहेबांना संघ विचारधारेला मदत करताना पाहून बाबासाहेबांना दुःख झाले असते”\n-मी निळू फुलेंच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या; मोदी सरकारवर उदयनराजे बरसले\n-लैला-मजनूपेक्षा मोदी-नितीश कुमार यांच्यात जास्त प्रेम- असदुद्दीन ओवैसी\n-“डोक्याचा झालाय भुगा आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे हवा गेलेला फुगा”\nमोहिते पाटलांचं घड्याळावरचं प्रेम आणखी काही कमी होईना\nजगात कुणालाही करता आला नाही असा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A6", "date_download": "2019-06-15T21:04:43Z", "digest": "sha1:SSQUTPUPZPNEWOYFBJABG5CV53X2ZGEV", "length": 5542, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निमरूद - विकिपीडिया", "raw_content": "\nनिमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. मोसुल शहरापासून हे ठिकाण ३० किलोमीटरवर तिग्रीस नदीच्या तीरावर आहे. बायबलमध्ये निमरूदचा उल्लेख कलाह असा केलेला आहे.\n८९० एकराचा परिसर व्यापलेल्या या नगरीची स्थापना शलमानेसेर या असिरियन राजाने इ.स.पूर्व तेराव्या शतकात केली.[१] अशुरबानीपाल दुसरा याने इ.स.पूर्व नवव्या शतकात या नगरीचे पुनरुज्जीवन केले. या नगरीत अनेक प्रासाद व मंदिरे होती. नगरीभोवती तटबंदी बांधलेली होती. प्रासादांच्या अवशेषात प्रचंड आकाराची पंखयुक्त दगडी बैलांची शिल्पे आहेत.\n^ मार्क वान डी मयरुप (इ.स. १९९७). \"द एन्शन्ट मेसोपोटेमियन सिटी\" (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस. २९ जून, इ.���. २०१३ रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१३ रोजी २३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB", "date_download": "2019-06-15T21:36:00Z", "digest": "sha1:U36KLECJFL2D56YW7ZTMG3YZ6RVYOZKO", "length": 6231, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंट जोसेफ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nजोसेफ हे येशूचे पालक वडील व मरीयाचे पती होते. त्यांची कॅथोलिक चर्च, ऑर्थोडॉक्स चर्च, ओरिएंटल ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन लिबरेशन चर्च, लुथेरनझिझमध्ये 'सेंट जोसेफ' या नावाने पूजा केली जाते.\nकॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही ख्रिश्चन संप्रदायामध्ये, योसेफ कामगारांच्या आश्रयदाता संत म्हणून ओळखले जाते आणि विविध मेजवानी दिवस संबंधित आहे. पोप पायस नववाने त्याला कॅथोलिक चर्च ऑफ संरक्षक आणि रक्षक दोन्ही घोषित केले आहे. तो येशू आणि मेरी उपस्थितीत मृत्यू झाला की विश्वास झाल्यामुळे आजारी आणि एक आनंदी मृत्यू त्याच्या संरक्षण व्यतिरिक्त असे घोषित लोकप्रिय धार्मिकता मध्ये केले आहे. योसेफ पूर्वजांसाठी एक मॉडेल म्हणून ओळखले जाते आणि विविध धर्मप्रांत आणि ठिकाणे संरक्षक बनले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T20:40:18Z", "digest": "sha1:V3M7NYJSY7MPTE7Z6U7ELAVQEQB3S3NC", "length": 10162, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडमध्ये पत्रकारावर हल्ला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृ��ी समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र रायगडमध्ये पत्रकारावर हल्ला\nरायगडमध्ये सकाळच्या पत्रकारावर हल्ला\nरायगड जिल्हयातील माणगाव येथील सकाळचे बातमीदार कमलाकर होवाळ यांना आज भाल येथे काही गुंडांनी मारहाण केली.मुंबई-दिल्ली औद्योगिक कॅरिडोरसाठी 21 गावातील जमिन संपादन कऱण्यात येत आहे.ज्या जमिनी अगोदरच दलालानी घेऊन ठेवल्या आहेत त्या दलालांचा प्रकल्पाला पाठिंबा असला तरी जे मूळ शेतकरी आहेत ते मात्र आपल्या जमिनी प्रकल्पाला देण्यासाठी तयार नाहीत.कमलाकर होवाळ असतील किंवा रायगडमधील बहुसंख्य पत्रकारांनी नेहमीच स्थानिक शेतकऱ्यांच्याच हिताची भूमिका घेतली आहे.हे या दलालांना माहिती आहे.आज भाल आणि परिसरात जमिनी मोजण्याचे काम सुरू होते.तेथे होवाळ वृत्तसंकलनासाठी गेले असता तेथे अचानक दोन-तीनजण आले आणि त्यांनी याला येथून हाकला म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली.त्यांना बेदम मुकामार लागला आहे.\nया घटनेची रायगडमधील पत्रकारांनी गंभीर दखल घेतली असून सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.मात्र केवळ शाब्दिक निषेध करीत न बसता ठोस भूमिका घेतली जावी अशी मागणी पत्रकार करीत आहेत.रायगडमधील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लबनेही ही घटना गंभीरपणे घेत आरोपींना तातडीने अटक झाली नाही तीव्र आंदोलन कऱण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे दीपक शिंदे,मराठी पत्रकार परिषदेेचे सरचिटणीस संतोष पवार,विभागीय चिटणीस मिलींद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष विजय पवार आणि नियोजित अध्यक्ष संतोष पेऱणे आदिंनी या घटनेचा ऩिषेध केला आहे.\nमहाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या घटनेचा धिक्कार करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.\nPrevious articleह्रदयविकार तपासणी शिबीर\nNext article23 दिवसात 8 पत्रकारांवर हल्ले\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमच्छिमार आंदोलकांची अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक\nकराची प्रेस क्लबमध्ये धुडगूस\nमे महिन्यात 5 पत्रकारांवर हल्ले\nबोंबला,आता जाहिरातीचेही खुलासे करण्याची वेळ\n26 नोव्हेंबर रोजी पत्रकारांचे आंदोलन\nपनवेलः बाळाराम पाटील मैदानात\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nपत्रकार तोष्णीवाल यांच्यावर हल्ला\nआता पत्रकारांचे नातेवाईकही टार्गेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/This-picturesque-picture-is-seen-in-Khanapur-District/", "date_download": "2019-06-15T20:51:03Z", "digest": "sha1:GYBXTI74ONJNGSNYABPY7KQV5BSN446X", "length": 4400, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवकाळीने जंगलात पसरली पुन्हा हिरवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अवकाळीने जंगलात पसरली पुन्हा हिरवाई\nअवकाळीने जंगलात पसरली पुन्हा हिरवाई\nगेले दोन महिने वाळून गेलेल्या जंगलाने अवकाळीच्या हजेरीनंतर हिरवा शालू परिधान केला आहे. जांबोटीसह खानापूर तालुक्यात हे आल्हाददायक चित्र दिसत आहे. असे असले तरी जंगलात वास करणार्‍या प्राण्यांना अद्याप पाण्याची व्यवस्था झाली नसल्याने त्यांची भटकंती सुुरुच आहे.खानापूर हा बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक जंगलव्याप्त तालुका. त्यामुळे पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असते. मात्र, फेब्रुवारी ते मार्चदरम्यान लागणार्‍या कडक उन्हाळ्यामुळे चित्रच बदलून जाते. नदी, नाले ,तळी कोरडी पडतात तर जंगलाचेही रुपडे बदलते. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली होती.\nउन्हाच्या कडाक्याने वाळून गेलेल्या जंगलात वणव्यांचे धूर येत होते. मात्र, चार-पाच वेळा पडलेल्या अवकाळी पावसामुळे जंगलाला पूर्वीचे रुप प्राप्त झाले आहे. झाडांना पालवी फुटली असून सर्वत्र हिरवाई पसरली आहे. यामुळे पाल्यावर जगणार्‍या प्राण्यांच्या पोटाची व्यवस्था झाली आहे. तर काही प्रमाणात जमिनीवर रानानेही हिरवे रुप धारण केले आहे.\nउन्हाळ्यात फुललेला लाल, नारिंगी, पिवळा, जांभळ्या फुलांचा बहावाही लक्षवेधी ठरत आहे. रस्त्याला लागून तसेच जंगलामध्येही बहावा फुललेला दिसत आहे..\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्���य शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Vidhan-Sabha-election-will-fight-independently/", "date_download": "2019-06-15T20:42:11Z", "digest": "sha1:LCS46VCSZZXIW4M62BEJH2XD22UMX5LK", "length": 6868, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार\nविधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार\nभाजपकडे अन्य पर्यायी व्यवस्था नसल्याने गोव्यात मुख्यमंत्री नसताना सरकार चालविण्यात येते हे गोमंतकियांचे दुर्भाग्य आहे. राजकीय क्षेत्रात मोठा बदल घडविण्यासाठी गोवा सुरक्षा मंच येणारी विधानसभा निवडणूकीत 35-36 जागा स्वतंत्रपणे लढविणार आहे. गोवा सुरक्षा मंचाचे धोरण तळागाळापर्यंत पोहचवून मंचाचे वटवृक्षात रूपांतर करण्यास कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोवा सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर यांनी केले.\nफोंडा येथे रविवारी गोवा सुरक्षा मंचातर्फे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अ‍ॅड. स्वाती केरकर, गोविंद देव, उत्कर्ष बोरकर, आत्माराम गावकर व किरण नाईक उपस्थित होते. भाजपने दिलेल्या प्रत्येक आश्वासनांवर यू टर्न घेतला आहे. भाजप, काँग्रेस व मगोने फक्त लोकांची दिशाभूल केली असून गोवा सुरक्षा मंचने मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे, असेही वेलिंगकर म्हणाले.\nलोकसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असून येणारी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्यासाठी आजपासून तयारी सुरु केली आहे. सुमारे 35-36 जागांवर निवडणूक लढविली जाणार आहे. येत्या 15 दिवसात 25 मतदार संघात समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. गरज पडल्यास शिवसेनेशी युती करण्याचा विचार करू, असेही वेलिंगकर म्हणाले. प्रत्येक मतदार संघात आजपासून सदस्य नोंदणी करण्यात सुरुवात केली असून 22 जुलै पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचाने मगो व शिवसेनेशी युती केली होती. मात्र युतीचा जाहीरनामा करण्या ऐवजी मगोपक्षाने शेवटच्या दिवसात आपला स्वतःचा जाहीरनामा तयार करून कॅसिनोला विरोध व मातृभाषेला समर्थन देण्याचे दोन विषय मागे घेतले. यावरून भाऊसाहेबांच्या काळातला मगो पक्ष व सध्याचा मगो पक्ष यात फरक असल्याचे दिसून येते, असे वेलिंगकर म्हणाले.\nअ‍ॅड. स्वाती केरकर म्हणाल्या, विद्यमान सरकारने अजून खाण धोरण जाहीर न केल्याने खाण अवलंबितांना बंदीची झळ सोसावी लागत आहे. कॅसिनो व म्हादई सारखे प्रश्न गोवा सुरक्षा मंचाने घेऊन जागृती केली आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शिरोडा मतदार संघाचे अध्यक्ष उत्कर्ष बोरकर यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Increase-in-criminal-children-in-pune/", "date_download": "2019-06-15T21:24:21Z", "digest": "sha1:I7T47LJDPDA4ICXIQKJH7C7BDZZKPIUK", "length": 7507, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किशोरवयीनांमध्ये वाढतेय ‘भाई’गिरीची नशा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › किशोरवयीनांमध्ये वाढतेय ‘भाई’गिरीची नशा\nकिशोरवयीनांमध्ये वाढतेय ‘भाई’गिरीची नशा\nपुणे : पुष्कराज दांडेकर\nपरिसरात आपली दहशत असावी यासाठी, ‘खळखट्याक’ करणारी, हातात कोयते, तलवारी आणि हत्यारे घेऊन फिरणारी किशोरवयीनांची टोळकी, महागडी गॅजेट्स, वाहने यांचे आकर्षण, यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात ओढली जाणारी मुले वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारांमुळे पालक आणि पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर वेळीच पोलिस आणि पालकांनी यात पुढाकार घेऊन मुलाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.\nगल्ली बोळात असलेले ‘भाई’ मंडळींचे पोस्टर्स आणि त्यांचा परिसरात दरारा आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी तडीपारी, मोक्का, असे उपाय केले आहेत. परंतु, त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. मुलं ही अनुकरणप्रिय असतात. परिसरातील गुंडांनाच हिरो मानून, त्यांचे अनुकरण करतात. मावा आणून देणे, सिगारेट आणून ण्याच्या कामाने ही सुरूवात होते. मग त्यांच अनुकरण करत, गल्लीबोळात राडा करण्यास ते धजावतात.\nकिशोरवयीन मुलांमध्ये महागडे मोबाईल, वाहन चोरी, रस्त्यात अडवून लुबाडणे, अशा गुन्ह्यांत ती नकळत ओढली जात आहेत.\nगुन्हा दाखल होणे प्रतिष्ठेचे लक्षण\nसध्या गुन्हा दाखल होणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. ज्याच्यावर जास्त गुन्हे, तो मोठा भाई अशी मुलांची धारणा बनली आहे. त्यामुळे बालपणीच दाखल झालेले गुन्हे, तो सज्ञान झाल्यावर पुन्हा गुन्हेगारी जगतात पाय रोवण्यास मदत करतात.\nभाईगिरीची नशा डोक्यात असल्याने अशा मुलांना हेरून, त्यांना हव्या त्या गॅजेट्स, वाहने पुरवून सराईत गुन्हेगारांकडून त्यांना गुन्हेगारीकडे वळविले जाते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधारगृहातून सुटून आलेल्या या मुलांचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो, त्यामुळे बालसुधारगृहांमध्ये ‘रिपीटर’ मुलांची एन्ट्री वाढलेली आहे.\nखळ्ळ खट्याक करणे प्रतिष्ठेचे लक्षण\nगल्लीतील मित्रांमध्ये झालेले वाद, किरकोळ भांडणे यामुळे किशोरवयीनांकडून परिसरात हातात कोयते, हत्यारे घेऊन दहशत पसरविण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. वाहनांची, दुकाने, घरे यांची तोडफोड केल्याने त्यांची परिसरात दहशत वाढते. त्यामुळे ‘खळ्ळ खट्याक’ करणे हे सध्या या वाट चुकलेल्या तरुणांमध्ये प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.पालकांनी वेळीच लक्ष दिल्यास हे सर्व प्रकार थांबू शकतात. यासाठी दंडूका नव्हे, तर त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पोलिस आणि पालक तसेच समाजाने पुढाकार घेतल्यास पुढील पिढीस वेगळे वळण लागण्यापासून वाचविता येऊ शकेल; मात्र आताच हा प्रश्‍न गांभीर्याने हाताळला जाणे अत्यंत आवश्यक आहे एवढे मात्र नक्की.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Bogas-Railway-TC-arrested-at-Koregaon-station/", "date_download": "2019-06-15T21:13:06Z", "digest": "sha1:HLPCIVJFREILKKPGROHORHWEFUFQEYIK", "length": 4837, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरेगाव स्टेशनवर बोगस रेल्वे ‘टीसी’ला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोरेगाव स्टेशनवर बोगस रेल्वे ‘टीसी’ला अटक\nकोरेगाव स्टेशनवर बोगस रेल्वे ‘टीसी’ला अटक\nरेल्वेचा तिकीट चेकर (टीसी) असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणार्‍या जावेद बशीर मिस्त्री (वय 37, रा. दौलतनगर, कराड) याला सातारा रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्याला मिरज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी कराड येथे रेल्वे तिकीट चेकर असल्याचे सांगून संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही घेत होता.\nयाबाबतची माहिती सातारा रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचाला. संशयित बोगस टीसी कोरेगाव येथे आला असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले. कोरेगाव रेल्वे स्टेशनवर तो प्रवाशांना तिकिटाची विचारणा करत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलेच.\nपोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर जावेद मिस्त्री असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे टीसीची बॅग व इतर साहित्य सापडले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुध्द दोन तक्रारदार मिरज येथे थांबल्याचे समोर आले. दरम्यान, प्राथमिक चौकशीमध्ये त्याने अशा पध्दतीने वारंवार फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.\nरेल्वे पोलिस निरीक्षक अजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एच.वाय. पवार, ए.आय. बागवान, पोलिस हवालदार विजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Debt-Waiver-35-thousand-farmers-do-not-have-names-In-Waiver-List/", "date_download": "2019-06-15T21:41:55Z", "digest": "sha1:BE7GA5CM4ZAB5HBWHORJKDPWD2GQZRWP", "length": 5098, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घोषणा होऊन वर्ष लोटले तरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › घोषणा होऊन वर्ष लोटले तरी\nकर्जमाफी : 35 हजार शेतकर्‍यांची नावेच नाहीत\nसोलापूर : महेश पांढरे\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेच्या घोषणेला तब्बल नऊ महिने लोटले तरी अद्याप जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांना याचा लाभ होऊ शकला नाही. दुसरीकडे जवळपास 35 हजार शेतकर्‍यांची नावेच यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळ�� ही कर्जमाफी योजना आता संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. राज्य शासनाने या कर्जमाफीची घोषणा 24 जून 2017 रोजी केली. यावेळी ग्रीन, यलो आणि व्हाईट यादी शासनाने जाहीर केली होती. यामध्ये ग्रीन लिस्टमध्ये आलेले शेतकरी पात्र ठरविण्यात आले होते.\nमात्र, सोलापूर जिल्ह्यातील 35 हजार शेतकर्‍यांच्या यादीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या दुरुस्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ती यादी पुन्हा शासनाकडे पाठविण्यात आली. मात्र, पुन्हा ही यादी शासनाच्या पोर्टलवर दिसलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 35 हजार शेतकरी आता कर्जमाफीसाठी लटकून पडले आहेत. दुसरीकडे शासनाने थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड कर्ज योजना अर्थात ओटीएस योजनेची घोषणा केली होती.\nयामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 16000 शेतकरी पात्र ठरले होते. मात्र त्यापैकी तीन हजार शेतकर्‍यांनी या योजनेत पैसे भरले. काही शेतकर्‍यांना पैसे भरण्यात विलंब झाला. मात्र ज्यांनी वेळेत पैसे भरले अशा 600 शेतकर्‍यांचे जवळपास 12 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे पुन्हा ओटीएस योजनेतही शेतकरी लटकले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेली ही योजना फसवी असल्याचे आता वैतागलेले शेतकरी थेट बोलून दाखवत आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Farmer-Suicide-In-Nagpur/", "date_download": "2019-06-15T20:58:46Z", "digest": "sha1:5CNOT4JSOFU656LIDK2I462IVIINRZE6", "length": 5448, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आशिष देशमुख यांच्या आंदोलनाजवळ शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › आशिष देशमुख यांच्या आंदोलनाजवळ शेतकर्‍याची आत्महत्या\nआशिष देशमुख यांच्या आंदोलनाजवळ शेतकर्‍याची आत्महत्या\nबोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात भाजपचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दोन दिवसापूर्वी बोंडअळीग्रस्त शेतकर्‍याने काटोलमध्ये आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच देशमुख यांच्या ठिय्या उपोषणाच्या मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे.\nदिलीप मंठूजी लोही असे मृताचे नाव आहे. दिलीप लोही हे मूळचे कोहळी (ता.कळमेेशर) येथील रहिवासी असून, त्यांची सासूरवाडी लाडगाव (ता. काटोल) असल्याने ते कुटुंबीयांसह काटोल येथे राहायला आले. त्यांनी काही दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम केले. कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांनी ऑटो खरेदी केली होती. ऑटो चालवून ते उपजीविका करायचे. शिवाय, ते ठेका किंवा बटईने शेती करायचे. यावर्षी त्यांनी जितेंद्र वंजारी यांची शेती बटईने केली होती. त्यांनी चार एकरात कापसाची लागवड केली होती. मात्र, संपूर्ण पीक बोंडअळीने फस्त केले. शिवाय, गहू व हरभरा गारपिटीने उद्ध्वस्त झाला. पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्यता मावळल्याने ते चिंतेत होते. ते रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर पडले. मात्र, रात्रभर घरी परतले नव्हते. सोमवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुारास भाजपचे विजय महाजन उपोषण मंडपात आले. त्यांनी दिलीप लोही हे मंडपाच्या मागच्या बाजूला पडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शेजारी मोटो नामक कीटकशानकाची बाटली पडली होती. त्यांनी लोही यांचे नातेवाईक विनायक मानकर व ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांना कळविले.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/varun-dhavan-119052300006_1.html", "date_download": "2019-06-15T20:50:45Z", "digest": "sha1:PROM6IL6EKUHIGHZD2RLAWPW44KHODZS", "length": 5715, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "अभिनेता वरूण धवनचे शुभमंगल", "raw_content": "\nअभिनेता वरूण धवनचे शुभमंगल\nआता अभिनेता वरूण धवन बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्यासोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. धवन आणि दलाल कुटुंब त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. गोव्यात या प्रेमी युगुलांचा लग्न सोहळा थाटात पार पडणार आहे. या वर्षाखेरीस हे दोघे मोठ्या थाटामाटात लग्न ���रणार आहेत. वरुण-नताशाच्या लग्न समारंभामध्ये त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि सिनेविश्वातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअगं स्टेटस ला टाक\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nम्हणून परिणिती करणार ट्रेनमधून प्रवास\n'दे दे प्यार दे' सिनेमाची मोठी कमाई\nअमेझॅन प्राइम व्हिडियोवर शाहरुख खानचा टीव्ही शो 'फौजी' उपलब्ध\nCannes 2019 मध्ये दिसला प्रियंकाचा बोल्ड अंदाज\nगली बॉयनंतर आता '83' या चित्रपटासाठी गाणं गाऊ शकतो रणवीर सिंग\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख बॉलीवूडमध्ये एंट्री करून चांगल्या चांगल्यांना मात देऊ शकते सुहाना खान, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या 5 रोचक गोष्टी\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-06-15T21:42:47Z", "digest": "sha1:ZOOCJZNCEX6KRASCTGV2IMRFXOG2ZRUN", "length": 7679, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डहाणू (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nडहाणु महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ - -\nतिसरी लोकसभा १९६२-६७ - -\nचौथी लोकसभा १९६७-७१ - -\nपाचवी लोकसभा १९७१-७७ - -\nसहावी लोकसभा १९७७-८० कोम शिदवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष\nसातवी लोकसभा १९८०-८४ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nआठवी लोकसभा १९८४-८९ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nदहावी लोकसभा १९९१-९६ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ चिंतामण वानगा भारतीय जनता पक्ष\nबारावी लोकसभा १९९८-९९ शंकर सखाराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतेरावी लोकसभा ��९९९-२००४ चिंतामण वानगा भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ दामोदर शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर डहाणू (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ००:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.honestsh.com/mr/self-leveling-mortar-master-batch.html", "date_download": "2019-06-15T20:42:37Z", "digest": "sha1:7VOKZKAZYWZWXK67GYM5PLQWRHZA2RJG", "length": 10001, "nlines": 213, "source_domain": "www.honestsh.com", "title": "स्वत: ची स्तर तोफ मास्टर बॅच - शांघाय प्रामाणिक Chem. सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nतेल ड्रिलिंग ग्रेड HEC\nवैयक्तिक निगा आणि उटणे ग्रेड HEC\nनिवडणूक आयोगाने / ethyl सेल्युलोज\nउद्योग ग्रेड ethyl सेल्युलोज\nफार्मा ग्रेड ethyl सेल्युलोज\nअन्न ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज सोडियम\nऔद्योगिक ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज\nस्वत: सपाट संयुगे मास्टर बॅच\nस्वत: सपाट तोफ मास्टर बॅच\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतेल ड्रिलिंग ग्रेड HEC\nवैयक्तिक निगा आणि उटणे ग्रेड HEC\nनिवडणूक आयोगाने / ethyl सेल्युलोज\nउद्योग ग्रेड ethyl सेल्यु��ोज\nफार्मा ग्रेड ethyl सेल्युलोज\nअन्न ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज सोडियम\nऔद्योगिक ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज\nस्वत: सपाट संयुगे मास्टर बॅच\nस्वत: सपाट तोफ मास्टर बॅच\nस्वत: ची स्तर तोफ मास्टर बॅच\nउत्पादन वर्णन स्वत: ची स्तर संयुगे बॅच मास्टर तो प्रामुख्याने स्वत: ची स्तर संयुगे वापरली जाते, redispersible पॉलिमर पावडर, सेल्युलोज ethers आणि काही surfactant व्यावसायिक, ज्यात कोरड्या मिश्र फॉर्म साहित्याचा एक प्रकारचा. उत्पादन पर्याप्तपणे बाजारात चाचणी त्याची चाचणी केली गेली होती, वापरकर्ते चांगली प्रतिष्ठा मिळवली. साधारणपणे, आमचा एक पिशवी (25kg) स्वत: ची स्तर संयुगे बॅच वर उत्पन्न करतात मास्टर ...\nपुरवठा योग्यता: 10000 टन / वर्ष\nभरणा मुदत: टी / तिलकरत्ने; एल / सी किंवा अन्य कोणत्याही\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nस्वत: ची स्तर संयुगे बॅच मास्टर\nतो प्रामुख्याने स्वत: ची स्तर संयुगे वापरली जाते, redispersible पॉलिमर पावडर, सेल्युलोज ethers आणि काही surfactant व्यावसायिक, ज्यात कोरड्या मिश्र फॉर्म साहित्याचा एक प्रकारचा. उत्पादन पर्याप्तपणे बाजारात चाचणी त्याची चाचणी केली गेली होती, वापरकर्ते चांगली प्रतिष्ठा मिळवली.\nसाधारणपणे, आमचा एक पिशवी (25kg) स्वत: ची स्तर संयुगे मास्टर बॅच एक टन स्वत: ची स्तर तोफ निर्मिती करू शकता.\nहे ऑपरेशन सोपे आहे आणि formular फार वैज्ञानिक आहे.\nअ मानक उपलब्धता: पीई पिशव्या आतला 25kg पेपर पिशव्या मध्ये\nब बिग बॅग किंवा इतर विशेष पॅकेज विनंती शक्य आहेत.\nकोरडे वातावरण साठवा, आणि स्टोरेज वेळ एक वर्ष पेक्षा जास्त नसावा.\nवरील तारीख आमच्या ज्ञान नुसार आहे, पण क्लायंट काळजीपूर्वक पावती लगेच ते सर्व तपासणी मुक्त नाही. विविध स्पष्ट व स्वच्छ मांडणी आणि विविध कच्चा माल टाळण्यासाठी, ते वापरण्यापूर्वी अधिक चाचणी करा. आम्ही आमचे उत्पादन बदलता आणि आगाऊ माहिती न करण्याचा हक्क राखून ठेवतो.\nमागील: औद्योगिक ग्रेड HPMC\nपुढे: फार्मा ग्रेड HPMC\nमास्टर बॅच चीन पुरवठादार\nस्वत: ची सपाट संयुगे मास्टर बॅच\nस्वत: ची सपाट Compoun डी एस मास्टर बॅच Factroy\nस्वत: ची सपाट संयुगे मास्टर बॅच निर्माता\nस्वत सपाट संयुगे मास्टर बॅच किंमत\nस्वत: ची सपाट तोफ मास्टर बॅच\nस्वत: ची सपाट तोफ मास्टर बॅच फॅक्टरी\nस्वत: ची सपाट तोफ मास्टर बॅच निर्माता\nतेल ड्रिलिंग ग्रेड HEC\nवैयक्तिक निगा आणि उटणे ग्रेड HEC\nउद्योग ग्रेड ethyl सेल्युलोज (EC)\nश��ंघाय प्रामाणिक Chem. सहकारी, मर्यादित\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tipsmarathi.com/", "date_download": "2019-06-15T21:33:49Z", "digest": "sha1:PIDJG5REZWEWHRSBBLUZF7H7W2HXS7WM", "length": 6048, "nlines": 83, "source_domain": "www.tipsmarathi.com", "title": "Tips Marathi – Just another WordPress site", "raw_content": "\nपंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nपंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल\nVivo लवकरच भारतामध्ये आपली Z-सिरीज लॉन्च करणार आहे. कंपनी या सीरिजच्या लॉन्चसाठी काही काळापासून टीज करत आहे आणि आता कंपनी…\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nमिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट एंड हाइवेज ने स्टेंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) जारी केले आहे. यानंतर व्हीकल ऑनर्सला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ड्राइविंग लाइसेंस,…\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nआजच्या युगा मध्ये स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. इतर गैजेटसच्या तुलनेत आपण सगळ्यात जास्त स्मार्टफोनचा वापर करतो. स्मार्टफोनच्या…\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nपंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल\nपंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दो��� पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nपंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल\nकाय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता जाणून घ्या योग्य पध्द्त\nआपल्या मोबाईल मध्ये फक्त या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण\nपंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/dr-mahajan-brothers-success-in-the-sea-two-skies-campaign-119052500005_1.html", "date_download": "2019-06-15T21:05:55Z", "digest": "sha1:3II4N2QWNWWTSXGFD5ZJA5ESPIBRGPUJ", "length": 15354, "nlines": 97, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "डॉ. महाजन बंधूंची सी टू स्काय मोहीम यशस्वी एव्हरेस्टवर मृत्यूच्या दाढेत अडकलेले डॉ. हितेंद्र आता सुखरूप", "raw_content": "\nडॉ. महाजन बंधूंची सी टू स्काय मोहीम यशस्वी एव्हरेस्टवर मृत्यूच्या दाढेत अडकलेले डॉ. हितेंद्र आता सुखरूप\nनाशिक सायकलिस्ट डॉ. महाजन बंधू यांची महत्वाकांक्षी सी टू स्काय - गेटवे ऑफ इंडिया ते एव्हरेस्ट ही मोहीम त्यांनी यशस्वी रित्या फत्ते केली आहे. मात्र सागरमाथा अर्थात एव्हरेस्टच्या सर्वोच्च टोकावर गिर्यारोहकांची गर्दी झाल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा घसरल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर यशस्वीपणे मात करत डॉ. हितंद्र आणि महेंद्र महाजन लुकला विमानतळ येथे डॉक्टर्सच्या देखरेखीखाली सुखरूप असून लवकरच काठमांडू येथे पोहचणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र नेहेते यांनी दिली.\n३१ मार्च रोजी डॉ. महाजन बंधूंनी या मोहिमेची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून केली. तर नेपाळमधील एव्हरेस्ट कॅम्प १ वर ते १५ एप्रिल रोजी पोहचले. तेथून मिशन समिट साठी ते रवाना झाले. बुधवार (दि. २२) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महाजन बंधूंनी एव्हरेस्ट समिट गाठले.\nडॉ. हितेंद्र महाजन यांची प्रकृती बिघडल्याबाबत सविस्तर माहिती डॉ. नेहेते आणि डॉ. मनिषा रौंदळ यांनी दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, बुधवारी (दि. २२) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डॉ. महाजन बंधूंनी माउंट एव्हरेस्टवरील ८८४८ मीटरवरील 'सागर माथा' या सर्वोच्च टोकावर भारताचा झेंडा फडकावला. मात्र मंगळवार आणि बुधवारी (दि. २१ व २२) हवामान स्वच्छ होते, त्यामुळे अनेक गिर्यारोहकां��ी सोबतच्या शेर्पांसह एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्यास सुरुवात केली. यामुळे या निमुळत्या एकेरी मार्गावर मानवी ट्रॅफिक जाम झाले. चढाई करणे आणि उतरण्यासाठी एकाच मार्ग असल्याने एकमेकांना क्रॉस करून जाताना प्रत्येकाची कसरत होत होती. ५० ते ६० किमी वेगाने वाहणारा वारा आणि त्यात ऑक्सिजन वायूची मात्र अत्यंत कमी अशा परिस्थितीत एक पाऊल टाकणेही अवघड असते. येथे स्वतःच चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. कोणी मदत करून पाऊलही टाकू शकत नाही. अशात या वेळी नेपाळच्या बाजूने २७२, तर चीन-तिबेटच्या बाजूने १२५ असे ३९७ गिर्यारोहक एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रॅफिक जाम झाले.\nशिवाय, ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले. या वेळी नाशिकचे हितेंद्र व महेंद्र हे महाजन बंधूही एव्हरेस्ट उतरत होते. डॉ. महेंद्र यांना स्नो ब्लाइंडचा तर हितेंद्र यांनाही श्वसनाचा त्रास झाल्याने दोघांना बुधवारी रात्री बेस कॅम्प चार (आठ हजार मीटर उंचीवर) वर खाली आणण्यात आल्याचे डॉ. मनीषा रौंदळ यांनी सांगितले.\n६ तासाऐवजी लागले १३ तास\n२३ मी रोजी डॉ. हितेंद्र यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना कॅम्प ४ वर आणणे अत्यावश्यक झाले होते. मात्र दुसऱ्याची मदत ना घेता येथे स्वतःचा उतरून यावे लागते. प्रचंड फिटनेस आणि मानसिक दृष्ट्या कणखर असल्यानेच डॉ. महाजन यांना हे शक्य झाले असले तरी साधारणपणे ४ ते ५ तासाचा प्रवास ९ तासाचा झाला. तर बेस कॅम्प ४ (८००० मीटर उंची) ते बेस कॅम्प २ (६४६१ मीटर उंची) हा केवळ ६ तसाच प्रवास १३ तासाचा झाला. तेथे डॉक्टरांच्या चमूने तपासणी केल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन हवाई मार्गाने त्यांना लोकला विमानतळावर थांबविण्यात आले आहे.\nदरम्यान या मानवी ट्राफिक जॅममुळे झालेल्या काही दुर्घटनांत मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी, आसाम मधील एका महिला गिर्यारोहक, अमेरिकन नागरिक डोनाल्ड लिन तसेच अकलूजचे निहाल बागवान या तरुण गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्याने डॉ. महाजन बंधुंचीही सर्वांनाच काळजी लागली होती.नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी गणपती चतुर्थीच्या दिवशी महाजन बंधूंना सदिच्छा देण्यासाठी श्री क्षेत्र ओढा येथील गणपती मंदिराची राईड आयोजित केली होती. यावेळी मिळालेल्या गणपतीचा आशीर्वाद अशा कठीण प्रसंगी कमी आल्याची भावना नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी व्यक्त केल्या.\nका झाली अचानक एवढी गर्दी\nडॉ. नेहेते यांनी यावर माहिती देताना सांगितले की, एव्हरेस्ट सर करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापासून मे महिन्याच्या अखेरीपर्यंतचा वेळ उत्तम समजला जातो. मात्र यावेळी फणी वादळाचा परिणाम होऊन हा उत्तम काळ केवळ तीन आठवड्यांवर आला. त्याचा फायदा एकाचवेळी घेण्याच्या प्रयत्नांत नेपाळच्या बाजूने २७२, तर चीन-तिबेटच्या बाजूने १२५ असे ३९७ गिर्यारोहक आणि त्यांच्यासोबतच तेवढे शेर्पा यांनी एकाच वेळी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रॅफिक जाम झाले. एव्हरेस्टवरील गिर्यारोहण हा नेपाळमधील आता मोठा व्यवसाय झाला असून या वर्षी नेपाळ पर्यटन खात्याच्या आकडेवारी नुसार ३८१ परवाने देण्यात आले आहेत ज्याचे प्रत्येकी शुल्क ११००० अमेरिकन डॉलर एवढे आहे.\nSamsung Galaxy M40 झाला लॉन्च 19,990 मध्ये 6GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा\nअभिनंदनवर पाकिस्तानची लज्जास्पद जाहिरात, सानिया मिर्झा संतापली\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट\nइनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी\nस्मृती इराणी : नरेंद्र मोदींविरुद्ध केलेलं उपोषण ते राहुल गांधींना हरवण्यापर्यंतचा प्रवास\nमोदींचे इम्रान खान ने केले अभिनंदन\nविलासराव देशमुख फाऊंडेशनचे उत्तम काम जगवली जवळपास दोन हजार झाडे\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nSamsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या\nआदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील\nजे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले\nसचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला\nमाझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख\nपुढील लेख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांना बारा किलो लाडू भेट\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Ref_label", "date_download": "2019-06-15T20:44:57Z", "digest": "sha1:HRGNSV644WQ4PC5SNRMCODF7C2KNVHP4", "length": 3560, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Ref label - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २००८ रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/what-to-do-if-tulsi-plant-dried-118100300023_1.html", "date_download": "2019-06-15T21:33:49Z", "digest": "sha1:CSNSD5SBEBA3W7CVAN7ERGLA6LOBCZEG", "length": 4836, "nlines": 90, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "तुळशीचे झाड वाळले? तर हे करा", "raw_content": "\nतुळशीचे झाड सुकल्यावर लगेच काय करावे जाणून घ्या:\nतुळशीचे झाड घरात असल्यास वाईट नजरेपासून बचाव होतो.\nवाळलेली तुळस घरात ठेवणे अशुभ मानले आहे.\nमराठी उखाणे See Video\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nतुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nभेटवस्तू म्हणून देऊ नये तुळशीचा पौधा\nVastu Tips : तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे\nकार्तिक महिन्यात करा तुळशीच्या 11 पानांचे हे 3 उपाय, दूर होईल तुमचे दुर्भाग्य\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख कोणते असे लोकं आहे ज्यांपासून दूर राहणे योग्य\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2-5/", "date_download": "2019-06-15T20:43:30Z", "digest": "sha1:ZJF45NQFSG5BDUQ33MH6HEX3LEW4BGPQ", "length": 9182, "nlines": 159, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आणखी एका पत्रकारावर हल्ला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र आणखी एका पत्रकारावर हल्ला\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nहप्ते घेतांना पोलीसांचे फोटो काढले\n*सकाळचे पत्रकार चौधरी यांचेवर प्राणघातक हल्ला\nनाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागात असलेल्या पळसण ता.सुरगाणा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी व तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हिरामण चौधरी यांनी यात्रेत पोलीस हप्ते घेत असतानाच फोटो काढले असता,त्याचा राग आल्याने पोलीसांनी ग्रामस्थाना सांगितले की,जर पेपरला बातमी आली तर तुमच्या गावाची बदनामी होईल,तेव्हा आता तुम्हीच काय करायचे ठरवा असे म्हणत पोलीसांनी ग्रामस्थांना पत्रकार चौधरी यांना मारहाण करण्यास भाग पाडले .\nया मारहाणीत ते स्वत: व आई,पत्नी,मुले गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळतात रात्री उशिरा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी SP आरती सिंह यांचेशी फोनवर संपर्क साधून पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणारे व त्यांना उद्युक्त करणारे पोलीस कर्मचारी यांना ताब्यात घेऊन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली.२४ तासात हि कारवाई न झाल्यास तिव्र आंंदोलनाचा इशारा दिला.SP आरती सिंह यांनी कारवाईचे संकेत देत याप्रकरणी मी स्वत: लक्ष देण्याचे आश्वासन दिेले.\n*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने या घटनेचा निषेध केला.. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे..\nPrevious articleखेडमध्ये पत्रकारांवर हल्ला\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\n“पत्रकार पालकर यांच्यावर हल्ला\nब्लॉगर हत्याप्रकरणी दोघांना मृत्युदंड\nखासगी रेडिओवर आता बातम्याही\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A3", "date_download": "2019-06-15T21:12:55Z", "digest": "sha1:Q3B7XZYRUFKHERVAZRCHC54H4G2RNWKS", "length": 6464, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुबारू दुर्बीण - विकिपीडिया", "raw_content": "\nमौना किया येथील सुबारू दुर्बीण\nनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ जपान\nमौना किया, हवाई, युएसए\n४,१३९ मी (१३,५८० फूट)\n८.२ मी (२७ फूट)[१]\n५३ मी२ (५७० चौ. फूट)\n) ही हवाईतील मौना किया येथील वेधशाळेतील ८.२ मीटर व्यासाची दुर्बीण आहे. ती नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ जपानची प्रमुख दुर्बीण आहे. प्लायडेस या खुल्या तारकागुच्छावरून या दुर्बिणीला तिचे नाव देण्यात आले आहे. २००५ पर्यंत या दुर्बिणीचा प्रमुख आरसा जगातील सर्वात मोठा अखंड आरसा होता.[३]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ \"कॉर्निंग म्युझिअम ऑफ ग्लास - टेलिस्कोप्स अँड मिरर्स\". Cmog.org. 2010-09-22 रोजी पाहिले.\n^ \"सुबारू दुर्बीण\" (इंग्रजी मजकूर). web-japan.org. 2010-09-22 रोजी पाहिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9C%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T20:39:36Z", "digest": "sha1:R35TN5DWEQ2B7RTBEVN65NILASAOFBFN", "length": 29858, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जो बाजी मारेल तोच सिकंदर! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त ��ोगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nजो बाजी मारेल तोच सिकंदर\nजो बाजी मारेल तोच सिकंदर\nसर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. पण जमाना मार्केटिंगचा आणि प्रसिद्धीचा आहे. यात जो बाजी मारेल तोच खरा सिकंदर ठरणार आहे.\nलोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी परवा जाहीर झाली. अपेक्षिल्याप्रमाणे या यादीत अनपेक्षित किंवा आश्चर्य नव्हते. वीस राज्यांतील 184 जागांवर भाजपने सर्व मदार ही अनुभवी व जोखलेल्या उमेदवारांवर ठेवली आहे. अपवाद एकच, लालकृष्ण अडवाणी आणि छत्तीसगडमधील सातही खासदारांना पक्षाने तिकिटे नाकारली आहेत. भारतीय जनता पक्ष यावेळी किमान निम्म्या जागांवर नवीन उमेदवार देणार, उमेदवारांसाठी घातलेली कमाल पंचाहत्तर वयोमानाची मर्यादा पाळणार की नाही, याबाबत उलट- सुलट तर्क झाले होते. परंतु यावेळच्या अटीतटीच्या सामन्यात एकेक जागा मोजणार्‍या भाजपने काही ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचे धैर्य व वयोमानाच्या अटीत शिथिलता या दोन्ही बाबी व���परल्या आहेत. मुख्य निष्कर्ष एकच. उमेदवाराची जिंकण्याची क्षमता. सोबतच भाजपने इतर 24 लहान-मोठ्या पक्षांबरोबर युती व युतीची बोलणी केली आहे. परंतु विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांची मात्र महाखिचडी, महामिलावट अशी संभावना भाजपचे नेते करीत आहेत.\nभाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह व अन्य केंद्रीय मंत्री, खासदारांच्या नामावलीत गांधीनगर (गुजरात) मधून अडवाणी यांच्या जागी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी ही लक्षवेधक बाब ठरली. भाजपचे संस्थापक सदस्य लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्याच शिष्यांनी सक्रिय राजकारणातून ‘रिटायर्ड’ केले आहे. तीच गत डॉ. मुरली मनोहर जोशी यांची होणार काय मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना मात्र पक्षाने उमेदवारी दिली आहे मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना मात्र पक्षाने उमेदवारी दिली आहे भाजपने आपल्या उमेदवारांची निवड जाहीर करण्यात इतर पक्षांच्या तुलनेत विलंब लावला असला तरी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी तासन्तास झालेल्या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदी स्वत: जातीने हजर होते. ही बाब नमूद करायला हवी. उमेदवाराची स्वत:ची जिंकण्याची क्षमता व प्रतिमा, जात, मतदारसंघातील जातीय समीकरणाबरोबरच अन्य पक्षांसोबत समझोता केला आहे. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) पक्ष, महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्ष तर ईशान्य भागात तेथील प्रादेशिक पक्षांबरोबर युती व जागावाटप केल्यानंतर प्रतिस्पर्धी पक्षांच्या संबंधित राज्यातील सर्व समीकरणे विचारात घेऊन उमेदवाराची निवड भाजपने\nज्या ज्या पक्षनेत्यांनी आघाडी केलही आहे ते सर्व नेते राहुल गांधी यांच्याबरोबर वयाने आणि अनुभवानेदेखील मोठे आहेत. त्यापैकी प्रत्येकाने राज्यकारभार केलेला आहे. मग ते मायावती, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू असो की शरद पवार, चंद्राबाबू नायडू हे तर 1996 मध्ये ‘किंगमेकर’ होते. या सर्वांच्या मानाने राहुल गांधी अननुभवी आहेत. त्यांचे नेतृत्व या अनुभवी नेत्यांना का व कसे रुचावे राहुल गांधी यांच्या देशासाठी काही कल्पना असतील, योजना असतील व काँग्रेससारख्या सर्वात जुन्या व मोठ्या पक्षाचे ते सर्वेसर्वाही असतील परंतु त्यांचे विच���र हे राजकारणाच्या आखाड्यात, प्रशासनिक क्षेत्रात ‘टेस्टेड’ नाहीत, जोखले गेलेले नाहीत.\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांना अनेक वेळा आमंत्रित करूनदेखील राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात जाण्याचे टाळले. ते मंत्री झाले असते तर एक प्रशासनीक अनुभव त्यांच्या गाठी असता. स्वत:ची ही कर्तबगारी दाखवण्याची संधी त्यांनी गमावली.\nप्रत्येक विरोधी पक्ष भाजपला पराभूत करू इच्छितो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (महाराष्ट्र), जनता दल (संयुक्त) पक्ष (कर्नाटक), राष्ट्रीय जनता दल (बिहार), द्रमुक (तामिळनाडू) व नॅशनल कॉन्फरन्स (जम्मू-काश्मीर) वगळता उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, तेलंगणामधील पक्ष काँग्रेसचा हात हातात घेण्यास तयार नाहीत. दिल्लीत आम आदमी पक्ष मात्र एका पायावर अशा हातमिळवणीसाठी तयार होता पण काँग्रेसच त्यासाठी तयार नाही.\nसर्वात मोठ्या उत्तर प्रदेश या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने केलेली आघाडी भाजपचे निवडणुकीचे गणित बिघडवू शकते. त्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या सोबतीची गरजच नाही. याचे कारण म्हणजे या राज्यातील 80 पैकी 41 जागा अशा आहेत जेथे 2014 च्या निवडणुकीत 36 जागांवर सपा व बसपा यांची एकत्रित मते ही भाजपच्या मतांपेक्षा अधिक होती व 5 जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत राज्यात भाजपला 42.63 टक्के, समाजवादी पक्षाच्या 22.35 टक्के मते मिळाली. बसपा एकही जागा जिंकू शकला नाही. पण त्यास 19.77 टक्के मते मिळाली त्या मानाने काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. पण मते मात्र केवळ 4 टक्के इतकीच मिळाली\nदिल्ली हे राज्य लहान. लोकसभेच्या येथे फक्त 7 जागा. परंतु देशाची राजधानी याच ठिकाणी असल्याने तेथील राजकारणाचा आसपासच्या राज्यांवर प्रभाव पडत असतो. 2014 मध्ये भाजपने येथील सर्व जागा जिंकल्या. परंतु आज भाजपला येथे थोपवण्यासाठी आम आदमी पक्षाला काँग्रेसची मदत हवी आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रमुख शीला दीक्षित यांनी ‘आआपा’बरोबर हातमिळवणी करण्यास साफ नकार दिला. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर, काँग्रेसच्या विरोधात दिल्लीत उदयाला आलेल्या सत्तेवर असलेल्या ‘आआपा’ने त्याच काँग्रेसचा हात धरून भाजप विरुद्ध मैदान मारण्याची इच्छा बाळगावी काँग्रेस पक्षाला कधीच हे मा���्य होण्यासारखे नव्हते. त्यातच ‘आआपा’ने 7 पैकी फक्त 2 जागा काँग्रेसला देऊ करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला. आजच्या घटकेला दिल्ली विधानसभेत काँग्रेसकडे एकही जागा नाही. केजरीवाल यांच्या या पक्षाबरोबर आता आघाडी केली तर आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्षाला फारशी संधी राहणार नाही, हे उघड आहे. दिल्लीत पक्षासाठी नव्याने जनाधार मिळवायच्या प्रयत्नात असलेल्या शीला दीक्षित व काँग्रेसच्या नेतृत्वाने ‘आआपा’ला दाद दिलेली नाही. काँग्रेसने ‘आआपा’बरोबर आघाडी करावी व तीही दिल्ली, पंजाब व हरयाणामध्ये यासाठी ‘आआपा’ने शरद पवार यांना मध्यस्थी करायला लावली पण डाळ शिजली नाही.\nआतापर्यंतच्या भारतीय निवडणुकांमध्ये काही ना काही आकर्षक किंवा ठोस घोषवाक्यांच्या आधारावर राजकीय पक्षांनी निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही 1971 मध्ये काँग्रेसने नारा दिला ‘गरिबी हटाओ’ 1971 मध्ये काँग्रेसने नारा दिला ‘गरिबी हटाओ’ तर 1977 मध्ये आणीबाणीनंतर विरोधी पक्षांची घोषणा होती ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ तर 1977 मध्ये आणीबाणीनंतर विरोधी पक्षांची घोषणा होती ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ’ भाजपने, ‘अब की बारी, अटल बिहारी’ (1998) घोषणेवर निवडणूक जिंकली. मात्र ‘इंडिया शायनिंग’ची घोषणा घातक ठरली व 2014 मध्ये ‘अब की बार, मोदी सरकार’ घोषवाक्य प्रभावी ठरले. आता ‘फिर एक बार, मोदी सरकार’ घोषणा हवेत घुमत आहे. अशा प्रकारच्या घोषवाक्याला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूदेखील अपवाद नव्हते. 1951 च्या निवडणुकीत त्यांनी नारा दिला होता, ‘नया भारत बनाएंगे, सांप्रदायिकता को जड से उखाड फेकना है भाजपने, ‘अब की बारी, अटल बिहारी’ (1998) घोषणेवर निवडणूक जिंकली. मात्र ‘इंडिया शायनिंग’ची घोषणा घातक ठरली व 2014 मध्ये ‘अब की बार, मोदी सरकार’ घोषवाक्य प्रभावी ठरले. आता ‘फिर एक बार, मोदी सरकार’ घोषणा हवेत घुमत आहे. अशा प्रकारच्या घोषवाक्याला पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूदेखील अपवाद नव्हते. 1951 च्या निवडणुकीत त्यांनी नारा दिला होता, ‘नया भारत बनाएंगे, सांप्रदायिकता को जड से उखाड फेकना है’ काँग्रेस पक्षाने बोफोर्सचे उट्टे काढायचे म्हणून की काय, 2019 निवडणूक नजरेसमोर ठेवून गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध ‘चौकीदार चोर है’चा धोषा लावला आहे. या आदेशाला भाजपने ‘मैै भी चौकीदार’ अशी नाट्यपूर्ण कलाटणी देऊन काँग्रेसविरोधात व पंतप्रधान मोदी आणि सरकारच्या समर्थनासाठी नवीन व्यापक फळीच निर्माण केली आहे. जमाना मार्केटिंगचा व पब्लिसिटीचा आहे. यात जो बाजी मारेल वही सिकंदर\nराजकीय धूळवडीचे ‘बुरा न मानो…’\nसरकारी मराठी शाळेची दुरावस्था\n…पण बळीचे राज्य येवो\nआपुल्या घरात हाल सोसते मराठी..\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking : विखे जगतापांसह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n.. अन प्रचाराचे भाषण करतांना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखावर उमटली थपड्ड की गुंज\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nशेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nसरकारी मराठी शाळेची दुरावस्था\n…पण बळीचे राज्य येवो\nआपुल्या घरात हाल सोसते मराठी..\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bjp-will-definately-win-in-2019-losabha-electiomn-says-amit-shaha/", "date_download": "2019-06-15T21:10:42Z", "digest": "sha1:IIXAFW4NR5YJWOQLTFQJKKQ5ETFMFS5N", "length": 8998, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील\"", "raw_content": "\n“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”\nनवी दिल्ली | येणाऱ्या लोकसभा निवडणुका ह्या भाजपसाठी युद्ध आहेत पण भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पु���्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.\nमोदी सरकारने साडेचार वर्षांत देशाचा विकास केल्यानं जगभरात भारताचा गौरव झाला, असंही अमित शहा म्हणाले आहेत.\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत त्यावर अमित शहा यांनी सडकून टीका केली आहे.\nदरम्यान, राजधानी नवी दिल्ली येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे.\n-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले\n-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”\n-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”\n-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”\n-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली\nआलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले\nविखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धाव���ार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/anil-anna-goethe-sharad-pawars-doorstep-after-26-years/", "date_download": "2019-06-15T20:50:05Z", "digest": "sha1:YUXM7JT2WQZTAFZ63OPNBGUXZRHAH2KW", "length": 9282, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!", "raw_content": "\nतब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला\nधुळे | धुळ्यातील भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (काल) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.\nगोटेंनी मुंबईतील पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती गोटे यांच्या निकटवर्तीयांनी दिली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल 26 वर्षांनी भेट झाली.\nलोकसभेसाठी धुळे मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा स्वपक्षाविरुध्द बंडाचा झेंडा फडकविला आहे.\nदरम्यान, काही महिन्यापूर्वी धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी अनिल गोटे यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली होती.\n-युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले\n-बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी\n-सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली\n-सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम\n-समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित\nयुती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले\nनवनीत राणा अमरावती���ून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/dhananjay-munde-slam-pankaja-munde/", "date_download": "2019-06-15T21:46:12Z", "digest": "sha1:VKTGOKYR5ALOHWWVH27MQ6M24TJMECFZ", "length": 9881, "nlines": 118, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा", "raw_content": "\nदेशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा\n15/04/2019 टीम थोडक्यात औरंगाबाद, महाराष्ट्र 0\nबीड | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली समतेची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.\nलोकशाही जिवंत ठेवण्याची आपली लढाई आहे. सत्ताधाऱ्यांकडून वारंवार संविधान बदलण्याची भाषा होत आहे. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.\nकाही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंकडून जाहीर सभेत अनावधानाने घटना बदलण्याचा उल्लेख झाला होता. त्याचाच धागा पकडत धनंजय मुंडेंनी पंकजांवर निशाना साधलाय.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय.\n-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट\n-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\n–पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही\n-…म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात; उदयनराजेंचा चंद्रकांत दादांना टोला\n–‘यापुढे असं बोलायचं नाही’; भरसभेत शरद पवारांची अमरसिंह पंडितांना ताकीद\nपाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट\n“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडू�� काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Bogus-NGO-s-opposition-to-refinery-in-Konkan-CM-devendra-fadanvis/", "date_download": "2019-06-15T20:40:10Z", "digest": "sha1:ILUWAIP2TKWJMPKFW2B75333BSW4SSTE", "length": 5841, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणातील रिफायनरी रद्द होणे करंटेपणा ठरेल : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणातील रिफायनरी रद्द होणे करंटेपणा ठरेल : मुख्यमंत्री\n'त्या' रिफायनरीला धंदेवाईक एनजीओंचा विरोध : CM\nनागपूर : उदय तानपाठक\nकोकणातील रिफायनरीला विरोध हा मुंबई आणि राज्याबाहेरील धंदेवाईक एनजीओंनी लोकांना भडकवल्यामुळे होत असून खोटी माहिती या एनजीओंकडून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ही रिफायनरी तेथे आणण्यासाठी शिवसेनाही आमच्याबरोबरच होती, असेही त्यांनी सांगितले. सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानी फडणवीस बोलत होते.\nकोकणातील नियोजित रिफायनरीमुळे मासेमारीसह अन्य अनेक बाबतीत कोकणवासियांचे नुकसान होणार आहे, असा अपप्रचार या एनजीओंकडून केला जात असला, तरी त्यात काहीही तथ्य नाही. सगळ्याच पेट्रोलियम कंपन्यांकडून स्थापली जाणारी ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी असून त्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही. यासाठी घेतली जाणारी ४० टक्के जागा गुंतवणूकदारांची असून त्यामुळे एक लाख स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सुमारे तीन लाख कोटींची अशी गुंतवणूक देशातील अन्य राज्यात कुठेही नाही. विरोधामुळे रिॅफायनरी प्रकल्प अन्यत्र गेला, तर तो आपलाच करंटेपणा ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.\nरिफायनरीला विरोध करणार्‍या समितीसोबतच आता रिॅफायनरी बचाव समितीदेखील स्थापन झाली असून या समितीकडून गावागावात जाऊन रिफायनरीचे फायदे लोकांना समजावून सांगितले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ही रिफायनरी कोकणात यावी यासाठी प्रयत्न करताना शिवसेनाही आमच्यासोबत होती. सेनेचे मंत्री अनंत गीते हे आमच्यासह समितीत होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n'त्या' रिफायनरीला धंदेवाईक एनजीओंचा विरोध : CM\nगुजरात विजयाचा रत्नागिरीत जल्‍लोष\nरत्नागिरीतील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक\nतडीपारीचा आदेश आयुक्‍तांकडून रद्द\nकाँग्रेसची घडी बसत असताना, नारायण राणे एकाकी\nआजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/mumbai-konkan-turn-off-the-fishing-through-the-LED-lights-immediately/", "date_download": "2019-06-15T20:40:41Z", "digest": "sha1:YRSLXYX6HCRQF26O6YU4AWBXNTHMORRZ", "length": 6813, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी तत्काळ बंद करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी तत्काळ बंद करा\nएलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी तत्काळ बंद करा\nसमुद्रामध्ये एलईडी लाईटद्वारे करण्यात येणार्‍या मासेमारीमुळे मत्स्यसाठ्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. हे लक्षात ��ेता अशा प्रकारची मासेमारी तत्काळ पूर्णत: बंद करण्यात यावी. तसेच अवैध मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिले आहेत.\nएलईडीच्या प्रकाशामुळे सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एकाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.\nत्यामुळे एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात सचिव कुरुंदकर यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधले, वन विभागाच्या मँग्रुव सेलचे मुख्य वनसंरक्षक वासुदेवन, सहआयुक्त राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.\nट्रॉलनेटद्वारे मासेमारी करणार्‍या सर्व जाळयांचा खोला (कॉडएंड) 40 मी. मी. करण्यात यावा. त्यामुळे मासळीच्या छोट्या पिल्लांचे संरक्षण होऊन मासळीचे उत्पन्न वाढण्यात मदत होते. जाळे खरेदी करण्याकरिता ई-टेंडर प्रक्रिया राबवून तात्काळ 40 मी.मी. कॉडएंडच्या जाळ्या बदलून द्याव्यात. 12 नॉटीकल माईलच्या पुढे पर्ससीन व ट्रॉलिंग मासेमारी करणार्‍या सर्व नौकांना व्हेसल ट्रॅफिक सर्व्हीसेस-व्हीटीएस(एआयएस) लावण्यासाठी मँग्रुव्ह फौंडेशनच्या सहकार्याने योजना तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.\nकासव, डॉल्फीन आदी दुर्मिळ प्रजाती मासेमारांच्या जाळ्यात आल्यास त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी मच्छीमारांना जाळी कापावी लागते. त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होते. अशा मच्छीमारांच्या नुकसान भरपाईसाठीची योजना मँग्रुव्ह सेलसमवेत चर्चा करुन शासनास सादर करावी. काही मच्छीमार दुर्मिळ प्रजाती पकडत असल्यास त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. याकरीता संयुक्तरित्या गस्त घालण्यात यावी. यासंदर्भात मच्छीमारांमध्ये व आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व जनजागृती करण्यात यावी, असे कुरुंदकर यांनी सांगितले.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दि��स लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:52:18Z", "digest": "sha1:SMIKDX4UPIS3XWPLN7XBSZDTYKWM2JW5", "length": 3208, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "चर्चा:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nसंमेलनाध्यक्ष माहितीतील लेखकाच्या जाती व धर्माचा उल्लेख अनुचित व अनावश्यक वाटतो.\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:२२, २४ जानेवारी २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१८ रोजी ०८:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A9", "date_download": "2019-06-15T21:43:53Z", "digest": "sha1:YUSH6U6Y5KP3HLCRVSTKRNVPIJ6OT6WX", "length": 4549, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्टर अ‍ॅक्ट १७९३ - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.\nब्रिटिश भारताचा घटनात्मक इतिहास\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ · अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ · पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ · चार्टर अ‍ॅक्ट १७९३ · चार्टर अ‍ॅक्ट १८१३ · चार्टर अ‍ॅक्ट १८३३ · चार्टर अ‍ॅक्ट १८५३ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८९२ · मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ · मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ · इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट १९४७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१५ रोजी ०��:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-15T21:10:13Z", "digest": "sha1:DZSXZZKQWYNZTQMMAYZ3RCNJLBDLJUW3", "length": 3494, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जंबुसर विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nजंबुसर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भरुच जिल्ह्यात आहे.\nगुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१७ रोजी १२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE,_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%87_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A5%A7)", "date_download": "2019-06-15T21:28:37Z", "digest": "sha1:Y3AFJRMGP7QICV7FL4ED2QXNA2L4PCEH", "length": 4103, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोगदे - विकिपीडिया", "raw_content": "\n(जिल्हा परिषद शाळा, कोगदे (क्रमांक १) या पानावरून पुनर्निर्देशित)\nकोगदे हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एक छोटेसे गाव आहे. गावची लोकसंख्या सुमारे २००० इतकी आहे. इतर पाडे 1-अनंतनगर 2-चंद्रनगर 3-पाटीलगाव 4-वकीचमळ 5-कूम माल\nत्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, कोगदे (क्रमांक १) ही शाळा आहे.या शाळेची पटसंख्या सुमारे २०० आहे.यात वारली व कोळी समाजातील अनेक विद्यार्थी आहेत. यात ७ शिक्षक आहेत. येथील काही गुणवंत मूळ आज विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत .निसर्ग रम्य स्थळ. उंच कडे कपाऱ्यांमधे वसलेले छोटस गाव.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१८ रोजी १२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-06-15T21:11:06Z", "digest": "sha1:IVO7YZBNHOZZTGYRMFTSLQNZO7YK7B2U", "length": 4331, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२३० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२३० मधील मृत्यू\nइ.स. १२३० मधील मृत्यू\n\"इ.स. १२३० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १२३० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१३ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-06-15T21:14:01Z", "digest": "sha1:PGWCDYYQOW5TPHYJOXPSLDGMG3P722PC", "length": 6756, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ताजा उदयोन्मुख लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nसूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह, ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.\nसर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, २ अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, ४ वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.\nसूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.\nसूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून.\nऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१७ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:22:19Z", "digest": "sha1:6IOKBBDQBCDLGY3YQEIUL4EPICUXKDHK", "length": 4029, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतीय पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nनेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहन सिंग · मोदी\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१४ रोजी १९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/swaraj-744-xm/mr", "date_download": "2019-06-15T20:38:54Z", "digest": "sha1:PZ5B7JDIKY2KHKXQG3ND3I7JQ7HCKTTC", "length": 11969, "nlines": 310, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Swaraj 744 XM Price, Specifications, Mileage, Review & Photos - KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nपीटीओ एचपी : 45\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर ब्रॉउचर्स\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSwaraj 744 XM ट्रॅक्टर तपशील\nइंजिन रेट आरपीएम :\nबोर इन (मिलिमीटर) :\nस्ट्रोक इन (मिलिमीटर) :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nमैक्स पीटीओ (एचपी) :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nव्हील ट्रैक फ्रंट :\nव्हील ट्रैक रियर :\nSwaraj 744 XM ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nSwaraj 744 XM वैशिष्ट्ये\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%A8,_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T20:47:20Z", "digest": "sha1:3V65D33DK2TG7AAWSSZUK6J5ROGTLYLJ", "length": 4556, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅकअॅलन, टेक्सास - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॅकॲलन (निःसंदिग्धीकरण).\nमॅकॲलन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हिदाल्गो काउंटीमधील हे शहर राज्याच्या दक्षिण टोकाकडील मोठे शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,८७७ होती तर मॅकॲलन-एडिनबर्ग-मिशन महानगराची लोकसंख्या ७,७७४,७७३ होती.\nमेक्सिकोच्या सीमेपासून जवळ असलेल्या या शहरात आयात-निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी ०२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:16:31Z", "digest": "sha1:BKFFOJQGGSOJZJCG2FVT7T7G4JXBNAH2", "length": 3966, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बहरैन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\n\"बहरैन ग्रांप्री\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T20:42:07Z", "digest": "sha1:Q7NGLJDOJZFUFVVE5FE4GJYZ7ISIE2IZ", "length": 10087, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मालकांचं नाक दाबलं | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मजिठिया की जंग मालकांचं नाक दाबलं\nमजिठिया प्रकरणी श्रमिक पत्रकारांना मोठा दिलासा\nमजिठियाची मागणी करणार्‍या श्रमिक पत्रकारांसाठी एक गुड न्यूज आहे.सुप्र्रिम कोर्टानं आज बडया भांडवलदारी वृत्तपत्रांच्या मालकाचं नाक चांगलंच दाबलं.सुप्रिम कोर्टानं मालकांना बजावलं आहे की,मालकांना जस्टीस मजिठिया आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन द्यावच लागेल.त्यासाठी कोणताही बहाना चालणार नाही.वर्तमानपत्र घाटयात असलं तरीही मिजिठियाची अंम लबजावणी करावीच लागेल.एवढंच नव्हे तर जे पत्रकार करार पध्दतीने कार्यरत आहेत त्यांनाही मजिठिया द्यावाच लागेल असं सुप्रिम कोर्टानं फर्मावलं आहे.या आदेशामुळे पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र मजिठिया मिळविण्यासाठी पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्‍यांना क्लेम करावा लागेल.क्लेमसाठी लेबर कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कित्येक वर्षे न्याय मिळत नाही हे वास्तव सुप्रिम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुप्रिम कोर्टानं लेबर कोर्टाला स्पष्ट आदेश दिलेत की,17 (2) च्या प्रकरणाचा जास्तीत जास्त सहा महिन्यात निपटारा करावा.आणखी एक अत्यंत महत्वाचा आदेश कोर्टानं दिलाय.मजिठियाची मागणी केल्यानंतर पत्रकारांच्या बदल्या केल्या गेल्या किंवा त्याना नोकरीवरून काढले गेले आहे.अशा प्रकऱणात खालच्या न्यायालयात कोणी दाद मागितली तर त्यावरही सहा महिन्यात कोर्टाने अंतिम निर्णय द्यावा.त्यामुळं पत्रकारांच्या बदल्या करून त्यांच्यावर अन्याय करण्याच्या प्रकाराना आता आळा बसणार आहे.\nदरम्यान राज्यसरकराच्या मजिठिया अंमलबजावणी समितीची उद्या दिनांक 28 नोव्हेंबर रोजी होत आहे.मालकांचे प्रतिनिधी,श्रमिक पत्रकारांचे प्रतिनिधी आणि कामगार अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.\nPrevious articleरिपोर्टिंग करताना पत्रकारावर हल्ला\nNext article5 डिसेंबर ः कोकणात घुमणार पत्रकारांचा आवाज..\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\n4 महिला पत्रकारांना मारहाण\nकर्जत प्रेस क्लबचा जरा हटके उपक्रम\nप्रा. सुरेश पुरी यांना पराडकर पुरस्कार\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\n‘परिषदेने’ घेतली रावते यांची भेट\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nमजिठिया -16 जूनला बैठक\nहिन्दुस्तान प्रबंधन गया हाईकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T20:52:00Z", "digest": "sha1:ZLSQB6HEDAOBRCTAYCE24EVFP5Z7WKE5", "length": 42415, "nlines": 439, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज ठाकरे Archives - थोडक्यात", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या वाढदिवसाला 51 किलोचा ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक\n15/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी 51 किलोचा केक तयार करून आणला होता. ईव्हीएमला विरोध दर्शवण्यासाठी ईव्हीएमची प्रतिकृती असणारा केक >>>>\nराज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….\n14/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी >>>>\nराज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…\n12/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं अमोल >>>>\nअमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार\n12/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय. राज ठाकरे आणि अमोल कोल्हेंच्या भेटीकडे >>>>\n…म्हणून आगामी निवडणुकीत राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात; प्रकाश आंबेडकरांचंं भाकित\n04/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 135 तर शिवसेना 135 जागांवर लढणार आहे. त्यामुळे राहिलेल्या जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांअभावी निर्माण होणारी मतांची पोकळी मनसेला भरून काढता >>>>\nराज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट\n04/06/2019 टीम थोडक्यात 0\nपुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीची विचारपुस केली. राज >>>>\nमनसेची पुण्यात बैठक; पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा करण्याचे आदेश\n02/06/2019 टीम थोडक्यात 0\nपुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 3 दिवसीय पुणे दौरा आजपासून सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल गेटवरच जमा >>>>\nविधानसभा निवडणुकीची तयारी; राज ठाकरेंचा दौरा आजपासून सुरु\n02/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ते आपल्या दौऱ्याला पुण्यापासून सुरुवात करणार आहेत. >>>>\n“मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष”\n31/05/2019 टीम थोडक्यात 0\nनाशिक | मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, अशी बोचरी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. निवडणुक लढवायची नाही. राजकारणात प्रत्यक्ष भाग >>>>\nराज ठाकरेंची भूमिका काय स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु\n31/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार की आघाडीसोबत जाणार याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार >>>>\nराज ठाकरे आणि तुमच्या भेटीत काय चर्चा झाली\n30/05/2019 टीम थोडक्यात 0\nनवी दिल्ली | राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत ईव्हीएम संदर्भात चर्चा झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितंल आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. येत्या >>>>\n‘मनसे’ची आगामी भूमिका काय असणार संदिप देशपांडेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच चर्चा\n30/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीत मतदारराजाने भाजपला निर्वावाद बहुमत दिले आणि विरोधकांचा सुफडासाफ केला. त्यानंतर विरोधक खडबडून जागे झाले आहेत. त्याची सुरूवात महाराष्ट्रापासून झाली आहे, असं >>>>\nमुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण\n30/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी >>>>\nविधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट\n29/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर आता महराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय भेटीगाठींना उधाणं आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट >>>>\n‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता\n29/05/2019 टीम थोडक्यात 0\nनाशिक | 2008 मध्ये परप्��ांतियांविरोधात केलेल्या इगतरीपुमधील आंदोलन आणि हॉटेल तोडफोड प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात कोणताही >>>>\nराजु शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला; आगामी समिकरणांची नांदी\n28/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | हातकणंगले लोकसभा मतदारसंंघातून पराभव स्विकारावे लागणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘कृष्णकुंज’ या >>>>\n“राज ठाकरेंच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही”\n27/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरे यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही. त्यांनीही भाजप-शिवसेनेला मतदान केलं, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज ठाकरे यांना लगावला >>>>\nनिवडणुका संपल्या, पण मनसेचे प्रश्न संपले नाहीत; भाजपला केला ‘हा’ सवाल\n26/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | प्रज्ञा ठाकूर यांना कधीही माफ करु शकणार नाही, असं नरेंद्र मोदी म्हणतात. मग प्रज्ञा ठाकूर यांचा राजीनामा न घेता त्यांना एनडीए बैठकीत सामिल >>>>\nलावा रे ते फटाके; उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लावा रे ते फटाके, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर >>>>\nराज ठाकरेंनी जिथं सभा घेतल्या तिथं कुणाचा झाला विजय\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी शहा जोडगोळीला जोरदार विरोध करत मोदीविरोधी सभा घेतल्या. पण त्यांच्या सभांचा खरंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फायदा झाला >>>>\nलोकसभेच्या निकालावर राज ठाकरेंची ‘एका शब्दात’ प्रतिक्रिया\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचं चित्र आहे. मोदी सरकारच्या विरोधात रान पेटवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर अजब प्रतिक्रिया दिली >>>>\n‘लाव रे तो व्हीडिओ’ वरुन ‘बंद करा रे तो टीव्ही’….; सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मोदी शहांना राजकीय पटलावरून हटविण्याची मागणी केलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेचे निकाल लागल्यानंतर चांगलेच ट्रोल झाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेेतील ‘लाव रे >>>>\nराज ठ��करेंच्या सभा कपिल शर्माच्या ‘काॅमेडी शो’सारख्या होत्या- सुधीर मुनगंटीवार\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nनागपूर | एक कपिल शर्माचा कॉमेडी शो होता. आता या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा कॉमेडी शो आहे. ठाकरेंच्या कॉमेडी शोनंतर जनता म्हणेल आता लाव रे >>>>\nराज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे; विनोद तावडेंनी उडवली खिल्ली\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे, अशी बोचरी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मनसे अध्यक्ष >>>>\nवैर विसरून आम्ही पुढे आलो आहोत; भुजबळांची राज ठाकरेंवर स्तुतीसुमने\n22/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरेंनी माझ्यावर टीका केली होती आणि मी ही त्यावर उत्तर दिलं होतं. राजकारणात असं होतच राहतं. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो >>>>\nविधानसभेत मनसेचे 2 आकडी आमदार निवडून येणार; ज्योतिषाचं भाकित\n21/05/2019 टीम थोडक्यात 0\nनाशिक | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मारटकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी भाकित केलं आहे. येत्या निवडणुकीत मनसेचे 2 आकडी आमदार निवडून >>>>\nमहायुतीला जोरदार यश; राज ठाकरे फॅक्टरचा परिणाम होणार नाही- सुधीर मुनगंटीवार\n20/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | वृत्तवाहिन्या तसेच काही संस्थांनी आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला >>>>\nमग मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी; राज ठाकरेंचा सवाल\n19/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोर जायचं नव्हतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला >>>>\nराज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र\n19/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपलाय आणि ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, अशी जोरदार टीका समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी >>>>\nमोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे\n18/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक पराभव मान्य केला आहे. त्यांच्यामध्ये लोकांना उत्तर देण��याची हिंमतच उरलेली नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा >>>>\nमोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं\n18/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आजवर मोदी-शहांनी दादागिरी केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज्य ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची >>>>\nमोदींच्या पत्रकार परिषदेवरुन राज ठाकरेंनी काढला चिमटा, म्हणाले…\n18/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच एकत्रीत पत्रकार परिषद घेतली. मात्र मोदींनी यावेळी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने मनसे >>>>\nकोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम\n17/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही. येऊही देणार नाही, असं ठाम मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर >>>>\n“दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो; त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे”\n16/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो. त्याला तिथल्या तिथे ठेचलंच पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात कोणतंही >>>>\nराज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही म्हणणार ‘लाव रे तो व्हीडिओ’\n16/05/2019 टीम थोडक्यात 0\nकोलकाता | पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद मिटण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. झालेल्या >>>>\nलोकसभेचे निकाल काहीही लागोत, विधानसभेच्या तयारीला लागा; राज यांचे कार्यकर्त्यांना आदेश\n14/05/2019 टीम थोडक्यात 0\nठाणे | ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला अडचणीत आणलं होतं. आता राज ठाकरे यांनी सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा >>>>\nदेशभक्तीची प्रमाणपत्र मोदींनी वाटू नयेत; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा\n13/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | नवाझ शरीफ यांना केक भरवायला गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभक्ती आठवली नाही. देशभक्तीची प्रमाणपत्र मोदींनी वाटू नये, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज >>>>\nमराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा\n13/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. >>>>\nदुष्काळासाठी राज्य सरकारने काय कामं केली; राज ठाकरेंचा सवाल\n13/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | सरकारने दुष्काळासाठी कामं केली मग महाराष्ट्रातील 29 हजार गावं का दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला >>>>\nविधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी मनसेची आज ठाण्यात कार्यशाळा\n13/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 मे रोजी ठाण्यात मेळावा घेत आहेत. राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज >>>>\nमराठा विद्यार्थी आंदोलक घेणार राज ठाकरेंची भेट; राज यांच्या भूमिकेकडे लक्ष\n10/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | वैद्यकीय पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने मराठा समाजाचे विद्यार्थी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या भेटीत तोडगा निघाला नाही तर हे >>>>\nराज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रणनिती ‘या’ दिवशी ठरवणार\n10/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 13 मे रोजी ठाण्यात मेळावा घेणार आहेत. याबाबतची माहिती मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश >>>>\n“भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारच्या या योजनांवर महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं”\n09/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | महाराष्ट्र राज्य सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला सामोेरे जात आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न लोकांसमोर आ वासून उभा आहे. सद्य परिस्थितीत >>>>\nनारायण राणेंच्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दल दोन मोठे गौप्यस्फोट\n08/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचे आपले आत्मचरित्र लिहले आहे. यात त्यांनी अनेक वादळी गौप्यस्फोट केले आहेत. >>>>\n‘मुंगेरीलाल के हसीन सपने’; भाजपने व्हीडिओ शेअर करुन उडवली पवारांची खिल्ली\n07/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधानपदाची स्वप्न बघत आहेत, अशी टीका शरद पवारांवर करण्यात आली आहे. राज्य भाजपच्या ट्विटर हॅन्डलवरुन >>>>\n‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मोदीजी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- राज ठाकरे\n06/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानासाठी देश माफ करणार नाही, असं फेसबुकवरुन पोस्ट करत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. >>>>\nनोटाबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा; राज ठाकरेंनंतर आता मनमोहन सिंहांचा उच्चार\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वात धाडसी समजला जाणारा नोटाबंदीचा निर्णय स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या जाहीर >>>>\n“मोदी म्हणतात व्यंगचित्र बोचत नाही; भाजप तरीही व्यंगचित्रावर टीका करते”\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | संपूर्ण जगात आज जागतिक व्यंगचित्र दिन उत्साहात साजरा होत आहे. याचंच औचित्य साधून व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला जोरदार चिमटा >>>>\nमनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग स्वत:वरची टीका का सहन होत नाही- भाजप\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरूल टीका का सहन होत नाही असा सवाल भाजपने केला आहे. मनसेचाचा खरा >>>>\nविक्रम गोखलेंची राज ठाकरेंवर टीका; संदीप देशपांडे भडकले\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | अर्धवट माहितीच्या आधारे बनवलेली चुकीची मतं ठाम पणे कशी मांडावी याचं प्रशिक्षण विक्रम गोखलेंनी कदाचित मोदींकडून घेतलं असावं, असं म्हणत मनसेचे नेते संदीप >>>>\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या ��ाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82&search_api_views_fulltext=%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-06-15T21:04:51Z", "digest": "sha1:5ZXVE5KKU5NBB52ZPEZT4RNUEW73V63C", "length": 15852, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (5) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove अभयारण्य filter अभयारण्य\nफुलपाखरू (7) Apply फुलपाखरू filter\nपर्यटन (6) Apply पर्यटन filter\nपर्यटक (4) Apply पर्यटक filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nनिसर्ग (3) Apply निसर्ग filter\nराधानगर�� (3) Apply राधानगरी filter\nवन्यजीव (3) Apply वन्यजीव filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्प (2) Apply सह्याद्री व्याघ्र प्रकल्प filter\nसौंदर्य (2) Apply सौंदर्य filter\nस्थलांतर (2) Apply स्थलांतर filter\nआंबोली (1) Apply आंबोली filter\nउद्यान (1) Apply उद्यान filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nचाळीसगाव (1) Apply चाळीसगाव filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nतमिळनाडू (1) Apply तमिळनाडू filter\nतळकोकण (1) Apply तळकोकण filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nपर्यावरणतज्ज्ञ (1) Apply पर्यावरणतज्ज्ञ filter\nपार्किंग (1) Apply पार्किंग filter\nबंगळूर (1) Apply बंगळूर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nम्हैसूर (1) Apply म्हैसूर filter\nरत्नागिरी (1) Apply रत्नागिरी filter\nराधानगरी अभयारण्य (1) Apply राधानगरी अभयारण्य filter\nशाहू महाराज (1) Apply शाहू महाराज filter\nसह्याद्री (1) Apply सह्याद्री filter\nचांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...\nराधानगरीत पावसाळ्यापूर्वी फुलपाखरू उद्यान\nराधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून...\nपर्यटनातून साधूया शाश्‍वत विकास\nराधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात. कोल्हापूर...\nआरवची देवराई, चकदेवच्या शिड्या आणि बरंच काही...\nसातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...\nइको फ्रेंडली हेरिटेज टुरिझम वाढतेय...\nवारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या...\nउन्हाळ्यातील दिवाळी ‘काजवा प्रकाशोत्सव’\nराधानगरी अभयारण्यामध्ये २६ मे रोजी बायसन नेचर क्‍लब राधानगरीच्या वतीने ‘काजवा प्रकाशोत्सव’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काजव्याच्या शास्त्रीय माहितीपासून प्रत्यक्ष काजव्यांचे दर्शन दिले जाणार आहे. सोबतीला मार्गदर्शक असणार आहेत. यानिमित्त काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्याच्या...\nबायको : (सक्‍काळी सक्‍काळी...) अहो, ऐक्‍लं का पती : (\"नाही'- हे मनात) हो, ऐकतॉय (हे उघड.) बायको : (स्वप्नाळू आवाजात) आपण नाशिकला जाऊ या गडे (हे उघड.) बायको : (स्वप्नाळू आवाजात) आपण नाशिकला जाऊ या गडे पती : (बेसावधपणाने) का पती : (बेसावधपणाने) का तुझ्या आईची तब्बेत अंमळ बिघडली होती म्हणून विचारतोय तुझ्या आईची तब्बेत अंमळ बिघडली होती म्हणून विचारतोय बायको : (फणकाऱ्यानं) इतकी वाट नको पाह्यला काही बायको : (फणकाऱ्यानं) इतकी वाट नको पाह्यला काही\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/january-10/", "date_download": "2019-06-15T21:23:03Z", "digest": "sha1:PVE27NKO2FSDPBXOEMLDPXUXQ52AFJMB", "length": 5916, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१० जानेवारी दिनविशेष | January 10", "raw_content": "\n१७६० – कुतुबशहाने दत्ताजे शिंदे यांचा शिरच्छेद केला.\n१८४० – इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.\n१९२० – जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.\nपहिला बाजीराव पेशवे यांनी पुण्यातील प्रसिध्द शनिवारवाडा बांधण्यास सुरुवात केली.\n१९६६ – लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, १० जानेवारी on जानेवारी 10, 2013 by प्रशासक.\n← ९ जानेवारी दिनविशेष ११ जानेवारी दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5686450445932003039&title=Madhumati%20sixty%20years&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T21:31:35Z", "digest": "sha1:MXSISFJDQJPU4MNXY3U3GGOWK3G6WHZT", "length": 8692, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मधुमती’च्या आठवणी जागवणारा कार्यक्रम", "raw_content": "\n‘मधुमती’च्या आठवणी जागवणारा कार्यक्रम\nपुणे : ‘रसिकांच्या मनावर साठ वर्षांनंतरही अधिराज्य गाजवणाऱ्या ‘मधुमती’ या चित्रपटाच्या आठवणी जगवण्याचा कार्यक्रम येत्या चार ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे’,अशी माहिती सत्येंद्र राठी यांनी दिली.\n‘संवेदनशील दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या या अप्रतिम कलाकृतीच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन साठ वर्षे झाली. त्याच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मधुमतीची साठ वर्षे’ हा कार्यक्रम ‘के अँड क्यू परिवार’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सलील चौधरींना संगीतकार म्हणून घ्यायला दिलीपकुमारने विरोध का केला, सरोज खान मधुमतीत काय करत होत्या, सरोज खान मधुमतीत काय करत होत्या, बिमलदा यांना मधुमती का बनवावा लागला , बिमलदा यांना मधुमती का बनवावा लागला या चित्रपटाला मिळालेल्या नऊ फिल्म फेअर पुरस्कारांचा विक्रम मोडायला किती वर्षे जावी लागली या चित्रपटाला मिळालेल्या नऊ फिल्म फेअर पुरस्कारांचा विक्रम मोडायला किती वर्षे जावी लागली या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमात मिळणार आहेत. या वेळी बिमल रॉय यांच्या कन्या रिंकी रॉय भट्टाचार्य यांच्याशी सिने अभ्यासक अंजुम रजबअली संवाद साधणार आहेत’, असेही राठी यांनी सांगितले.\n‘ग्रामीण पार्श्वभूमीवर हा चित्रपट घेतलेला असल्याने, बीड येथे वनवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या ठमाबाई पवार यांना ‘मधुमती’पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे’, असेही राठी यांनी नमूद केले.\nस्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय.\nवेळ : गुरुवार, ४ ऑक्���ोबर, संध्याकाळी ५ वाजता.\nTags: पुणेमधुमतीबिमल रॉयदिलीपकुमारराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयके अँड क्यू परिवारवैजयंतीमालासलील चौधरीहिंदी चित्रपटसृष्टीPuneMadhumatiNFAIBimal RoyK And QDilipkumarVaijayantimalaSaleel ChaudhariBOI\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी ‘पिफ २०१९’मध्ये सात मराठी चित्रपटांची बाजी दहाव्या महिला चित्रपट महोत्सवाला सुरुवात सरहदच्या वतीने जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाचे आयोजन सोहिल वैद्य यांच्या माहितीपटाला रसिकांची दाद\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-nagartimes-43/", "date_download": "2019-06-15T20:37:30Z", "digest": "sha1:RS6VAOSJY45BGGIZHTZBOR2SF5LV6QPB", "length": 13798, "nlines": 217, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAGARTIMES E-PAPER : गुरुवार, 20 सप्टेंबर 2018", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nई-पेपर (सार्वमत) शनिवार, 15 जून 2019\nघोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद\nनिळवंडे कालव्यांचे अकोलेतील काम सलग सुरु ठेवण्याचा आदेश\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nमनमाडमध्ये मुस्लीम युवक गणेशोत्सव मंडळ ‘अध्यक्ष’ तर हिंदू पाच पिढ्यांपासून करतात ‘मोहरम’\nगणेश विसर्जनासाठी ३० नैसर्गिक तर ४६ ठिकाणी कृत्रिम तलाव\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 15 जून 2019\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nगणेश विसर्जनासाठी ३�� नैसर्गिक तर ४६ ठिकाणी कृत्रिम तलाव\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 15 जून 2019\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/orange-alert-in-six-districts-of-vidarbha-119052200031_1.html", "date_download": "2019-06-15T20:32:59Z", "digest": "sha1:Q3QUHESZZMDXLAOPSUK435GNBJQ26DYW", "length": 6696, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "सूर्य तापला, विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट", "raw_content": "\nसूर्य तापला, विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट\nनागपूरमध्ये अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती. त्यामुळे कमाल तापमान गेल्या २४ तासात १.४ डिग्रीने वाढत ४५.६ वर गेले होते. सामान्यत: तापमान तीन डिग्रीवर गेल्याने गर्मीने बेचेन केले होते. यावर्षी तापमानाने ४६.३ डिग्रीचा पल्ला गाठला आहे. मे महिन्यातील उरलेल्या दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी तापमान अचानक वाढले. हे लक्षात घेता हवामान खात्याने विदर्भातील सहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, अकोला व गडचिरोलीचा समावेश आहे.\nSamsung Galaxy M40 झाला लॉन्च 19,990 मध्ये 6GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा\nअभिनंदनवर पाकिस्तानची लज्जास्पद जाहिरात, सानिया मिर्झा संतापली\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nऋतू प्रमाणे चोरटे करत होते चोऱ्या, चोरले दहा लाख रुपयांचे तब्बल ९० कुलर\nIPL FINAL मध्ये चौथ्यांदा होईल CSK आणि MI चा सामना, जाणून घ्या-कोणाची बाजू आहे भक्कम\nविदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा\nतुम्ही कुलर वापरत आहात मग काही अपघात होऊ नये म्हणून ही काळजी घ्या\nGames of Thrones: प्रियंकाने दिले होणार्‍या वहिनीला शुभेच्छा, तसेच फोटोसोबत काय लिहिले बघा\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्��ा फिचर्स\nSamsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या\nआदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील\nजे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले\nसचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला\nमाझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख\nपुढील लेख प्रतीक्षा संपली, अगदी कमी किमतीत लॉन्च झाली Hyundai Venue\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/vikrant-saranjames-first-wife-rajnandini-returns-as-isha-in-tula-pahate-re/articleshow/69370801.cms", "date_download": "2019-06-15T21:53:05Z", "digest": "sha1:COV7UNHDJFCMWN4EVRAQ3DECNCH4EAI7", "length": 11801, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "तुला पाहते रे: ईशा हीच राजनंदिनी...मालिकेत नवा ट्विस्ट?", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nईशा हीच राजनंदिनी...मालिकेत नवा ट्विस्ट\n'तुला पाहते रे' मालिकेमध्ये गजा पाटीलचा खरा चेहरा आता राजनंदिनीसमोर आल्यानं नवा ट्विस्ट येणार हे निश्चित झालंय. परंतु, त्यापेक्षा मोठा ट्विस्ट लवकरच मालिकेत येणार असल्याची आता चर्चा आहे.\nईशा हीच राजनंदिनी...मालिकेत नवा ट्विस्ट\n'तुला पाहते रे' मालिकेमध्ये गजा पाटीलचा खरा चेहरा आता राजनंदिनीसमोर आल्यानं नवा ट्विस्ट येणार हे निश्चित झालंय. परंतु, त्यापेक्षा मोठा ट्विस्ट लवकरच मालिकेत येणार असल्याची आता चर्चा आहे.\nईशा आणि राजनंदिनीबाबत यांच्या संबंधाबद्दल हा खुलासा असणार आहे. ईशा हीच राजनंदिनी असते हा खुलासा येत्या काही भागात करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. राजनंदिनी आणि गजा पाटीलचं लग्न झाल्यावर आता गजाचं खरं रूप हळूहळू तिच्यासमोर येतं आहे. परंतु, गजा पाटीलचं पितळ उघडं पाडण्याच्या आत गजा राजनंदिनीला छतावरून धक्का देऊन तिचा जीव घेतो. आता त्याचा बदला घेण्यासाठी राजनंदिनी ईशाच्या रुपात आल्याचं दाखवलं जाणार आहे. गजा पाटलाच्या भूतकाळात दडलेल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख ईशाला होणार आहे.\nगजा पाटलाच्या भूतकाळात दडलेल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख ईशाला होणार. #TulaPahateRe #ZeeMarathi @subodhbhave https://t.co/vzXZLZXsha\nईशाला भूतकाळातील हे रहस्य समजल्यावर ती पुढे काय पाऊल उचलेल पुन्हा एकदा आपलं खरं रूप जगासमोर येऊ नये यासाठी गजा पाटील ईशाचाही जीव घेणार का पुन्हा एकदा आपलं खरं रूप जगासमोर येऊ नये यासाठी गज�� पाटील ईशाचाही जीव घेणार का या सगळ्या गोष्टींचा उलगडा लवकरच होणार आहे.\nइतर बातम्या:विक्रांत सरंजामे|राजनंदिनी|तुला पाहते रे|Tula Pahate Re|Rajnandini Tula Pahate Re\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nटीव्हीचा मामला या सुपरहिट\nमराठमोळ्या सुगंधाची हिंदी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये बाजी\n ऋता दुर्गुळेचे पंजाबमध्येही फॅन्स\n'तुला पाहते रे' घेणार प्रेक्षकांचा निरोप\n'तारक मेहता...'मधील दयाबेननं हे ठेवलं मुलीचं नाव; शेअर केला ...\nपाण्याखालच्या दुनियेत रमली अभिनेत्री रसिका सुनील\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nईशा हीच राजनंदिनी...मालिकेत नवा ट्विस्ट\n'या'दिवशी सुरू होणार 'कोण होणार करोडपती'...\nसविता मालपेकर, नागेश भोसले 'बिग बॉस'च्या घरात\n'बिग बॉस'च्या घरात असणार जेल; पाहा एक्सक्लुझिव्ह फोटो...\nसोशल मीडियावर गाजतंय 'भीमराया माझा भीमराया'......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2019-06-15T20:43:12Z", "digest": "sha1:TOJSXMRMXNFMCVUK2QOMJD4CMMTWLELC", "length": 12529, "nlines": 164, "source_domain": "www.batmidar.in", "title": "ब्रिटिश मीडियाकडून मोदीविरोधाचा सूर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात ��ॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome Uncategorized ब्रिटिश मीडियाकडून मोदीविरोधाचा सूर\nब्रिटिश मीडियाकडून मोदीविरोधाचा सूर\nलंडन – ब्रिटनमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत होत असताना स्थानिक प्रसिद्धिमाध्यमांपैकी काहींनी मात्र टीकेचा सूर धरला आहे. यामध्ये “द मिरर‘, “गार्डियन‘, “हफिंग्टन पोस्ट‘, “ेलिग्राफ‘सारख्या वृत्तपत्रांचा समावेश आहे. यांपैकी काहींनी अग्रलेखांतून, तर काहींनी इतरांचे लेख प्रसिद्ध करून ही टीका केली आहे.\nभारतात “हिंदू तालिबान‘चे राज्य : “द गार्डियन‘\nअनीश कपूर या प्रसिद्ध शिल्पकार आणि लेखकाने “द गार्डियन‘मध्ये हा लेख लिहिला आहे. “भारतामध्ये हिंदू तालिबानचे राज्य आहे. त्यांच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्‍यात येणे आणि असहिष्णुता वाढणे यांसारख्या मुद्यांकडे मोदी गंभीर दृष्टिकोनातून पाहत नाहीत. ब्रिटनने याविरोधात आवाज उठविणे आवश्‍यक आहे. भारतातील मानवी हक्कांची गळचेपी लक्षात घेता डेव्हिड कॅमेरून यांनी मोदींबरोबर कोणताही व्यवहार करू नये. भारतामध्ये लेखक, बुद्धिजीवी, पत्रकार आणि नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मोदींनी जाहीररित्या बोलावे,‘ असा सूर कपूर यांच्या लेखात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यामध्ये कपूर यांचाही सहभाग होता. ब्रिटनमध्येही ते अनेक कारणांमुळे वादात सापडले आहेत.\nइतर वृत्तपत्रांनी काय म्हटले\nगुजरातमध्ये झालेल्या दंगलीत हजारो मुसलमानांचे मृत्यू झाले, त्या वेळी मोदी मुख्यमंत्री होते. ब्रिटनच्या संसदेमध्ये मोदी भाषण करत असताना रस्त्यावर त्यांच्याविरोधात निदर्शनेही होत होती. एका निदर्शकाने मोदी यांचा उल्लेख “दहशतवादी‘ असा केला, एकाने “गेल्या 30 वर्षांतील सर्वांत धोकादायक नेता‘ असा उल्लेख केला. इतक्‍या वादग्रस्त नेत्यासाठी ब्रिटन “रेड कार्पेट‘ का घालत आहे आणि इतके भव्य स्वागत का केले जात आहे\nभारतामध्ये सिव्हिल सोसायटीच्या संघटनांवर होणारे हल्ले मोदींनी रोखावेत. गेल्याच आठवड्यामध्ये मोदी सरकारने भारतामधील “ग्रीनपीस‘ संघटनेची मान्यता रद्द केली. “ग्र���नपीस‘ आणि इतर संघटनांवर केले जाणारे हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे.\n– “ग्रीनपीस इंडिया‘च्या कार्यकारी संचालक विनिता गोपाळ यांनी “हफिंग्टन पोस्ट‘मध्ये लिहिलेला लेख\nमोदी हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा आहे. गुजरातच्या दंगलीमध्ये ब्रिटनच्या तीन नागरिकांच्या झालेल्या मृत्यूचा विषय डेव्हिड कॅमेरून यांनी बैठकीत उपस्थित केला पाहिजे. त्या दंगलींमुळे 2012 पर्यंत मोदींना ब्रिटनमध्ये पाऊल टाकण्यास मनाई केली होती. गुजरातमधील हिंसा रोखण्यासाठी मोदींनी पावले उचलली नाहीत, असे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मत होते.\nPrevious articleएक प्रवास माणुसकीची…\nNext articleएडीटर्स गिल्ड ऑफ इंडियाची नवी कार्यकारिणी जाहीर\nरायगडसाठी 9 कोटी उपलब्ध\nनिरव मोदींच्या अलिबागनजिकच्या बंगल्यावर हातोडा चालणार\nराजिमपत्रकार संघ 55 वर्षांचा झाला\nराज ठाकरे पत्रकाराच्या भूमिकेत…\nवृत्तपत्र विक्रेत्यांसाठी यंदापासून ‘परिषदे’चा पुरस्कार\nरायगडात शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी\nमराठी पत्रकार परिषद आता पत्रकार पेन्शनसाठी आग्रही\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nमोदींचे तु़कडे करण्याची धमकी\nआणखी एक महिला पत्रकार सामुहिक अत्याचाराची शिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/write-new-review/mr", "date_download": "2019-06-15T21:20:44Z", "digest": "sha1:YSV7RR66NBDAHUN7CKHBOF4RZIQ6K3WB", "length": 6474, "nlines": 118, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Write Review khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nएक पुनरावलोकन लिहून इतरांबरोबर आपली मते सामायिक करा. ट्रॅक्टरवर आपला अभिप्राय आणि तो आपल्या अपेक्षा कशी पूर्ण करतो हे लक्षात ठेवण्याचे लक्षात ठेवा. लाल चौफुली (*) सह चिन्हांकित सर्व क्षेत्रे अनिवार्य आहेत.\nरेट करा आणि आपल्या आवडत्या ट्रॅक्टरचे पुनरावलोकन करा\nरिव्यू हेडलाइन्स : *\nएक पुनरावलोकन लिहून इतरांबरोबर आपली मते सामायिक करा. ट्रॅक्टरवर आपला अभिप्राय आणि तो आपल्या अपेक्षा कशी पूर्ण करतो हे लक्षात ठेवण्याचे लक्षात ठेवा. लाल चौफुली (*) सह चिन्हांकित सर्व क्षेत्रे अनिवार्य आहेत.\nरेट करा आणि आपल्या आवडत्या औजारे पुनरावलोकन करा\nरिव्यू हे��लाइन्स : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/indus-os-operating-system/articleshow/58327082.cms", "date_download": "2019-06-15T21:58:21Z", "digest": "sha1:JGCT72ILYH63EXHMUCTVAXODJY5GCVEB", "length": 15111, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mobile phones News: मोबाइलला मराठी टच - indus os operating system | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nतुम्हाला तुमचा मोबाइल फोन संपूर्णपणे मराठीतून वापरायचा आहे तर त्यासाठी आवश्यक असलेली प्रादेशिक ऑपरेटिंग सिस्टिम तयार केलीय ती तीन मुंबईकर तरुणांनी. इंडस ओएस असं नाव असलेल्या या सिस्टिमला १८ महिन्यांत ७ दशलक्षाहून जास्त युजर्स मिळाले आहेत. त्यांच्याविषयी…\nभारतात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिम कुठली आहे माहितीय याचं उत्तर आहे इंडस ओएस. अँड्रॉइडवरील ही पहिलीवहिली बहुभाषिक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम आहे. प्रादेशिक भाषांमधून मोबाइल वापरायचा झाल्यास त्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी इंडस ओएस उपयुक्त ठरते. सध्या हे ओएस मराठीसह असामी, बंगाली, गुजराती, कानडी, मल्याळम, ऊडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा एकूण १२ प्रादेशिक भाषांमध्ये काम करतेय. सहा बड्या मोबाइल उत्पादक कंपन्यांशी त्यांनी भागीदारी केली असून, त्यांच्या मोबाइल फोनमध्ये ही सिस्टिम येते. राकेश देशमुख, आकाश डोंगरे, सुधीर बी या तीन तरुणांनी ती बनवली आहे.\nत्यांच्या कंपनीनं केलेल्या पाहणीनुसार, आजही ९० टक्के भारतीय लोक इंग्रजी भाषेला त्यांची पहिली, दुसरी किंवा अगदी तिसरी भाषाही समजत नाहीत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी एकूण ८० दशलक्ष लोक मराठीचा वापर करतात. त्यांच्यापर्यंत इंटरनेट आणि तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी ही सिस्टिम तयार केली. मुंबई आयआयटीचे विद्यार्थी असलेले राकेश देशमुख, आकाश डोंगरे, सुधीर बी. या तरुणांनी त्यासाठीच इंडस ओएसची स्थापना केली. प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी गुजरातमधल्या सौराष्ट्रपासून याची सुरुवात केली.\n'आज भारतात ३०० दशलक्ष स्मार्टफोन युजर्स आहेत. २०२०पर्यंत देशात साधारणतः ७३० दशलक्ष इंटरनेट युजर्स असतील. त्यामुळे एकमेव भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम असल्यानं आम्ही थेट इतक्या दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचतो' असं राकेश सांगतो. भविष्यात इंडसला आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन ब्रँडससोबत भाग��दारी करायची आहे.\nइंडस ओएसची मराठी भाषेसंबंधी वैशिष्ट्यं :\n- इंडस कीबोर्डमध्ये ३ लाख मराठी शब्दांचं भांडार आहे. फास्ट टाइप करण्यासाठी यात वर्ड प्रेडिक्शन आणि ऑटो करेक्ट यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.\n- प्रेडिक्शन सुविधेद्वारे कि, की, कु, कू आदी यांसारखे स्वरही लिहिता येतात. तसंच इंडस स्वाइपमार्फत इंग्रजीतल्या मजकूराचं चटकन मराठी भाषांतर मिळतं.\n- इंग्रजी येत असूनही मातृभाषेत संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हायब्रीड कीबोर्डची सुविधा आहे.\n- जगात पहिल्यांदाच मराठी भाषेतलं टेक्स्ट टू स्पीच हे वैशिष्ट्य या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आहे. मेसेज करण्यापासून ते ईमेल पाठवण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी ते उपयुक्त ठरतं. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागा व आयआयटी, चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमानं हे बनवण्यात आलंय.\n- इकॉनॉमिक टाइम्स टेलिकॉम पुरस्कार\n- सिलिकॉन व्हॅली टॉप स्टार्टअप पुरस्कार २०१६\n- ड्रायव्हर्स ऑफ डिजिटल पुरस्कार : डिजिटल स्टार्टअप ऑफ द इयर\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nआजपासून अॅमेझॉनचा फॅब फोन फेस्ट; फोन खरेदीवर सवलत\n गुगलवरून 'असा' घ्या शोध\nरस्ता चुकलात, गुगल मॅप करणार अलर्ट\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nनोकिया २.२ चा आज पहिला सेल, लाँच ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nवनप्लस ७ ला मिळाले नवे अपडेट; कॅमेरा होणार आणखी जबरदस्त\n​जेव्हीसीने केले ६ नवे स्मार्ट एलईडी टीव्ही लॉंच\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोर��ला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nक्या बात है...१ जीबी डेटा फक्त १ रुपयात\nसॅमसंग गॅलक्सी एस८ भारतात लॉन्च...\nसोनीचे नवे हेडफोन्स, स्पीकर्स लवकरच बाजारात...\nफॉरवर्ड जपून, पुढे धोका आहे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/sky-is-not-the-limit/articleshow/69787158.cms", "date_download": "2019-06-15T22:05:34Z", "digest": "sha1:5QC3M5ALWCDRUNMPKAJDVLMCPX4DNFKH", "length": 27392, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: स्काय इज ‘नॉट’ द लिमिट - sky is 'not' the limit | Maharashtra Times", "raw_content": "\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...WATCH LIVE TV\nस्काय इज ‘नॉट’ द लिमिट\nबालक पालकपाल्यांनो, तुम्ही स्वप्न मोठीच बघा 'लो एम इज द क्राइम,' हे अब्दुल कलमांचे वाक्य मला फार आवडते...\nस्काय इज ‘नॉट’ द लिमिट\nपाल्यांनो, तुम्ही स्वप्न मोठीच बघा. 'लो एम इज द क्राइम,' हे अब्दुल कलमांचे वाक्य मला फार आवडते. त्यांचे 'स्काय इस द लिमिट' हेही वाक्य मला खूप आवडते. आता माझ्या आयुष्याचे हे ब्रीदवाक्य झाले आहे. फक्त मी त्यात थोडी मुभा घेतली आहे, ती म्हणजे 'स्काय इज नॉट द लिमिट.' आकाशाच्या पलीकडे, अवकाशातही विहरण्याची तयारी असली पाहिजे.\nपरवा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला जाण्याचा योग आला. मला त्यांना मार्गदर्शन करायचे होते. मुले आणि पालक सगळेच बसले होते. खच्चून गर्दी होती. पालक आणि मुलांना जाणून घेण्याची ही माझ्यासाठी नामी संधी होती. मी पालकांना प्रश्न विचारला, 'तुमच्या मुलांनी काय व्हावे असे तुम्हाला वाटते' एवढ्या मोठ्या समुदायात कोणाचाही हात वर आला नाही. मी पुन्हा प्रश्न विचारला, तरीही स्वतःहून कोणीच हात वर केला नाही. हाच प्रश्न मुलांना विचारला आणि मुलांनी पटापटा हात वर केले. मुलांचे हे धाडस बघून मला कौतुक आणि उत्सुकता वाटली. मी एकाला विचारले, 'काय व्हायचे आहे मोठेपणी' एवढ्या मोठ्या समुदायात कोणाचाही हात वर आला नाही. मी पुन्हा प्रश्न विचारला, तरीही स्वतःहून कोणीच हात वर केला नाही. हाच प्रश्न मुलांना विचारला आणि मुलांनी पटापटा हात वर केले. मुलांचे हे धाडस बघून मला कौतुक आ��ि उत्सुकता वाटली. मी एकाला विचारले, 'काय व्हायचे आहे मोठेपणी' तो पटकन म्हणाला, 'खरे तर आइन्स्टाइन व्हावेसे वाटते आहे; पण आता इंजिनीअर व्हायचे प्रॉमिस केले आहे बाबांना.' अतिशय द्विधा मन:स्थितीतील हे उत्तर ऐकून मी चाटच पडले. मी त्याला विचारले, 'तुझे आई बाबा आलेले आहेत का' तो पटकन म्हणाला, 'खरे तर आइन्स्टाइन व्हावेसे वाटते आहे; पण आता इंजिनीअर व्हायचे प्रॉमिस केले आहे बाबांना.' अतिशय द्विधा मन:स्थितीतील हे उत्तर ऐकून मी चाटच पडले. मी त्याला विचारले, 'तुझे आई बाबा आलेले आहेत का' आई-बाबा होतेच. बाबा अतिशय फुशारकीने बोलायला लागले, 'मुलांच्या डोक्यात हल्ली कसलेही खुळ असते. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन नको का करायला' आई-बाबा होतेच. बाबा अतिशय फुशारकीने बोलायला लागले, 'मुलांच्या डोक्यात हल्ली कसलेही खुळ असते. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन नको का करायला शेवटी त्याला एकच सांगितले, पैसा महत्त्वाचा.' या विषयाला होकाराची 'री' आणखी तीन-चार पालकांनी ओढली. तेवढ्यात एक आई ताडकन उठली. म्हणाली, 'मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. माझे मिस्टर नाट्यकर्मी आहेत. नाटकाची त्यांची हौस पूर्ण होते; पण आमच्या हौसेचे काय शेवटी त्याला एकच सांगितले, पैसा महत्त्वाचा.' या विषयाला होकाराची 'री' आणखी तीन-चार पालकांनी ओढली. तेवढ्यात एक आई ताडकन उठली. म्हणाली, 'मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. माझे मिस्टर नाट्यकर्मी आहेत. नाटकाची त्यांची हौस पूर्ण होते; पण आमच्या हौसेचे काय कधी मुलांना चांगल्या हॉटेलात नेता आले नाही किंवा लग्नसमारंभात चांगली साडी अंगावर कधी दिसली नाही.' त्यांच्या बोलण्यात प्रचंड नकारात्मक आवेश होता. पुन्हा मी मुलांकडे वळले. पुन्हा तोच प्रश्न विचारला. आता एक मुलगी उभी राहिली. म्हणाली, 'माझ्या भरतनाट्यमच्या पूर्ण परीक्षा झाल्या आहे. नृत्य माझे सर्वस्व आहे. मला अरंगेत्रम करायचे आहे. पुढे त्यातच एमए करून करिअर म्हणून तेच निवडायचे आहे; पण माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न जुळत नसल्याने, मला पालकांनी सांगितले, की आता नाच बंद. अरंगेत्रम तर मुळीच करायचे नाही; कारण मी नाचते हे समाजात समजल्यास माझेही लग्न होणार नाही. आता मला जबरदस्तीने डीफार्मला अॅडमिशन घ्यायला लावत आहे. माझ्या मनात सारखेच आत्महत्या करण्याचे विचार येतात.' पुढे ती असेही म्हणाली, 'माझे पालक आ��े नसल्याने मी इतके बोलण्याचे धाडस केले आहे.' आणखी एका मुलीचा हात वर होता. म्हणाली, 'मला तर क्रिकेटचे खूप वेड. सचिन तेंडुलकर होण्याचे फिट्ट डोक्यात. क्रिकेटची प्रॅक्टिस सुरूही केली; पण एक दिवस आईने सांगितले उद्यापासून क्रिकेट बंद. मी कारण विचारल्यावर आईने जे सांगितले ते डोक्यातून जात नाही. ती म्हणाली, क्रिकेट हा खेळ मुलींचा नाही. तो पुरुषी खेळ आहे. या वाक्यावर मी खूप वाद घातल्यावर आई म्हणाली, नकोच पुढे मुले व्हायला खूप प्रॉब्लेम होतात.'\nअशा अनेक पालकांच्या सुपीक डोक्यातील सुपीक कल्पना मुले सांगत होती आणि मन माझे बधिर होत होते. मी काहीही उत्तरे न देता पालकांना पुढचा प्रश्न विचारला, की एकूण तुमच्या मुलांनी काय व्हावे असे तुम्हाला वाटते तेव्हा थोड्याफार फरकाने पालकांचा सूर होता, की मुलांनी सुजाण माणूस म्हणून जगावे. 'म्हणजे तेव्हा थोड्याफार फरकाने पालकांचा सूर होता, की मुलांनी सुजाण माणूस म्हणून जगावे. 'म्हणजे' या प्रश्नावरील उत्तरे जरा विचित्रच होती. कोणी म्हणाले त्यांना सामाजिक भान असावे, माणुसकीला धरून असावेत, चांगला पैसा कमवावा, आयुष्य मजेत घालवावे, शांतपणे जगावे वगैरे वगैरे. मी माझ्या भाषणात अनेक मुद्दे खोडले, अनेक मांडले, तरीही प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची पालकांची मानसिकता फार ठोस दिसली नाही.\nपालकांनो, तुम्ही प्रत्येकजण माणुसकीच्या गप्पा मारता; पण तुम्ही तरी माणसांसारखे वागता का प्रत्येक क्षेत्रात आज जग कबीज करता येण्यासारखे आहे; पण तरीही पालक म्हणून तुमची अडवणूक संपली नाही. अनेकदा वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध करून झाले आहे, की मुलांना आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्या, तरच ते काहीतरी भव्यदिव्य करतील. 'थ्री इडियट्स' चित्रपटात याविषयीचे सुंदर वर्णन केले आहे. मुलांच्या आवडीचे काम करू द्या, आवडीचे काम करण्यात यश नक्की आहे, हे त्याचे मर्म आहे. तुमच्या यशाच्या कल्पना काय आहेत, हे बघणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा पालकांना पैसा म्हणजेच यश वाटत असते आणि ते आपल्या मुलांना फक्त पैसा कमवायला शिकवतात. त्यांना वाटते आपल्या मुलांनी अंबानीच व्हावे. बाबा आमटे होऊ नये. लहानपणापासून हे एवढे बिंबवले जाते, की पैसा म्हणजेच प्रसिद्धी आणि पैसा म्हणजेच यश, हे मुलांना खरे वाटायला लागते. तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या मेंदूमध्ये भ्रष्टाचाराची सुर��वात होते. पालकांनो, आपल्या मुलांना कष्टाचा पैसाही शिकवा. त्यात किती स्वाभिमान असतो, आत्मिक आनंद असतो हेही सांगा. आज आयटी कंपन्यांची चमकधमक आणि बीपीओची शान दाखविण्यात आणि सांगण्यात पालकांचा वेळ जातो. मुलांविषयी सांगताना पालक त्याची ओळख त्याच्या नावापेक्षा पगाराने करून देत असतात आणि मुलांमध्ये याच गोष्टी रुजतात. हे सारे करताना आपण ज्याविषयी कायम बोलतो, तशी सामाजिक भान असणारी पिढी घडवायला विसरतो आहोत, हेही पालकांच्या लक्षात येत नाही.\nपालकांच्या सवयी कशा बदलल्या आहेत बघा. घरी टीव्ही घेतला असेल, तर सांगतील पंचाहत्तर हजाराचा घेतला, सोळा हजाराची साडी घेतली, तीन कोटीचे घर बुक केले. म्हणजे बोलतानाही पैशावर वजन देऊन बोलायचे आणि स्वतःला फार सिद्ध केल्याचा आव आणायचा. चांगला माणूस म्हणजे काय हे समीकरण अजूनही पालकांना उलगडलेले नाही. ते उलगडून घेण्याचा विचार त्यांच्या डोक्याला शिवतही नाही. अर्थात, चांगल्याच्या कल्पना व्यक्तिपरत्वे नक्कीच वेगळ्या असतील. मुलांच्याही तशा काही कल्पना असाव्यात त्यासाठी तयारी करण्याऐवजी, पालक म्हणून मी किती हुशार आणि सक्षम आहे, हे सांगण्यात वेळ जातो.\nपालक कायम तुलनात्मक बोलतात. म्हणजे राहुलचे बाबा मोठे उद्योगपती आणि पैशाने सधन, तर मेहुलचे वडील समाजकार्यात झोकून देणारे. त्यांचेही मोठे नाव होते. पैशाची त्यांची बाजू लंगडी होती; पण त्याचा मोह नव्हता. दोघेही आपल्या ठिकाणी उत्तम होते. राहुलचे बाबा कायम मेहुलच्या बाबांना नावे ठेवायचे. सतत तेच ऐकून राहुलची मानसिकताही तशीच झाली. पुढे मेहुलने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ केला. राहुलने त्यांना अनाथाश्रमात टाकले.\nआजही संस्काराच्या नावाखाली पालक सोयीच्या भूमिका घेतात. मुलांनी काय व्हावे, काय करावे, हे त्यांनी आधीच ठरविलेले असते. वेगळ्या विचारांची पेरण असेल, तर कदाचित एखादा एम.एफ. हुसेनसारखा चित्रकार गवसेल, नवी लता मंगेशकर जन्माला येईल, पुन्हा सचिन तेंडुलकर अनुभवता येईल, एखादा अब्दुल कलाम, एखादी मदर तेरेसा पुन्हा जन्म घेतील. हे आपल्या समाजाचे आणि ओघाने देशाचे भूषण नाही का वैभव नाही का या साऱ्यांचे कष्ट, सातत्य, इच्छाशक्ती आणि वेगळ्या वाटेवरील प्रवासाची दृढ मानसिकता होती, म्हणून हे वैभव आपला देश मानाने मिरवत आहे.\nदहावी बारावी हे आयुष्यातील मोक्याचे वळण आहे. एकदा आपल्या आतल्या आवाजला हाक द्या. आपली आवडी निवडी विचारात घ्या. आयुष्यात काय करून मानसिक समाधान लाभणार आहे, याची शहानिशा करा. तुम्ही नशीबवान आहात, की मनात येईल त्या क्षेत्रात काम करू शकता आणि नाव उज्ज्वल करू शकता. वेगळ्या वाटेचा नक्की विचार करा.\nमुलांनो, मी तुम्हाला एक काम देते. आई-बाबांना एक प्रश्न विचारा, 'तुम्ही नोकरी करता, पैसा कमावता. मग तुम्ही शंभर टक्के खूष आहात का' नव्वद टक्के लोकांचे उत्तर नकारार्थी असेल. त्यांचेही आयुष्य तडजोडी करत पार पडले आहे. तुमचे आई-बाबा या सगळ्या धावपळीत खूष नसतील, तर तुम्हाला तेच करायला लावून, त्याची पुनरावृत्ती व्हावी, हे कितपत सयुक्तिक आहे\nपालकांनो आणि पाल्यांनो थोडासा विस्तृत विचार डोक्यात येऊ द्या. मुलांना आवडीच्या क्षेत्रात भरारी घेऊ द्या. आवडीचे क्षेत्र असल्यास त्यांची भरारी मोठी असेल आणि कामगिरीही अफलातून असेल. मग बघाच त्यांच्या माणुसकीच्या भावना किती प्रगल्भ होतात. तेव्हा पाल्यांनो, तुम्ही स्वप्न मोठीच बघा. 'लो एम इज द क्राइम,' हे अब्दुल कलमांचे वाक्य मला फार आवडते. त्यांचे 'स्काय इस द लिमिट' हेही वाक्य मला खूप आवडते. आता माझ्या आयुष्याचे हे ब्रीदवाक्य झाले आहे. फक्त मी त्यात थोडी मुभा घेतली आहे, ती म्हणजे 'स्काय इज नॉट द लिमिट.' आकाशाच्या पलीकडे, अवकाशातही विहरण्याची तयारी असली पाहिजे.\nमुलांनो, एकदा एकटे बसा. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि प्रामाणिक उत्तरे मागा. त्यावरच मार्ग ठरवा आणि उर्वरित आयुष्याचा आनंद घ्या. ज्यांना चांगले गुण मिळाले आहेत आणि ज्यांना कमी गुण मिळाले आहेत, त्या साऱ्यांनीच आवडीच्या वाटा निवडाव्यात. खाच खळगे दिसतील; पण नंतर आशेचा किरण दिसेल; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल आणि आनंदाच्या जोरावर तुम्ही खूप काम कराल, तेही मनापासून\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nएका बिस्कीट फॅक्टरीतून २६ बालकामगारांची सुटका\nAIIMS च्या डॉक्टरांनी संप घेतला मागे\nभारत वि पाकिस्तान मॅचबद्दल काय म्हणताहेत सेहवाग- शोएब\nउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना अखिलेश यादव भेटले\nमित्र / मैत्रीण या सुपरहिट\nमित्र / मैत्रीण पासून आणखी\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्काय इज ‘नॉट’ द लिमिट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/education-madhuri-shah/2/", "date_download": "2019-06-15T20:31:48Z", "digest": "sha1:SK7WX6CISUGYLGLH75KQKFC5X5J6KK5M", "length": 16845, "nlines": 156, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शिक्षण | Education Madhuri Shah - Part 2", "raw_content": "\n१९४७ ते १९६० या काळात खास संस्थांमार्फत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचाही विकास झाला. माध्यमिक व माध्यमिकोत्तर पातळ्यांवर व्यवसायीकरणाची योजनाही या काळात सादर करण्यात आली.\n१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराने मोठी उडी घेतली. सक्तीचे व मोफत सार्वत्रिक शिक्षण, विशेषतः मराठवाडा व विदर्भ येथील तुलनेने कमी विकसित भागाकरता आखलेले अनेक मोठे कार्यक्रम ते १९६१ मधील शिक्षण धोरणाचे एक मोठे अंग होते. शैक्षणिक आढाव्याच्या आधाराने, शाळा नसलेल्या गावी स्थापन करून अनेक कार्यक्रम टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात आले. अधिकाधिक विद्यार्थिनींची नावनोंदणी, शिक्षणविस्तार, प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी सुधारणा, मोफत वह्या पुस्तके व लेखन साहित्य आणि दुपारचे जेवण या सर्वांचा या कार्यक्रमात अंतर्भाव होता. दुसरे म्हणजे ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १२०० रुपयांपेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यांना सर्व पातळीवरील शिक्षण मोफत द्यावे असे राज्याने ठरवले. राज्याच्या या धोरणामुळे गरिबी हा शिक्षणाच्या मार्गातील अडसर होणार नाही हे निश्चित झाले. राज्याची भावी भरभराट औद्योगिकरण व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेली माणसे उपलब्ध असणे यावर अवलंबून आहे अशा धारणेमुळे तिसरी महत्त्वाची पायरी महणजे तंत्रज्ञान शिक्षणाला चालना देणे ही होती. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील ३९० कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीपैकी ३२ कोटी रुपयांची रक्कम राज्याने शिक्षणाकरिता ठेवली. वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनात शिक्षणाच्या निरनिरळ्या विभागात असमान वाढ झाली असली तरी पूर्वशालेय ते विश्वविद्यालयीन शिक्षणात सर्वत्र संख्���ेने विपुल प्रगती जलद झाली आहे हे नमुद करणे समाधानाचे आहे.\nमहाराष्ट्राचे सहा व्यवस्थापकीय आणि सात शैक्षणिक विभाग आहेत. येथे ३० जिल्हे आणि २९६ पंचायत समित्या आहेत. १९८३-८४ चा लोकसंख्येचा अंदाज येणे प्रमाणे\nमहाराष्ट्र राज्य ६६२.०३ ३४१.५२ ३२०.५१\nनागरी २३१.९१ १२५.२४ १०६.६७\nग्रामीण ४३०.१२ २१६.२८ २१३.८४\nअनुसूचित जाति ९०.१७ ४६.५२ ४३.५५\nअनुसूचित जमाती ६०.९१ ३१.४२ २९.४९\n१९६० साली प्राथमिक शाळांची संख्या ३३,००० होती ती १९८५ साली ५२,७०० झाली. या शाळांतली नावनोंदणी ३९.३ लाखांपासून ९०.३ लाख इतकी वाढली व शिक्षकांच्या संख्येतही सुसंगत अशी वाढ झाली. प्राथमिक शिक्षकांकरता प्रशिक्षणाच्या जास्त चांगल्या सुविधा पुरवण्यात आल्या व सक्तिच्या प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा सुधारण्याचे प्रयत्न एकसारखे चालू असतात. यथायोग्य वयोगटात इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाकरता होणारी नावनोंदणी ही ११० टक्के असून अनुसूचित जमातींमध्ये ती ८७ टक्के एवढी आहे. सहावी ते आठवी या वर्गाची नावनोंदणी ५७ टक्के असून पहिली ते आठवीतील नोंदणी ११६ लाख व त्या वयोगटाच्या ९०.५ टक्के इतकी आहे. नववी व दहावी या वरच्या वर्गाची नावनोंदणी घसरलेली असून १९८३-८४ सालचा अंदाज मुलगे ४५ टक्के, मुली २३ टक्के व एकूण ३४.६ टक्के असा आहे. किमान ५०० लोकसंख्या असलेल्या प्रत्येक खेड्यात आता प्राथमिक शाळा आहे. प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये समाजोपयोगी कार्याचा अंतर्भाव करून त्याचा विस्तार करण्यात आला आहे व एकंदरीने महाराष्ट्र राज्याने सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न समाधानकारकरीत्या सोडवला आहे. शालेय जीवनात प्रथम प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण झेपावे म्हणून विशिष्ट प्रेरके देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अनेक मुले गळतात.\nजागेच्या अभावामुळे अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांतील वर्ग पाळीपाळीने भरवले जातात. गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांच्या जागेबाबत सुधारणा झाली असली तरी इमारतींची देखभाल-डागडुजी नीट व प्रयोगशाळासाठी उपकरणे, खुर्च्या-टेबले-बाके वगैरे दर्जेदार शिक्षणाला आवश्यक गोष्तीची कमतरता आहे.\nएकशिक्षकी प्राथमिक शाळांची मोठी संख्या कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. १९८३-८४ मध्ये ५२,६०० शाळांपैकी १६,७२० शाळा या एकशिक्षकी प्राथमिक शाळा होत्या. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने या शाळांतून टप्प्याटप्प्याने दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक सरकार करीत आहे.\nयाच कालखंडात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ व त्याचाच संशोधन विभाग यांची स्थापना झाली. प्राथमिक व माध्यमिक शाळांकरता राज्याची राष्ट्रीय पाठ्यपुस्तके या विभागाच्या देखरेखीखाली तयार झाली. यामुळे पाठ्यपुस्तकांच्या दर्जात सुधारणा झाली व पालकांना येणाऱ्या खर्चात कपात झाली.\n१० +२ + ३ या शिक्षणाच्या ढाच्यामुळे इयत्ता अकरावी व बारावी याकरता वेगळ्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची गरज उत्पन्न झाली. हे मंडळ परीक्षा घेते परंतु सरकारच्या इराद्याप्रमाणेच अकरावी व बारावीचे वर्ग शाळातून न भरवता महाविद्यालयात भरवले जातात गुजरात व इतर राज्यांत हीच पध्दत आहे.\nमध्यंतरात, पदवी देणाऱ्या शिक्षक-प्रशिक्षक संस्थांची संख्या १९८३-८४ पर्यंत ५४ इतकी वाढली आहे व त्यात झालेली ९,००० विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शिक्षणाची गरज भागवायला पुरेशी आहे. पदवीखालील शिक्षक प्रशिक्षण संस्थाची संख्या १४८ असून त्यात १६,०० विद्यार्थ्यांची नावे नोंदवली आहेत.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in भूतकाळ आणि वर्तमान and tagged कला, कायदा, पुरुष, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य, माधुरी शाह, वाणिज्य, वास्तुशास्त्र, विज्ञान, विश्वविद्यालय, शिक्षण, शेतकी, संशोधन संस्था, स्त्री on जानेवारी 8, 2011 by संपादक.\n← वाईट वाटले, पण….. औंढ किल्ला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/inportance-of-buddha-purnima-113052500014_1.html", "date_download": "2019-06-15T21:33:40Z", "digest": "sha1:CNK3TFXJ6POLJK4XDREU2ITNGTIQRBFC", "length": 8262, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व", "raw_content": "\nबुद्धाची गणना दशावतारात केली जाते. इ. स. पूर्व 626 या वर्षातल वैशाखी पौर्णिमेला लुंबिनी उद्यानात (नेपाळचा तराई भाग) जन्मलेल्या गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून वेदकालीन यज्ञक्रियेतल्या पशुहहत्यांना, जन्मजात उच्च-नीचतेला लगाम घालण्याचे काम करत समजाला योग्य दिशा दाखविली. त्यामुळेच समाजात बहुजनांना दिलासा मिळाला आणि ते नव मानवतावादी धर्माकडे आकृष्ट झाले. कोसल देशाच्या या राजपुत्राचे (सिद्धार्थाचे) मातृत्व बालपणीच हरपले असले तरी त्याच���या मावशीने गौतमीने त्याचे पालनपोषण केले. योगायोगाने जरा, मृत्यू आणि दैन्याचे क्लेशकारक दर्शन त्याला घडल्यामुळे तो उद्विग्न झाला. काहीकाळ यशोधरेशी विवाह आणि पुत्र राहुलच्या जन्माने तो संसारात रमला. पण अखेर जीवनातील अंतिम सत्याच्या शोधात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यानी गृहत्याग केला. पुढील भटकंतीत बिंबीसार राजाशी भेट, यग्यांचे शिष्यतत्व, कठोर तपस्या केल्यावर ध्यान मार्गानं त्याला बोधगया येथे पिंपळवृक्षाखाली ज्ञानमार्गाचा साक्षात्कार झाला.\nदया, अहिंसा, शांती, मानवतावाद आणि समानता या चिरंतन तत्त्वांनी जीवनातल्या खडतरतेवर आणि दु:खावर मात करता येते हे त्याला समजले. पुढची 45 वर्षे भिक्षूसंघाची स्थापना करून या तत्त्वांचा त्यांनी प्रसार केला. भिक्षूणी संघाची स्थापना, कर्माधारित उच्च-नीचतेचा पुरस्कार बहुमतांनी संघांचे निर्णय घेणे आणि सर्वसामान्यांच्या पाली भाषेत धार्मिक ग्रंथांचे लेखन ही त्यांची कृतिशील पावले होती. पूर्व आशियातील अनेक देशांत आज हा धर्म फोफावला आहे. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर करताना बौद्ध धर्माची निवड केली. मानवी अक्षय मूल्यांचा अंगिकार आणि प्रसार करणार्‍या गौतम बुद्धांचे निर्वाण इ. स. पूर्व 543 मधील वैशाखी पौर्णिमेलाच झाले\nमराठी उखाणे See Video\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \n श्री गजानन महाराज नमस्काराष्टक ||\n श्री गजानन महाराज अष्टक\nचैत्यभूमीवर अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी, प्रशासन सज्ज\nडॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाच्या उंचीवरून आता वाद सुरु\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख नृसिंह जयंती: धन आणि यश प्राप्तीसाठी उपाय\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/69614199.cms", "date_download": "2019-06-15T21:51:50Z", "digest": "sha1:ZJYUQXPGTTVIVYK2AH4EVGHS5RAEMAO4", "length": 10098, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: ‘मठाधिपतींच्या एकाधिकारशाहीमुळे वाद’ - 'due to monarchy's monopoly issue' | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\nसुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री मारुतीबुवा कराडकर मठातील मठाधिपती व विश्वस्त यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे नाव घेत नाही...\nसुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री मारुतीबुवा कराडकर मठातील मठाधिपती व विश्वस्त यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे नाव घेत नाही. मंदिराच्या मठाधिपतींच्या एकाधिकारशाहीमुळेच हा वाद ओढावल्याचा आरोप या मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. या बाबत मठाचे विश्वस्त मोहनराव चव्हाण व अ‍ॅड. मधुकर पिसाळ यांनी शनिवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे\nबसवेश्वर संदेश यात्रेचे उद्या आगमन\nरेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्��� ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाताराः टेंभू योजनेचे पाणी कराडला देण्याची मागणी...\nसाताऱ्याचा निकाल ८६.२६ टक्के...\nसोलापूर इंटरसिटी वीकेंडला राहणार बंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/tik-tok-video-costs-life-of-a-youngster-in-shirdi/articleshow/69760697.cms", "date_download": "2019-06-15T22:04:03Z", "digest": "sha1:XCEJN6S3TQJ6IS4G2JDNXPGXKRZFEJYJ", "length": 15552, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "टिकटॉक व्हिडिओ: TIK-Tok Video : शिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला - Tik-Tok Video Costs Life Of A Youngster In Shirdi | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nशिर्डीतील हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी प्रतीक संतोष वाढेकर (वय १९, रा. शिर्डी) याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केल्यानंतर केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रतीक व त्याचे नातेवाइक टिक-टॉक अॅपसाठी पिस्तूलचा व्हिडिओ तयार करत असताना गोळी सुटून प्रतीकच्या छातीत लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nशिर्डीतील हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी प्रतीक संतोष वाढेकर (वय १९, रा. शिर्डी) याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केल्यानंतर केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रतीक व त्याचे नातेवाइक टिक-टॉक अॅपसाठी पिस्तूलचा व्हिडिओ तयार करत असताना गोळी सुटून प्रतीकच्या छातीत लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.\nप्रतीक वाढेकरच्या मृत्यूप्रकरणी त्याचा नातेवाइक सनी पोपट पवार (वय २०, रा. फलटण, सातारा), नितीन अशोक वाढेकर (रा. शिर्डी) असे अटक केलेल्या दोघा आरोपींचे नावे असून, एक जण फरारी असून, त्याचा पोलिस शोध घेत आहे. प्रतीक वाढेकर हा शिर्डीचा रहिवासी असला तरी बाहेगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. प्रतीक व इतर तिघांना शिर्डीतील हॉटेल पवनधाम येथे रुम घेतली होती. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रुममध्ये छातीत गोळी लागून प्रतीकचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिघेही रुममधून पळून गेले होते. हॉटेलमालकान�� ही माहिती दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये पळून गेलेल्यांची नावे असल्याने त्यांच्याविरुद्ध खून करणे, आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. मंगळवारी रात्री शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी आरोपींचा शोध सुरू केला. शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ लपून बसलेल्या सनी पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर नितीन अशोक वाढेकर याला पोलिसांनी पकडून दोघांकडे चौकशी केली. त्यात मृत प्रतीक वाढेकर व इतर तिघे रुममध्ये टिक-टॉक अॅपसाठी मोबाइलवरून व्हिडिओ तयार करत होते. सनी पवार याच्या हातात गावठी पिस्तूल होते. व्हिडिओ तयार करण्याच्या नादात सनी पवारकडून पिस्तूलमधून गोळी झाडली गेली. ही गोळी प्रतीकच्या छातीत घुसली, त्यामुळे सर्व जण पळून गेले, असे पोलिस तपासात समोर आले आहे.\n''प्रतीक वाढेकर व त्याचे नातेवाइक हे एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्या वेळी सनी पवार याच्याकडे गावठी पिस्तूल होते. पिस्तूलचा वापर करून तो टिक-टॉक व्हिडिओ करत होता. त्या वेळी पिस्तूल हाताळताना सनी पवारकडून गोळी सुटून ती प्रतीकच्या छातीत घुसून त्याचा मृत्यू झाला. पवार हा सातारा जिल्ह्यातील आहे. त्याने गावठी पिस्तूल कुठून आणले याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे.'' - सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपविभागीय अधिकारी, शिर्डी\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nअहमदनगरः ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, ३ ठार\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nरेशन दुकानात केव्ह��ही जा, धान्य घ्या\nमहापालिकेत आणखी एक कामगार संघटना\nलाचखोर लिपिकास पाच वर्षे सक्तमजुरी\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला...\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे...\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू...\nपंचावन्न वर्षांचे कारकून झाले दहावी उत्तीर्ण ...\nपहिल्याच पावसात रस्ता खचला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T20:44:30Z", "digest": "sha1:SOPUFDZY5X5NDYDWKZRW3NW7TG252X3F", "length": 4469, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिथुन मन्हास - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसहारा पुणे वॉरियर्स – सद्य संघ\n२४ गांगुली • ९ मिश्रा • २१ फर्ग्युसन • २३ क्लार्क • २९ इक्बाल • ३५ मन्हास • ६९ पांडे • ७३० सॅम्युएल्स • -- जाधव • -- खडीवाले • -- मजुमदार • -- सिंग • ६ राईट • १२ सिंग • ४९ स्मिथ • ६९ मॅथ्यूज • ७७ रायडर • -- राणा • -- गोमेझ • १७ उथप्पा • -- रावत • -- द्विवेदी • २ दिंडा • ३ शर्मा • ५ कुमार • ८ थॉमस • ११ कार्तिक • ३३ मुर्तझा • ६४ नेहरा • ९१ खान • ९४ पर्नेल • ९९ वाघ • -- उपाध्याय • प्रशिक्षक: आम्रे\nसहारा पुणे वॉरियर्स सद्य खेळाडू\nदिल्ली डेअरडेव्हिल्स माजी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/tag/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T20:58:46Z", "digest": "sha1:4WFXBZE5F7NNDQ5RIFSIKZSYCRI7MX7H", "length": 63093, "nlines": 339, "source_domain": "suhas.online", "title": "सह्याद्री – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nOn December 21, 2015 By Suhas Diwakar ZeleIn आपले सण, इतिहास, काही वाचण्यासारखं, दिवाळी अंक लेखन, मराठी, माझी खरडपट्टी.., MixedLeave a comment\nहे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. त्यासोबतच पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज राजवटी आपापल्या परीने जमिनीवर आणि समुद्रात आपला प्रभाव वाढवायचा प्रयत्न करू पाहत होत्या. ह्या सगळ्या संकटांना सामोरे जाण्याची कर्मकठीण जबाबदारी कोवळ्या वयात शंभूराजांवर येऊन ठेपली होती. स्वराज्याची चहूबाजूंनी होणारी कोंडी फोडणे, स्वराज्य अबाधित राखणे, स्वराज्याचा विस्तार करणे आणि हे कार्य कोणत्याही तडजोडीशिवाय तडीस नेणे हा संभाजी महाराजांचा ध्यास होता आणि आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत तो ध्यास त्यांनी सोडला नाही. अनेक इतिहासकार () शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना करतात. शिवाजी महाराज निर्विवाद श्रेष्ठ राज्यकर्ते होते, त्यांच्यासारखा दुसरा होणे शक्य नाही; पण अशी तुलना करून संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करणे निश्चितच अन्यायकारक आहे.\nमहाराजांची एकूणच कारकिर्द संघर्षपूर्ण होती. बघायला गेले, तर शंभूराजांची कारकिर्द जेमतेम नऊ वर्षाची. तीसुद्धा सदैव युद्धभूमीत किंवा युद्धाच्या विविध योजना आखण्यात गेली. त्यांना राजकारणाचा अनुभव इतका नव्हता, पण थोरल्या छत्रपतींची विचारसरणी, स्वराज्यासाठी केलेली राजनीती आणि युद्धनीती त्यांनी अगदी जवळून बघितलेली. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणारच, पण फारच कोवळ्या वयात त्यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी आल्याने राजकीय अनुभव पदरी नव्हताच. त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीची फार कमी कागदपत्रे उपलब्ध असल्याने अनेक गोष्टी कायमच्या काळाच्या पडद्याआड गेल्या. जी कागदपत्रे-नोंदी उपलब्ध आहेत, त्यात शत्रूंच्या गोटातील पत्रव्यवहार, नोंदी किंवा आपल्याकडील काही बखरी ज्यात शंभूराजांविरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतल्याची दिसते. संभाजीराजे व्यसनी होते, बाईलवेडे होते, त्यांच्यात योग्य निर्णयक्षमता नाही असे विविध आरोप त्यांच्यावर केले गेले. गेल्या पन्नास वर्षात मोठ्या प्रमाणावर महान व्यक्तींचे चरित्रलेखन झाले, ज्यात चरित्रकाराने चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचा समावेश करून ते चरित्र पूर्णत्वास नेलेले आहे. परंतु संभाजी महाराज त्यास अपवाद असावेत. पूर्णपणे एकांगी वाटणार्‍या ह्या नोंदी आणि त्यावरून लिहिल्या गेलेल्या बखरी किती शास्त्रोक्त असाव्यात, हा संभ्रम निर्माण होतोच. अर्थात ह्यालाही निवडक अपवाद आहेतच.\nमहाराजांचा जन्म किल्ले पुरंदरवर १४ मे १६५७ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आईचे कृपाछत्र हरपले. त्यांच्या सावत्र आईंंना – म्हणजेच सोयराबाईंना, स्वतःच्या मुलाला स्वराज्याचा वारस म्हणून पुढे करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती आणि त्यात शंभूराजे मोठा अडथळा होते. सोयराबाईंच्या अशा ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे, संभाजी महाराजांचे नकारात्मक चित्र थोरल्या महाराजांसमोर उभे केले, ह्यासोबतच पुढे अष्टप्रधान मंडळ वैचारिक विरोधक म्हणून सहभागी होत गेले. ह्या सततच्या अंतर्गत तक्रारी, कुरबुरी शंभूराजांच्या जिव्हारी लागल्या नसत्या तर नवलच. तरी हे सर्व होत असताना शिवाजी महाराजांनी एक पिता म्हणून, आपल्या भावी उत्तराधिकारी असलेल्या शंभूराजांची जडणघडण करण्यात बारकाईने लक्ष घातले. त्यांना लहानपणापासूनच संस्कृत भाषा पारंगत केले गेले. त्याच संस्कृतमध्ये संभाजीराजांनी पुढे अनेक रचना केल्या, ग्रंथलेखन केले.\nवयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांवर एक प्रसंग ओढवला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने स्वराज्यावर मोठ्या संख्येने आक्रमण केले आणि भविष्याचा विचार करता महाराजांनी युद्धातून माघार घेत मुघलांशी तह केला, तो तह म्हणजे ‘पुरंदरचा तह’ ह्या तहान्वये इतर अटींसोबत शिवाजी महाराजांनी मुघलांची मनसब स्वीकारावी, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली. महाराजांनी पुढील विचार करता ती मनसब स्वतः न स्वीकारता, आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या – म्हणजेच संभाजीराजांच्या नावे स्वीकारण्याचे मान्य केले. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा मुघलांची मनसबदारी स्वीकारली. पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी होईपर्यंत, संभाजीराजांना मुघल सैन्यात ओलीस ठेवण्याची अटदेखील महाराजांनी मान्य केली. पुढे ��का वर्षांने थोरल्या छत्रपतींना मुघलांकडून आग्रा भेटीचे निमंत्रण दिले गेले. सोबत संभाजीराजे होतेच आणि तिथेच महाराजांनी नजरकैदेतून सुटण्यासाठी पेटार्‍यातून पलायन केले, हे आपल्याला माहीत आहेच. आग्र्यात असलेल्या राजस्थानी कवींनी संभाजीराजांचे वर्णन काहीसे असे केलेले होते – “शिवाजीका एक नौ बरस का छोरा थो, वो रंगीला गोरागोरा स्वयंसुरत बहलीबहली थो”. आग्रा-महाराष्ट्र प्रवासात मुघलांना संशय येऊ नये म्हणून, संभाजीराजांना काही काळ मथुरेत ठेवण्यात आले. पुढे काही दिवस मुघलांनी संभाजी महाराजांचा शोध घेऊ नये म्हणून, शिवाजी महाराजांनी आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूची अफवा उडवून त्यांचे जिवंतपणी उत्तरकार्यही करून टाकले. ह्या घटनांचा दूरगामी परिणाम झाला नसेल तर विरळाच आणि इथूनच त्यांच्या बंडखोरी स्वभावाला एक पार्श्वभूमी मिळाली.\nस्वतःच्या अस्तित्वासाठी बळसामर्थ्य वापरणे हा त्यांनी निवडलेला पर्याय होता. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे कारभारी अष्टप्रधान मंडळ राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवून स्वराज्याचा कारभार नियंत्रित करण्याचा विचार करू लागले. शेवटच्या काही महिन्यात झालेल्या पारिवारिक आणि राजकीय मतभेदांमुळे संभाजी महाराजांचे नेतृत्व पूर्णपणे अकार्यक्षम आहे, असे एकमत झाले. ही बातमी कळताच संभाजी महाराज पेटून उठले. आपल्या हक्कावर गदा येऊ द्यायची नाही, असे ठरवून रायगडावर पोहोचून सर्व कारभार आपल्या नियंत्रणाखाली आणला. त्यांना त्यातून बडतर्फ करण्याचा कट केला गेला, पण तो त्यांनी अकबराच्या साहाय्याने उधळून लावला. दोषी प्रधान मंडळींना – म्हणजेच अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद ह्यांना सुधागडाच्या पायथ्याशी हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.\nस्वराज्याची धुरा हाती आल्यावर आपल्या वडिलांचे धोरण पुढे नेत दक्षिणी पातशाह्या एकत्रच राहिल्या पाहिजेत हा विचार त्यांनी दृढ केला. चहूबाजूंनी होणार्‍या मुघली आक्रमणावर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आघाड्या उघडल्या. ह्या आघाड्यांमध्ये औरंगजेबाला महाराष्ट्रात अक्षरशः खिळवून ठेवले आणि त्याच वेळी मुघलांची मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणांवर – म्हणजेच खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, पेडगाव, वर्‍हाड येथे मोठ्या प्रमाणावर लुटालू��� केली. इथे दक्षिणेत लढत असताना उत्तरेत औरंगजेबाच्या राजधानीवर परस्पर हल्ला करण्याचीसुद्धा योजना शंभूराजांनी बनवली होती आणि ती त्यांनी रामसिंग कछवा ह्यांना संस्कृत पत्राद्वारे कळवली होती. ती योजना काही कारणास्तव पूर्णत्वास गेली नाही, पण संस्कृत भाषेतील पत्रामुळे ती गोपनीय राहिली. बंडखोर शहजादा अकबरला त्याच वेळी संभाजीराजांनी आश्रय दिल्याने औरंगजेबाचा अजून भडका उडाला आणि त्याला आपली पगडी उतरवून संभाजीराजांना पकडण्याची किंवा ठार मारण्याची प्रतिज्ञा करावी लागली.\nहसन अलीसारखा मातब्बर सरदार कोकणातून पळवून लावणे, रामसेज किल्ला तब्बल ५ वर्ष लढवणे, मुघलांचे आक्रमण अंगावर घेऊन सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून उत्तर फिरंगणावर हल्ला करणे, पोर्तुगीजांनी गोव्यातील फोंड्यावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न साफ हाणून पाडणे, सिद्दीच्या जंजिर्‍यावर धडक देऊन, सरतेशेवटी किल्ला पाडण्यासाठी समुद्रात सेतू बांधणे, कुतुबशाही आणि आदिलशाही पडल्यावरही, विजापूरकरांच्या मदतीसाठी स्वराज्याचे सैन्य पाठवणे, कासिमखान, बहादूरखान यासारख्या मातब्बर सेनापतींना युद्धातून सपशेल माघार घ्यायला लावणे, कल्याण-भिवंडीकडे आलेला हसनअली खान, रणमस्तखान, बहादूरखान यांना दिलेला लढा… अशा अनेक प्रसंगांतून आपल्याला शंभूराजांच्या धैर्याची, जिद्दीची आणि गौरवशाली परंपरेची चुणूक दिसून येते. महाराष्ट्रभर पसरलेल्या मुघल सैन्याशी सतत नऊ वर्षे टक्कर देणार्‍या सैन्याला कायम कार्यप्रवृत्त ठेवणे हा अव्वल राजनीतीचा भाग होता.\nस्वराज्याच्या संरक्षणासाठी भक्कम आरमार असण्याच्या शिवाजी महाराजांच्या स्वप्नालासुद्धा संभाजी महाराजांनी योग्य आकार दिला. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना १६ मे १६८२ला पाठवलेल्या पत्रानुसार स्वराज्याच्या आरमारात त्या वेळी ६६ युद्धनौका, ३०-१५० टनांची ८५ गलबते, ३ शिडांची गुराबे ह्यांचा समावेश होता.\nसंभाजी महाराजांच्या ह्या धडक मोहिमेचा धसका घेतलेल्या औरंगजेबाने सरतेशेवटी फितुरीचे अस्त्र वापरले. महाराजांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीत कवी कलशांचे सतत वाढते महत्त्व लक्षात घेता, काही लोकांना भडकावण्यात आले आणि फितुरी झाली. अशाच एका मोहिमेवरून परतताना संगमेश्वर येथील सरदेसाईंंच्या वाड्यात संभाजीराजे आण�� त्यांचे सहकारी पकडले गेले. ह्या अटकेनंतर आपले काय होणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा आणि कवी कलशांचा अमानुष छळ आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या याच्या विस्तृत वर्णने आपण अनेक कादंबर्‍यांतून वाचली आहेतच. मरणाला धीरोदात्तपणे सामोरे जाणे सामान्य माणसाच्या हातून घडणे शक्य नाही. मरणाला मिठीत घेऊन ते मोक्षाला गेले. स्वराज्याचे रक्षण करता करता आपल्या प्राणांची आहुती देण्याचे महाभाग्य संभाजीराजांना लाभले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच खर्‍या अर्थाने दिल्लीशी महाराष्ट्राची झुंज सुरू झाली आणि मुघल सत्ता विलयाला गेली.\nतुळापूर – संभाजी महाराजांचे स्मारक\nकेशव पंडितांनी लिहिलेल्या ‘राजारामचरितम्’ ग्रंथात संभाजीराजांचे एका शब्दात सार्थ वर्णन केले, ते असे –\nमहाराजेन पिश्रास्य घातुकेन महीभृताम् |\nश्रीशिवछत्रपतिना सिंहासन निषेदुष्णा ||५||\nसंभाजीकेन च भ्राता ‘ज्वलज्ज्वलनतेजसा’ |\nविलुंठितेषु सर्वेषु पौरजानपदेषुच ||६||\nअर्थ : सिंहासन स्थापनेच्या तीव्र इच्छेने महिपालांचा पाडाव करणारा त्याचा पिता श्रीशिवछत्रपती व ज्वलज्ज्वलनतेजाप्रमाणे चमकणारा भाऊ संभाजी विरहित असलेला राजाराम.\nज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – लेखक सदाशिव शिवदे (उपलब्ध प्रत्येक बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण शंभूचरित्र)\nजनसेवा समिती विलेपारले अभ्यासवर्ग : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे (५ ऑक्टोबर, २०१४)\nअभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते : निनादराव बेडेकर, पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे\nप्रचि १ साभार मालोजीराव जगदाळे, प्रचि २ साभार कौस्तुभ कस्तुरे आणि प्रचि ३ साभार Wikipedia\nमला प्रत्यक्षात इतिहासाची गोडी लावणारे निनादराव यांचा आमच्यासाठी घेतलेला हा शेवटचा अभ्यासवर्ग. शिवइतिहासाला वाहून घेतलेल्या त्या इतिहासकाराच्या जाण्याने एक भलीमोठी पोकळी आज निर्माण झाली आहे. त्यांनी शिवाजी महाराजांवर बोलत राहावे आणि आम्ही सर्वांंनी तासनतास ते ऐकत बसावे, अशी मैफल आता होणे नाही. त्या इतिहासकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/|\\_\nत्यांची एक आठवण :\nपूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१५\nगेल्यावर्षी मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या निमित्ताने सेनापतींची (रोहन चौधरी) प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या भेटी आधीही रोहनचा ब्लॉग वाचत होतोच, त्याने केलेली सह्यभ्र���ंती बघून/वाचून, मला सह्याद्रीची जास्त ओढ लागली. मेळाव्यात असंच गप्पा मारताना, त्याने मराठी ब्लॉगर्स ट्रेकची कल्पना मांडली होती. आपल्या मराठी ब्लॉगर्समध्ये बहुसंख्य ब्लॉगर्संना भटकंती आणि विशेषतः शिवाजीमहारांच्या गड-किल्ल्यांची भटकंती आवडत असल्याने ही कल्पना सगळ्यांनी उचलून धरली होती. त्याप्रमाणे रोहनने १७ जुलै रोजी,विसापूर येथे पहिला मराठी ब्लॉगर्स ट्रेक आयोजित केला होता. त्यावेळी सगळ्यांनी उत्साहात नावनोंदणीदेखील केली होती, पण एक-एक करत सगळे गळू लागले आणि शेवटी आम्ही फक्त ६ जण, विसापूर ट्रेकला गेलो आणि भरपूर धम्माल केली. सांगायचा मुद्दा हा, की तो दिवस माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. एक तर खुद्द सेनापतींच्यासोबत किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य मिळालं आणि दुसरं कारण म्हणजे, खुप खुप चांगले मित्र मिळाले. 🙂\nत्या दिवसानंतर आम्ही सर्वांनी एकत्र किती गड-किल्ले सर केले, त्याची गणतीचं नाही. ह्या वर्षीदेखील १७ तारखेला तसाच ट्रेक जमवता येतंय का, ते बघत होतो. अनायासे रविवार आला. दिपकला आधीच सांगितलं होत, ज्या दिवशी आपण सगळे पहिल्यांदा भेटलो होतो, तो दिवस तसाचं साजरा करायचा, जसा एका वर्षापूर्वी केला होता. खुप पर्याय आमच्यासमोर होते, एकमेकांना ईमेल्स सुरु झाले. इथे जाऊया का, तिथे जाऊया का, असं करत करत शेवटी नाणेघाट नक्की केला. 🙂\nमी, दिपक, सागर, भारत, देवेंद्र, आका आणि प्रतिभा वहिनी, असे सात जण नक्की झालो. सेनापती दुसऱ्या दिवशी दुबईला जाणार होते, त्यामुळे त्यांना यायला जमले नाही. त्यात मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. पावसाच्या गोंधळामुळे मला पोचायला तब्बल ४५ मिनिटे उशीर झाला :(, पण गाडी असल्याने काही काळजी नव्हती. मी येईपर्यंत ठाण्याच्या प्रसिद्ध अशोक हॉटेलमध्ये, सगळ्यांनी नाश्ता उरकून घेतला आणि मला पोहे आणि उपमा पार्सल करून घेतले. बरोब्बर ७ वाजता आम्ही ठाण्याहून निघालो. कल्याणच्या रस्त्याने पार कंबरडेच मोडले, गाडीचे आणि आमचेही. मुरबाडहून पुढे, वैशाखिरे गावातून थोडीपुढेचं नाणेघाटाची वाट सुरु होते. रस्त्यावरचं तुम्हाला नाणेघाट –>असा दिशादर्शक दिसेलचं. तिथे आम्ही गाडी पार्क केली. आधीच ३-४ गाड्या तिथे उभ्या होत्या. त्यामुळे खूप सारी मंडळी, ह्या वाटेवर आहेत हे ताडले. साधारण ९:१५ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. वात��वरण एकदम प्रसन्न होतं. आकाशात ढगांची दाटीवाटी सुरु होती. हिरवागार निसर्ग त्या मंद हवेत, डौलाने डुलत होता. जोरदार पाऊस पडणार, म्हणून आम्ही खुश होतो.\nवैशाखिरे गावातून नानाच्या अंगठ्याचे पहिले दर्शन...\nआमच्या ह्या छोटेखानी ग्रुपला लीड करत होती, प्रतिभा आनंद काळे. ओजसच्या बाळंतपणानंतर वहिनींचा हा पहिलाचं ट्रेक. त्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यांनी आम्हाला चालता चालता थोडीफार माहिती दिली. जीवधन करून नाणेघाट करता येतो असे सांगितले. तेवढ्यात उजव्या बाजूला, नानाचा अंगठा धुक्यातूनवर डोके वर काढू लागला. सगळ्यांचे कॅमेरे ते नयनरम्य दृश्य टिपण्यात मग्न झाले. आम्हाला आमचे ध्येय दिसतं होते. वाट सोप्पी होती, पण लांबलचक होती.\nसेनापतींच्या ब्लॉगवर याबद्दल वाचले होतेचं. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारास सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. या मार्गाचे एक टोक वर जुन्नरच्या दिशेला, तर दुसरे खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. ह्या घाटाचा वापर करण्यासाठी व्यापारांकडून जकात वसूल केली जायची. त्यासाठी घाटाच्या सुरुवातीला एक मोठ्ठे दगडाचे रांजण ठेवले आहे. त्यात नाणी/पैसे गोळा केले जायचे, म्हणून ह्याला नाणेघाट असं म्हणतात. ह्या जकातीच्या बदल्यात व्यापारांच्या सामानाला, सैन्याद्वारे सुरक्षा पुरवली जायची. त्या सैन्यासाठी घाट मार्गात अनेक लहान-मोठ्या गुहा आणि पाण्याची टाकी खोदलेली आहेत. घाटाच्या वरच्या बाजूला गावातून पक्का रस्ता आहे, जिथून तुम्ही गाडीने नाणेघाटात येऊ शकता.\nफोटो खूप झाले, आता पटापटा चालते व्हा….\nनाणेघाट - मुख्य वाट\nआम्हाला नाणेघाटात पोचायला पावणे तीन तास लागले. रमत गमत, फोटोसेशन करत आम्ही वर पोचलो. तिथून खाली नजर टाकली आणि दूर कुठे तरी लांब, गावाचं एक छोटं अस्तित्व आणि हिरवीगार निसर्गाची दुलई इतकंच दिसतं होत. आम्हाला जग जिंकल्यासारखा आनंद झाला होता. आम्हाला वाटलं वर चढताना पाऊस पडेल, पण वरुणराजा नाराज दिसतं होता. आम्ही घामाने पुरते भिजलो होतो, पाऊस पडला नाहीचं. नाणेघाटाच्या मुख्य व्यापारी मार्गाने आम्ही वर निघालो, तेव्हा हळू हळू पाऊस सुरु झाला. तिथे ट्रेकर्सची () भरपूर गर्दी होती, जत्रा भरली होती असे म्हणा हवंतर. काही उत्साही वयस्कर मंडळीदेखील तिथे होती. आम्ही गणेशाचे दर्शन घेऊन, खादाडी करायला बसलो. ब्रेड-श्रीखंड-जाम आणि मक्याचा चिवडा-लेमन भेळ एकत्र करून, मस्त पोटभर जेवलो. एव्हाना पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली होती. सगळीकडे दाट धुके दाटले होते. थोडी भटकंती केली, मस्त गरमागरम चहा घेतला. २ वाजले आम्हाला परतीच्या वाटेवर निघायचं होतं, तिथून निघावं असं वाटत नव्हतं…..पण 😦\nकातळात खोदलेले पाण्याचे टाके….\nनाणेघाट – मुख्य वाट..\nधुक्यात हरवलेली नाणेघाटामधली मुख्य वाट …\nपरत येताना जबरदस्त पाऊस सुरु झाला.. पाण्याचे लोट डोंगरावरून खाली बदाबदा कोसळत होते…. 🙂\nपाण्याचे लोट 🙂 🙂\nघाटाचे ते दृश्य डोळ्यात सामावून घेत, गप्पागोष्टी करत आम्ही लगबगीने खाली उतरू लागलो. पावसाचा जोर प्रचंड होता. शुभ्र पाण्याचे लोटच्या लोट डोंगरावरून खाली कोसळत होते. आम्ही २ वाजता खाली उतरायला सुरुवात केली आणि अडीच तासात खाली पायथ्याशी पोचलो. नानाचा अंगठा धुक्यात हरवून गेला होता. तिथे खूप पाऊस पडत होता. बाजूला जीवधन पठारावर असलेला खडा पारसी सुळका आम्हाला खुणवत होता. त्याला लवकरचं येतो भेटीला, असं सांगून मुंबईच्या दिशेने सुसाट निघालो.\nसंपूर्ण दिवस सार्थकी लागला होता. अजिबात थकवा जाणवत नव्हता. याचवेळी आम्ही ठरवले, की जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी असाचं एक ट्रेक आयोजित करायचा आणि त्यात जमेल तितक्या ब्लॉगर मित्रांना घेऊन जायचं. सेनापतींनी सुरु केलेली ही प्रथा, आम्ही सुरु ठेवायचा नक्की प्रयत्न करू. \nट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली\n३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल 😦 मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी एखाद्या किल्ल्यावर जाव. शांत थोडावेळ निवांत कुठल्यातरी गडाच्या तटबंदीवर, उंच टेकडीवर बसाव आणि डोळे बंद कराव आणि मोठा श्वास घ्यावा. मग ठरवल की ३१ च्या रात्री करायचा ट्रेक रविवारी २ जानेवारीला करायचा. गड ठरलाच होता माहुली (आसनगाव)\nकिल्ले माहुली, मुंबई-नाशिक हाय वे जवळ आहे. मुंबईहून इथे लोकल ट्रेनने येता येतं किवा ���ाय वे वरुन. ट्रेनने सेंट्रल रेलवेच्या आसनगाव स्टेशनला उतरून एसटीने किवा रिक्षाने माहुली गावापर्यंत पोहचता येत. ते अंतर अंदाजे ६ किमी आहे. गावात असलेल्या गीताभारती मंदिराच्या मागून किल्ल्याकडे जाण्याची पायवाट आहे. सगळीकडे मार्किंग्स असल्यामुळे रस्ता शोधायला कष्ट घ्यावे लागत नाहीत. मंदिराच्या इथूनच किवा ट्रेनमधूनच तुम्हाला प्रसिद्ध नवरा, नवरी आणि भटोबा सुळके दिसतील.\nनवरा, नवरी आणि भटोबा सुळके (भंडारगड)\nहाच तो प्रसिद्ध धबधबा..मी इथे २००८ मध्ये गेलो होतो\nह्याच किल्ल्यावरुन येणारा एक प्रसिद्ध धबधबा आहे. जिथे वॉटर रॅपल्लिंग केल जात. मी १० ऑगस्ट २००८ ला तिथे गेलो होतो, पण किल्ल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे आज किल्ल्यावर जाण्याचा योग आला, हि अपार समाधानाची गोष्ट होती.. रोहन आणि अनिशने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित गर्दी होती. खूप जण आम्हाला वाटेत भेटलेसुद्धा. त्यात दुकल्यांची म्हणजेच मराठीत आपण कपल, जोड्या वगैरे म्हणतो ती होती. (मायला कसली हौस ती प्रेमाची, रस्ताभर चाळे करत जातात नालायक) x-(\nभंडारगड, माहुली आणि पळसगड…\nअसो, बघायला गेलं तर हा गड फार नशीबवान आहे. साक्षात महाराजांनी लहानपणी इथे काही दिवसांसाठी वास्तव्य केले होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. इतिहासात ह्या किल्ल्याची अजून एक नोंद सापडते ती पुरंदरच्या तहात. ह्या तहामध्ये महाराजांना २३ किल्ले मोघलांना द्यावे लागले होते. तहानंतर अवघ्या अडीच वर्षात महाराजांनी हे २३ किल्ले जिंकलेच, त्यात भर म्हणून अजून २०० हून जास्त किल्ले स्वराज्यात सामावून घेतले.\nगड चढायला सोप्पा आहे पण ते चढून जाण्याचा अंतर खूप जास्त होत. गेले ३ महिने ट्रेक बंद असल्यामुळे खूप दमछाक होत होती. लाल माती आणि त्यावर असलेले ते गुळगुळीत गोटे आम्हाला खूप वेळा पाडण्याचे प्रयत्‍न करीत होते. शेवटी वाटेत थांबत थांबत वर पोचलो. शेवटची शीडी चढून आम्ही गडाच्या माथ्यावर पोचणार याचा खूप आनंद झाला. तिथेच बाजूला असलेल्या एका मोठ्या दगडावर मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि उघडून त्या दरीत डोकावलो आणि आपण केलेल्या परिश्रामाचे चीज झाले असा म्हणून मनोमन सुखावलो 🙂 सगळा थकवा नाहीसा झाला. एक वेगळाच उत्साह अंगी संचारला. तिथे दोन तीन ग्रूप्स आधीच आले होते. त्यांनी आम्हाला महादरवाज्याकडे कसे जायचं वगैरे सांगितले.\nकमान महादरवाज्याची.. इथे अजुन फोटो काढू शकलो नाही 😦\nपाण्याच टाक..एकदम स्वच्छ आणि थंड पाणी 🙂\nथोड अंतर चालताच डाव्या बाजूला पाण्याच एक टाकं आहे, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही. आम्ही त्या गार गार पाण्यात हात पाय धुवून मस्त फ्रेश झालो. गडावर झाडी खूपच वाढली आहे आणि त्यात पायवाट चुकण्याची खूपच शक्यता होती. मग आम्ही महादरवाज्याकडे निघलो. तिथे उर्दू शिलालेख आणि शिवलिंग बघितले. इथे जे पाण्याचे टाके आहे, त्यात एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी असत. “पण तिथुनच बाजूला असलेल्या महादरवाजा आणि देवड्या यात प्रचंड घाणीच साम्राज्य होत. पिशव्या, उरलेल जेवण, हाड्, थर्मकोलच्या प्लेट्स… रोहन बोलला त्याप्रमाणे हा पिकनिक स्पॉट आहे याची खात्री पटली.” 😦\nखा रे खा 🙂\nमग आम्ही थोड खाउन घ्यायचं ठरवलं. सगळ्यांत स्पेशल डब्बा होता “ज्यो”चा, मस्त गाजराचा हलवा. मग आम्ही तो डबा एक एक घास करत खाउ लागलो. नो डाउट मी आणि दीपक ने जास्त ताव मारला त्यावर, कारण तो खरच खूप छान झाला होता. मग तिथून आम्ही निघालो भंडारगडाकडे. मध्ये एक जुनाट मंदिर/वाडा बघितला, त्यात मध्यभागी एखादी मूर्ती असावी पण सगळी पडझड झाली होती. समोरच एक छोट तळ आहे तिथून पुढे दहा मिनिटे पुढे चालत गेलो की भंडारगड सुरू होतो एक दरी ओलांडून पुढे गेलो की पुढे नवरा, नवरी आणि कल्याण दरवाजा, पण तिथे आम्ही जाउ शकलो नाही कारण आमच्याकडे रोप नव्हता. 😦 नवरा, नवरीला दुरुनच शुभेच्छा देत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.\nगड चढायला तीन साडे तीन तास लागले, पण आम्ही एक तास ४५ मिनिटात उतरून खाली आलो. मस्त हॅण्डपंपवर हात पाय धुवून गरमागरम पोहे आणि चहा मारला 🙂 आणि मग घरी पोचलो रात्री १० ला.\n२०११ मधला हा पहिला ट्रेक. आशा करतो की असे नवनवीन किल्ले ह्या वर्षात फिरता येतील. 🙂\nमहाराजांच्या कारकिर्दीची साक्ष देणारे हे किल्ले, आपला इतिहास त्या अभेद्य तटबंदीतून ताठ मानेने सांगतात, भरभरून बोलतात. फक्त तो इतिहास ऐकायची इच्छाशक्ति हवी. पिकनिक करायला रेसॉर्टस, हॉटेल्स पडली आहेत. तिथे हवा तो धुमाकूळ घाला, पण किल्ल्यावर नको. अश्या किल्ल्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे. कसं वाटत असेल महाराजांना, आपल्या किल्ल्याची अशी दुरवस्था पाहताना ज्या किल्ल्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे लढले, आपल्या जिवाच रान केललं. तिथे आपण साधी स्वच्छता सुद्���ा राखु शकत नाही. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. असं नका करू, विनंती करतो. नाही तर पुढल्यावेळी असे चाळे करणाऱ्यांना, आमचे चाळे सहन करावे लागतील.\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-congress-manapa-election/", "date_download": "2019-06-15T21:06:15Z", "digest": "sha1:YCYTUXMXVEANSHXLJZDNSQM4NFTJVI2U", "length": 19612, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "काँग्रेसचं पाऊल पुढं...", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्र��थमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nउमेदवारी अर्जाचे वाटप सुरू 35 इच्छुक लाईनीत\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीच्या मैदानात कासवगतीने चाल खेळणार्‍या काँग्रेसने एकदमच वेग घेत एक पाऊल पुढे टाकले. उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू करत काँग्रेसने महापालिका निवडणूक प्रक्रियेत इतरांपेक्षा आघाडी घेतली आहे. पहिल्याच दिवशी 35 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नगरचे मैदान ढवळून काढले असताना काँग्रेस मात्र गारद असल्याचे चित्र होते.\nकाँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, सत्यजित तांबे आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी गत आठवड्यात शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर कालपासून (गुरूवार) काँग्रेसने उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू केले. पक्षाने दोन निरीक्षक नियुक्त केले असून ते आज (शुक्रवारी) नगरात येत आहेत. पक्षाची नग��मधील स्थिती अन् इतर राजकीय घडामोडीची माहिती घेतल्यानंतर ते प्रदेशला अहवाल देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची किंवा कसं याचा निर्णय घेतला जाईल. उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. पाच दिवस ही प्रक्रिया सुरू राहिलं. त्यानंतर पक्षाकडे आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल. पक्षाचे नेते विखे पाटील आणि थोरात,तांबे एकत्रित बसून निर्णय घेतील अशी माहिती चव्हाण यांनी दिली.\nकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचे आणि कोतकर-जगताप कुटुंबाचे कधीच सूत नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्ये चव्हाण विरुद्ध कोतकर समर्थक असा वाद कायम राहिलेला आहे. शहर जिल्हाध्यक्ष असल्यामुळे संघटनात्मक अधिकार चव्हाण यांच्याकडे आहेत. मात्र अद्याप केडगाव परिसरातील कोतकर समर्थकांना एकत्र आणण्याची जबाबदारी ते पेलू शकलेले नाहीत. गेल्या चार वर्षांत शहरात काँग्रेसची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आता पूर्णतः विखे पाटील, थोरात आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांच्यावर पूर्णतः भिस्त आहे.\nकाँग्रेसची सध्याची शहरातील अवस्था विखुरलेली आहे. गटबाजीने या पक्षाला शहरात पोखरले आहे. केडगाव परिसरात या पक्षाचे नाणे खणखणीत वाजत असे. मात्र कोतकर कारागृहात असल्याने केडगाव काँग्रेससाठी सुनेसुने झाले आहे. आम केडगावकर दुरावल्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हे ओळखूनच राष्ट्रवादीनेही काँग्रेसबाबत हात आखडता घेतला आहे. आता विखे-थोरात-तांबे यांनी करामत केली तरच काँग्रेसचा वारू जोरात वाटचाल करेल असे चित्र आहे.\nकाँग्रेस उमेदवारी अर्जात गुन्हेगारी, पक्षाचे सभासदत्व, नाव, पत्ता, कोणत्या वार्डातून उमेदवारी करण्यास इच्छुक आहात असे मुद्दे आहेत. हे मुद्दे पाहता काँग्रेसने गुन्हेगारीची माहितीही संकलीत करण्यास सुरूवात केल्याचे समजते.\nसरकारच्या मर्जीनं होतेय शेतकऱ्यांची लूट\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nअ‍ॅक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचं आज वृद्धापकाळाने निधन\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nआयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची आठ तास कसून चौकशी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nबुद्धपौर्णिमेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्रात प्राणीगणना निलगाय, बिबटे, कोल्ह्यांचे झाले दर्शन\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-84/", "date_download": "2019-06-15T21:07:14Z", "digest": "sha1:FOSR6V2LYDEF7J6LFIHP4Y57AYIKICLC", "length": 15251, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निमात 'टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क' द्वारे कार्यशाळा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा ��ाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nनिमात ‘टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क’ द्वारे कार्यशाळा\nनिमात ‘टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क’ द्वारे कार्यशाळा\nसातपूर |प्रतिनिधी निमाच्या वतीने व ‘ टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क द्वारे ‘ व्यावसायिक कार्यपध्दतीत सुधारणा या विषयावर परिचयात्मक कार्यशाळेचे आयोजनकरण्यात आले आहे.\nनिमा हाऊस, सातपूर येथे आज (दि.२१) दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत आयोजित कार्यशाळेत मिलींंद कोतवाल हे मार्गदर्शन करणार आहेत.\nश्री. कोतवाल हे ‘टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क’ या पुस्तकाचे लेखक असून अभियंता, व्यवस्थापन शास्त्रातील तज्ञ, व्यावसायिक आहेत.\nसदरची कार्यशाळा उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापन शास्त्रातील अभ्यासक, विद्यार्थी यांसाठी अतिशय उपयुक्त असून गुणवत्ता, मूल्य व व्यवसायातील अन्य बाबी संदर्भात श्री. कोतवाल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.\nउद्योेजकांनी कार्यशाळेस मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण,शशिकांत जाधव व नितीन वागस्कर, कैलास आहेर, किरण पाटील व सुधाकर देशमुख यांनी केले आहे.\n२१ सप्टेंबर २०१८ , ई-पेपर , नाशिक\nसंतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले\nजळगाव ई पेपर (दि 16 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 16 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 16 जून 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 16 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nस्त्रीयांना समजून घेत त्यांना मदत करण्यातच पुरूषार्थ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नवरात्री, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील ह���णार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nजळगाव ई पेपर (दि 16 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 16 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 16 जून 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 16 जून 2019)\nसंतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/608", "date_download": "2019-06-15T21:58:29Z", "digest": "sha1:WWCWUXASI3R7MV45PD35CS3LR2YRU7UM", "length": 28004, "nlines": 115, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संशोधन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार\nआनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील त्यांच्या घराच्या समोरच्या एका खोलीत शिरलो अन् नजर हटणार नाही अशी माझी अवस्था झाली नितीनचा पुस्तकांच्या त्या स्वर्गात येण्याचा अनुभव नेहमीचा असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तो मला सोलापूर शहराचा वारसा दाखवत असल्याचा आनंद होता, तर मी त्या अभ्यास मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्तके अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती आणि ते तर मंदिराचे बाह्यरूप होते. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, शिखर... सारे मंत्रमुग्ध करणारे. सर्वत्र मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे... मंदिराचे अंतराळ अन् गर्भगृह अशी दहा बाय वीसची ती खोली अंगावर रोमांच निर्माण करत होती. आनंद कुंभार यांचे वय पंचाहत्तरीच्या जवळपास... मन मात्र पंचविशीतील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. मी धाडसाने ‘किती पुस्तके आहेत नितीनचा पुस्तकांच्या त्या स्वर्गात येण्याचा अनुभव नेहमीचा असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तो मला सोलापूर शहराचा वारसा दाखवत असल्याचा आनंद होता, तर मी त्या अभ्यास मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्त��े अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती आणि ते तर मंदिराचे बाह्यरूप होते. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, शिखर... सारे मंत्रमुग्ध करणारे. सर्वत्र मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे... मंदिराचे अंतराळ अन् गर्भगृह अशी दहा बाय वीसची ती खोली अंगावर रोमांच निर्माण करत होती. आनंद कुंभार यांचे वय पंचाहत्तरीच्या जवळपास... मन मात्र पंचविशीतील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. मी धाडसाने ‘किती पुस्तके आहेत’ असे विचारले. ‘असतील सात-आठ हजार.’ ‘बापरे इतकी’ असे विचारले. ‘असतील सात-आठ हजार.’ ‘बापरे इतकी’ असे मी म्हणाल्यावर कुंभार म्हणाले, ‘कोठे कोठे ठेवणार’ असे मी म्हणाल्यावर कुंभार म्हणाले, ‘कोठे कोठे ठेवणार त्यामुळे 1950 पूर्वी प्रसिद्ध झालेली एक हजार दुर्मीळ पुस्तके पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली त्यामुळे 1950 पूर्वी प्रसिद्ध झालेली एक हजार दुर्मीळ पुस्तके पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली\nजयंत भालचंद्र उदगावकर – पार्किन्सनवरील उपचाराच्या शोधात\nप्रा. जयंत उदगावकर प्रथिन संरचनेतील बिघाडासंबंधात संशोधन करत आहेत. त्याची मदत अल्झायमर, पार्किन्सन अशा आजारांवरील उपचारात होणार आहे. प्रा. उदगावकर सध्या पुण्याच्या 'आयसर'चे संचालक आहेत. जयंत भालचंद्र उदगावकर यांचा जन्म 22 मार्च 1960 या दिवशी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी हायस्कूल येथे झाले तर रसायनशास्त्रातील पदवीचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यांनी रसायनशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळाले. त्यांनी चेन्नई आयआयटीमधून एम एससी मिळवल्यावर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात 1986 साली पीएच डी केली. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात पोस्टडॉक्टरल फेलोशिप मिळवल्यावर प्रथिन आकार संरचना (Protein folding) या क्षेत्रात संशोधन केले. ते परदेशात न थांबता भारतात परत आले आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (टीआयएफआर) च्या बंगलोर येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बॉयालॉजिकल सायन्सेस’ येथे रीडर म्हणून रुजू झाले. तेथेच त्यांना सहप्राध्यापक, प्राध्यापक व विभागप्रमुख होण्याची संधी मिळाली. त्यांच्यावर त्या संशोधन केंद्र प्रमुखपदाची जबाबदारी 1997 साली सोपवण्यात आली. ते पुण्याच्या इं��ियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या संस्थेचे संचालक म्हणून 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यरत आहेत.\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.\n‘थिंक महाराष्ट्र’ला शोध अाहे तो कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येकवेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतात. जव्वाद पटेल हा त्या गटात मोडतो.\nत्याला रोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा येई. पण नियमित क्लासला जाणे भाग होते. मग हा पठ्ठ्या पहाटे अलार्म वाजला, की बिछान्यातूनच गिझरला अादेश देई. ‘चल पाणी तापवायला घे’ तो बिछान्यात असेपर्यंत त्याचा गिझर गरम आणि थंड पाण्याची योग्य मात्रा घेऊन पाणी तापवायचा. तो अंघोळ करायला गेला की टोस्टरला हुकूम द्यायचा - ‘आंघोळ होत आली आहे. ब्रेड टोस्ट करून घे.’ टोस्टर त्याचे म्हणणे गपगुमान ऐके.\nतो तेव्हा केवळ अाठवीत होता\nपुढे तो उच्च शिक्षणासाठी हैद्राबादेला गेला. तिथे हॉस्टेलवर घरगुती जेवण कोठून मिळणार तो तिथेही यंत्रांना हुकूम देऊन फर्माईशी पूर्ण करून घेई. तो कॉलेजमधून हॉस्टेलसाठी निघाला की फोनवरून घरातील कुकरला सूचना देई. ‘दोन माणसांचं भात-वरण लाव.’ कधी कधी तर मसालेभात किंवा लेमन-राईचीसुद्धा फर्माईश असे. तो हॉस्टेलवर पोचेपर्यंत त्याच्या कुकरने गरमागरम जेवण तयार ठेवलेले असे. भारी गमंत ना\nशाळेत फटाके फोडून शिक्षकांना त्रास द्यायचा असो किंवा लोकांची पाण्यासाठीची तगमग पाहून निर्माण केलेले हवेतून पाणी काढायचे यंत्र असो तो त्याला हव्या त्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करत राहीला. तो - तेवीस वर्षांचा जव्वाद पटेल\nसजीवाची आई ही भूमाता आहे. तिचेच आरोग्य धोक्यात आले आहे, तर माणसांचे व सर्व जीवसृष्टीचे आरोग्य का धोक्यात येणार नाही प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का नाहीतर, पुढील पिढ्या विद्यमान पिढ्यांना माफ करणार नाहीत.\nहॅकथॉन : नवप्रवर्तनाची नांदी\nज्या इंग्रजी शब्दांचा समाजाच्या रोजच्या संवादातील वापर लक्षात येण्याजोगा गेल्या काही वर्षांत वाढला ���हे त्यात ‘इनोव्हेशन’ या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. नव्या संकल्पना, पद्धती किंवा नवी उत्पादने वा उपकरणे यांच्या माध्यमातून स्थापित व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे इनोव्हेशन. चाकोरी भेदून, वहिवाट सोडून, मळलेली वाट नाकारून नव्या पद्धतीचा विचार वा नवी दृष्टी याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करण्याची शैली असेही म्हटले जाते. या प्रकारच्या विचारपद्धतीत जे वेगळेपण असते आणि त्यामागे जो तर्कशुद्ध व वैज्ञानिक विचार असतो; तो काहीसा नजरेआड करून त्यामागील चतुराईला अधोरेखित करणारा आणखी एक शब्द हल्ली समाज व्यवहारात सर्रास वापरला जातो, तो म्हणजे ‘जुगाड’ ‘जुगाड’ या शब्दाला चलाखीचा वास आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचा ‘जुगाड’ या शब्दाला आक्षेप आहे आणि तो योग्यही आहे. ‘जुगाड’ हा शब्द एतद्देशीय प्रतिभेची परिणामकारकता नाकारून तीत कधी कधी डोकावणाऱ्या चलाखीला पुढे आणतो हे त्यांचे विश्लेषण विचार करण्यास लावणारे आहे. त्यामुळेच ‘इनोव्हेशन’ला चपखल हिंदी-मराठी प्रतिशब्द कोणता ‘जुगाड’ या शब्दाला चलाखीचा वास आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचा ‘जुगाड’ या शब्दाला आक्षेप आहे आणि तो योग्यही आहे. ‘जुगाड’ हा शब्द एतद्देशीय प्रतिभेची परिणामकारकता नाकारून तीत कधी कधी डोकावणाऱ्या चलाखीला पुढे आणतो हे त्यांचे विश्लेषण विचार करण्यास लावणारे आहे. त्यामुळेच ‘इनोव्हेशन’ला चपखल हिंदी-मराठी प्रतिशब्द कोणता हिंदी वृत्तपत्रे इनोव्हेशन म्हणजे ‘नवाचार’ असे सांगतात; पण ‘इनोव्हेशन’चा अनुवाद सरकारीरीत्या हिंदीत ‘नवप्रवर्तन’ असाही केला जातो आणि तो शब्द अधिक अर्थवाही आहे. अधिक चांगला मराठी शब्द सापडेपर्यंत मराठीतही तोच शब्द वापरायला हरकत नसावी.\nसतीश भावसार यांचा सेप्टिक टँक\nसतीश भावसार यांनी शौचालयांच्या संदर्भातील भारतीय मानसिकता आणि भारतीयांची गरज ओळखून विशिष्ट प्रकारचा ‘सेप्टिक टँक’ विकसित केला आहे. तो अडचणीच्या अपु-या जागेतही बसवता येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारतात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे. भावसार यांच्या सेप्टिक टँकची रचना अशी आहे, की त्याला पाणी कमी लागते. पाण्याशिवाय त्यात मलविघटनाची उत्तम सोय आहे. त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. भावसार यांनी विकसित केलेले सेप्टि��� टँक शंभराहून अधिक ठिकाणी उभे राहिले आहेत आणि ते वापरणा-यांना अडचण जाणवलेली नाही.\nअन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका\nअन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन जागतिक पातळीवर सुरू आहे. त्या संशोधनात सहभागी आहे, लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर. रसिका सध्या जगातील प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठ (कॅलिफोर्निया) येथे त्या विषयावरील संशोधन करत आहे. त्‍या सॅन होजे येथे त्‍यांच्‍या पतीसह वास्‍तव्‍यास आहेत.\nरसिकाने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यावेळी तिला प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळाली. तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अॅन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवेश घेतला. तेथे रसिकाला विशेष गुणवान विद्यार्थ्याला मिळणारी ‘डेव्हिड कॅरिलो’ शिष्यवृत्ती लाभली होती. तिला ‘बरोज वेलकम’ची विशेष शिष्यवृत्ती २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षीं मिळाली.\nभाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती- दत्तू ढगे यांची यशोगाथा\nनाशिक जिल्ह्यामधील सातपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेळगावढगा नावाचे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. तेथे दत्तुभाऊ ढगे नावाचा हाडाचा शेतकरी माणूस राहतो. त्याचे वय एकोणचाळीस वर्षें. त्याचे एकत्र कुटुंबपद्धत अवलंबणारे वीस–बावीस माणसांचे मोठे घर. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा परंपरागत उद्योग.\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nडॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पाद���ाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या विदर्भामधील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘मराठाभूषण’ हा सन्मान मिळाला आहे. त्‍यांनी त्यांचे संशोधनकार्य मांजरी येथील ‘वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये पूर्ण केले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T21:18:44Z", "digest": "sha1:MHHUEZE5L73CPMKMTBGXLAUFYBXMKBK6", "length": 9990, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एक दिवस स्वतःसाठी ... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज एक दिवस स्वतःसाठी …\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nएक दिवस स्वतःसाठी …\n3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन\n3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन असतो.या दिनाचं औचित्य साधून गेली चार वर्षे राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते.यंदाही तालुका आणि जिल्हा स्तरावर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत.\nपत्रकारांचं आयुष्य धावपळीचं असतं.कामाच्या व्यापात नेहमीच आपल्या तब्येतीकडं दुर्लक्ष होतं.याचा फटका बसतो.गेल्या दहा महिन्यात राज्यातील सहा तरूण पत्रकारांचे ह्रदयविकाराने निधन झाले आहे.प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्यानेच हे अकाली मृत्यू आले आहेत.त्यामुळं आपली आणि आपल्या कुटुंबाची किमान वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी केली जावी ..प्रत्येक शहरातील डॉक्टर असोसिएशनच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरं घेण्याची विनंती करण्यात येत आहे.गेल्या वर्षी 200 वर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत आरोगय तपासणी शिबिरं घेतली होती.यावर्षी हा आकडा किमान 300 वर जावा अशी अपेक्षा आहे.आपण समाजासाठी आयुष्यभर राबत असतो आता वर्षातून किमान एक दिवस आपण आपल्यासाठी द्यावा अशी आपणाकडे विनंती आहे.आरोग्य तपासणी शिबिर हे आपल्या चळवळीतील महत्वाचा उपक्रम असल्याने तो यशस्वी कऱणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.\nतेव्हा येत्या 3 डिसेंबर सर्व तालुक्यात,जिल्हयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून सर्व पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या आरोग्याची तपासणी क़रून घ्यावी ही विनंती\n( मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित )\nPrevious articleमाध्यमांना इशारा,जया टीव्हीच्या ऑफीसवर छापे\nNext articleअधिस्वीकृती ‘अधू’ झालीय…\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nबीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nसंजीव जोशी यांची कोकण विभागीय सचिवपदी नियुक्ती\nजांभेकर यांच्या स्मारकाचा विषय मार्गी\nपत्रकारांनी चक्क चमचे चोरले..\nटोलचा विषय मीच संपविणार\nआ.जयंत पाटील यांनी लगावली पत्रकाराच्या कानशीलात\nपुणे जिल्हा पत्रकार संघाचे रविवारी एकदिवसीय अधिवेशन\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nउत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्कारासंबंधी महत्वाचे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%80._%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:09:45Z", "digest": "sha1:NXDNWD6I6QJUFEU27ME7KXDP6ACL3TK3", "length": 6775, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेस्टर बी. पियरसन - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल २२, इ.स. १९६३ – एप्रिल २०, इ.स. १९६८\nएलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी\nसप्टेंबर १०, इ.स. १९४८ – जून २०, इ.स. १९५७\nविल्यम ल्योन मॅकेन्झी किंग (पंतप्रधान)\n१० मे १९९४ – १७ जानेवारी १९९५\n२३ एप्रिल, १८९७ (1897-04-23) (वय: १२२)\nलेस्टर बोल्स माइक पियरसन कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता पंतप्रधान होता.\nनोबेल फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील लेस्टर बी. पियरसनचे संक्षिप्त चरीत्र (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार कर���्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमॅकडोनाल्ड · मॅकेन्झी · मॅकडोनाल्ड · अॅबॉट · थॉम्पसन · बोवेल · टपर · लॉरिये · बोर्डेन · मीयन · किंग · मीयन · किंग · बेनेट · किंग · सेंट लॉरेंट · डीफेनबेकर · पियरसन · पि त्रुदो · क्लार्क · पि त्रुदो · टर्नर · मुलरोनी · कॅम्पबेल · क्रेटियें · मार्टिन · हार्पर · ज त्रूदो\nइ.स. १८९७ मधील जन्म\nइ.स. १९७२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी १०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.finolexpipes.com/newsevents/happy-womens-day/?lang=mr", "date_download": "2019-06-15T20:31:15Z", "digest": "sha1:WGYQ46CPJYORJKTXYVVNYK56GIHN5YCC", "length": 5880, "nlines": 132, "source_domain": "www.finolexpipes.com", "title": "Women's Day Greetings | Finolex Industries", "raw_content": "\nफिनोलेक्स टीमबद्दल सर्व माहिती\nशेती पाईप्स आणि फिटिंग्ज\nशेती पाईप्स आणि फिटिंग्ज\nप्लंबिंग आणि स्वच्छता पाइप आणि फिटिंग्ज\nASTM पाईप्स आणि फिटिंग्ज\nफ्लोगार्ड सीपीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज\nSWR पाईप आणि फिटिंग्ज\nकोड आणि आचार्यांची धोरणे\nपर्यावरण आणि सुरक्षा मानदंड\nसांस्कृतिक आणि इतर उपक्रम\nशोधा / एक विक्रेता व्हा\nहोम » मीडिया » बातम्या आणि इव्हेंट » Women’s Day Greetings\nएग्रीकल्चर पाइप्स आणि फिटिंग्स\nप्लंबिंग आणि सैनिटेशन पाइप्स आणि फिटिंग्स\nपर्यावरण आणि सुरक्षा पुढाकार\nसांस्कृतिक आणि इतर उपक्रम\nखाली तपशील भरा आणि आमच्या अधिकाऱ्यांपैकी एक लवकरच आपल्याकडे परत येईल.\nश्रेणी निवडा उत्पाद गुंतवणूकदार मीडिया कारकीर्द\nहम आप तक वापस आ रहे हैं जल्द ही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rinku-rajgurus-new-movie-kagar-trailer-release/", "date_download": "2019-06-15T20:52:45Z", "digest": "sha1:64ELUMPHWMWTYRL63NK7PJLG2Q3NPLEP", "length": 9178, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रिंकू राजगुरूचा 'कागर' या नव्या सिनेमाचा टिझर प्रदर्शित", "raw_content": "\nरिंकू राजगुरूचा ‘कागर’ या नव्या सिनेमाचा टिझर प्रदर्शित\nमुंबई | सैराट सिनेमा नंतर रिंकू राजगुरू कागर या सिनेमात झळकणार आहे. ��ागर या सिनेमात रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर आज प्रदर्शीत झाला आहे.\nकागरच्या टिझरला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. टिझर पाहिल्यानंतर हा सिनेमा एक वेगळ्या प्रेमकथेवर आधारीत असल्याचं दिसत आहे.\nया सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद माने यांनी केलं असून या सिनेमात रिंकू राजगुरू सोबत शुभांकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nदरम्यान, टिझरमध्ये रिंकू राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहे.\n-पत्नी पळून गेल्याने मुलींना गळफास लावलेले फोटो पत्नीला पाठवून पतीने केली आत्महत्या\n–सत्तेसाठी नाही तर देशासाठी युती केली- उद्धव ठाकरे\n–आईला रस्त्यावर भीक मागायला लावणाऱ्या मुलांचा विश्वास नांगरे पाटलांनी घेतला शोध\n-‘मीच देव आहे’ म्हणणाऱ्या डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण\n-परिवर्तन संस्थेच्या अहवालात सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे अव्वल\nपत्नी पळून गेल्याने मुलींना गळफास लावलेले फोटो पत्नीला पाठवून पतीने केली आत्महत्या\nसुप्रिया सुळेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे बालीशपणा, महादेव जानकरांची टीका\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्���ात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88/", "date_download": "2019-06-15T20:39:58Z", "digest": "sha1:Q22HR2Q3UUMZ43ACLUHOTJRO2IOVUF7P", "length": 19025, "nlines": 149, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सीबीएसई – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on सीबीएसई | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nमराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: राज्यगृहमंत्री\nअखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू\nलोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची वर्णी\nपक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती\nठाणे येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई साठी एक जागा निश्चित, अविनाश महातेकर उद्या घेणार शपथ\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: 5 प्रसंग जेव्हा दोन्ही संघातील मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\n या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nCBSE Class 10 Results 2019: सीबीएसई बोर्ड परीक्षा निकाल जाहीर, केरळची Bhavana N Sivadas अव्वल, जाणून घ्या टॉपर्स डिटेल्स घ्या जाणून\nसीबीएसई इयत्ता 10 वी परीक्षेत एकूण 86.70 टक्के विद्यार्थी पास झाले. सीबीएसई बोर्ड नेहमी पत्रकार परीषद घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर करते. मात्र, यंदा निकाल जाहीर करण्याचा पॅटर्न बोर्डाने बदलला असून, पत्रकार परिषद न घेताच निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे सविस्तर निकाल जाणून ��ेण्यासाठी तुम्ही www.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.\nCBSE Class 10 Results 2019: सीबीएसई बोर्डाचा दहावी निकाल cbse.nic.in वर जाहीर\nसीबीएसई दहावीचा निकाल cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.\nCBSE Class 12th Result 2019: हंसिका शुक्ला, करिश्मा अरोरा 500 पैकी 499 गुण मिळवत अव्वल\nदरम्यान, या परीक्षेत 498 मार्स मिळविणाऱ्या तीन मुली आहेत. या तिघीही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गौरांगी चावला ( निर्मल आश्रम दीप माला पब्लिक स्कूल ऋषिकेश), ऐश्वर्या (केंद्रीय विद्यालय राय बरेली), भव्या (बीआरेसके इंटरनेशनल पब्लिक स्कूल हरियाणा) अशा या तिघींची नावे आहेत.\nCBSE Board 12th Result 2019: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; cbse.nic.in पहा निकाल\nसीबीएसईचा (CBSE) आज 12वीचा निकाल दुपारी लागणार आहे. cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/16-thousand-liqueur-seized-in-mumbai-during-one-month-period-of-code-of-conduct/articleshow/68922764.cms", "date_download": "2019-06-15T22:18:57Z", "digest": "sha1:LSFU7ZRDECRGWQH6O54E7GDDOCDA7JHT", "length": 15685, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मुंबई न्यूज : १६ हजार लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमुंबईः १६ हजार लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त\nराज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात ११ मार्च ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध स्तरीय कार्यवाही दरम्यान १४२ प्रकरणी सुमारे १८ लाखांपेक्षा अधिक किमतीचा अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकरणांमध्ये १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून, अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी सुमारे २ लाख ५५ हजार किमतीची पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.\nमुंबईः १६ हजार लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त\n‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' च्या पार्श्वभ���मीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व‍ नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात ११ मार्च ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध स्तरीय कार्यवाही दरम्यान १४२ प्रकरणी सुमारे १८ लाखांपेक्षा अधिक किमतीचा अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकरणांमध्ये १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून, अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी सुमारे २ लाख ५५ हजार किमतीची पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे अनधिकृत वा अवैध मद्य साठ‌यावर कारवाई करण्यात येते. सार्वत्रिक निवडणूक विषयक आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच ११ मार्च २०१९ पासून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीत या खात्याद्वारे वेळोवेळी धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार ११ मार्च ते ३१ मार्च २०१९ या कालावधीदरम्यान विविध ९३ प्रकरणी सुमारे ९ लाख ४९ हजार ७७५ रुपये इतक्या किमतीचा ९ हजार ९२४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ८४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर रुपये १ लाख ९५ हजार एवढ्या अंदाजित किमतीची ३ वाहने देखील जप्त करण्यात आली.\n१ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीदरम्यान विविध ४९ प्रकरणी सुमारे ८ लाख ५३ हजार ७६९ रुपये इतक्या किमतीचा ६ हजार १४० लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर अंदाजे रुपये ६० हजार किमतीची २ वाहने जप्त करण्यानत आली आहेत.\nवरीलनुसार ११ मार्च २०१९ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीदरम्यान विविध १४२ प्रकरणी सुमारे १८ लाख ३ हजार ५४४ रुपये इतक्या किमतीचा सुमारे १६ हजार ६४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६१७ लीटर हातभट्टीची दारु, १३ हजार २०० लीटर इतक्या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे 'वॉश' रसायन, ५२४.२८ लीटर देशी मद्य, २१८.६३ लीटर विदेशी मद्य, २५१.८७ लीटर बीअर, ताडी १,१९४ लीटर व इतर प्रकारचे ६०.२ लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच या अनुषंगाने १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये २ लाख ५५ हजार किमतीची ५ वाहने देखील जप्त करण्याात आली आहेत.\nइतर बातम्या:सार्वत्रिक निवडणूक|राज्य उत्पादन शुल्क|मुंबई|जिल्हाधिकारी|mumbai|liqueur seized\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nअमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय घडलं\n'वायू' जोर पकडणार, पाऊस लांबण्याची शक्यता\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमहापौरांची फोटोसेशनवर १९ लाखांची उधळ‌पट्टी\nचंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत चार बळी\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंबईः १६ हजार लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त...\n'असे' वाचले हार्ट अटॅक आलेल्या प्रवाशाचे प्राण...\nचालत्या ट्रेनमध्ये मोटरमनच्या डोळ्यांत फेकली मिरची पावडर...\nछोटा काश्मीरभोवती उभारणार कुंपण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:00:19Z", "digest": "sha1:D7BHWPKFHNATDLDEPVKOHNQ3X7IFFYJI", "length": 3452, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द्रष्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nभविष्यातील घटनांचा तर्कशुद्ध विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला द्रष्टा असे म्हणतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जुलै २०१२ रोजी २१:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:43:50Z", "digest": "sha1:3ITDM4M5B37TCEUXD4CTPHA74C3WPYTT", "length": 8564, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाय.एस. राजशेखर रेड्डी - विकिपीडिया", "raw_content": "\nवाय.एस. राजशेखर रेड्डी हे (जन्म: जुलै ८,इ.स. १९४९ म्रूत्यू सप्टेंबर २ इ.स. २००९) हा काँग्रेस पक्षाचा नेते आणि इ.स. २००४ ते मृत्यूपर्यंत आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री होता. २ सप्टेंबर २००९ रोजी एका सर्वेक्षणासाठी गेले असताना त्यांचे हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात हा मृत्यू पावला.\nरेड्डीच्या पत्नीचे नाव विजया लक्ष्मी आहे.[१] त्यांचा मुलगा वाय.एस. जगन मोहन रेड्डी राजकारणी आहे. हा कडप्पा लोकसभा मतदारसंघातून ५ लाखापेक्षा जास्त बहुमताने निवडून आला.[२][३] राजशेखर रेड्डीला शर्मिला नावाची एक मुलगीही आहे. राजशेखर रेड्डीचा भाऊ वाय.एस. विवेकानंद रेड्डी काँग्रेसचा पुढारी आहे.\nराजशेखर रेड्डीचे कुटुंब ख्रिश्चन असून [४] त्याने बेथलेहेमसह अनेक ख्रिश्चन तीर्थस्थळांची अनेकदा यात्रा केली होती. याशिवाय तो तिरुपतीचीही नियमीतपणे यात्रा करीत असे.[२][५][६].\nप्रशासन गावापर्यंत या मोहिमेवर निघालेले रेड्डीचे हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास बेपत्ता झाले. त्या वेळी रेड्डी यांच्यासोबत मुख्य सचिव ए. सुब्रह्मण्यम आणि मुख्य सुरक्षा अधिकारी ए.एस.सी. वेस्ली आणि दोन वैमानिकही होते. चित्तूरकडे निघालेले हे हेलिकॉप्टर कनुर्लपासून पुढे गेल्यानंतर दिशा बदलून पूर्वेला आत्माकूडच्या दिशेने गेले. वेलुगोडु आणि संतजुडुरु या दोन गावांच्यामध्ये असलेल्या डोंगरावरील झाडावर ते आदळले आणि कोसळले. त्याचे वेळी स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. मृत्यूपश्चात राजशेखर रेड्डीला संपूर्ण सरकारी इतमामासह ख्रिश्च��� पद्धतीनुसार दफन करण्यात आले.[७]\nआंध्र प्रदेश सरकारने कडप्पा जिल्ह्याचे नाव बदलून वायएसआर कडप्पा जिल्हा असे ठेवले आहे.\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४९ मधील जन्म\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nभारतातील हवाई अपघातात मृत पावलेल्या व्यक्ती\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bjp-corporator-firing/articleshow/69778769.cms", "date_download": "2019-06-15T21:47:33Z", "digest": "sha1:ISCO64RH5JG4PTW6EGLRA5DWSHTQGPKD", "length": 12263, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: भाजप नगरसेवकावर गोळीबार - bjp corporator firing | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nम टा प्रतिनिधी, पिंपरी देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे भाजप नगरसेवक जिंकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला...\nम. टा. प्रतिनिधी, पिंपरी\nदेहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे भाजप नगरसेवक जिंकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. देहूरोड बाजारपेठेत गुरुवार (१३ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे देहूरोड परिसरात एकच खळबळ उडाली असून, खंडेलवाल या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत. घटनास्थळी पोलिसांना एक पुंगळी आढळून आली आहे.\nखंडेलवाल सायंकाळी दैनंदिन कामकाज उरकल्यानंतर संपर्क कार्यालयातून बाहेर पडले. तेव्हा दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी खंडेलवाल यांच्या दिशेने गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोर आणि खंडेलवाल यांच्यात झटापट झाली. ते पाहून तेथील एक व्यापारी खंडेलवाल यांच्या मदतीला धावले. त्यामुळे हल्लेखोरांनी खंडेलवाल यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यावर पिस्तूल रोखले. या दरम्यान खंडेलवाल पळून जात असताना खाली पडून त्यांना जबर मार लागला. गोळी झाडल्याचा आवाज झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. खंडेलवाल खाली पडल्याचे दिसल्याने अनेकांना त्यांना गोळी लागली, असे वाटले. गर्दी जमू लागल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.\nघटनेची माहिती कळताच देहूरोड कँटोन्मेंटमधील अन्य नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत धाव घेतली. खंडेलवाल यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेनंतर देहूरोड पोलिस व गुन्हेशाखेचे विविध अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खंडेलवाल यांच्यावर हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत रात्री उशिरापर्यंत नेमकी माहिती उपलब्ध झाली नाही.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू\nपुणेरी भाषेतच पुणेकरांना 'धडे'\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुणेः ज्येष्ठ अभिनेते अनंतराव जोशी यांचे निधन...\nसततच्या पावसाने तापमानात मोठी घट...\nराज्यातील रक्तसंकलनात लक्षणीय वाढ...\n...त्यांनी बँकेला घातला ७५ लाखांचा गंडा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%9D_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:27:29Z", "digest": "sha1:CDY5NAKMIMYAB335FA37M7HP6YOF6F57", "length": 5804, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अब्देलअझीझ बुतेफ्लिका - विकिपीडिया", "raw_content": "\n२ मार्च, १९३७ (1937-03-02) (वय: ८२)\nअब्देलअझ���झ बुतेफ्लिका (फ्रेंच: Abdelaziz Bouteflika, अरबी: عبد العزيز بوتفليقة; जन्म: २ मार्च १९३७) हा उत्तर आफ्रिकेतील अल्जीरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. सुमारे १५ वर्षे सत्तेवर असलेला बुतेफ्लिका आजवरचा सर्वाधिक काळ पदावर असणारा राष्ट्राध्यक्ष आहे. १९७० च्या दशकामध्ये त्याने संयुक्त राष्ट्रे आमसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९३७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१७ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:39:36Z", "digest": "sha1:RHHEEED6GACURHU2DHCLOUQIFURQSFLC", "length": 4508, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तियागो मेंदेस - विकिपीडिया", "raw_content": "\nतियागो कार्दोसो मेंदेस (मे २, इ.स. १९८१ - ) हा पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा ॲटलेटिको माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९८१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T21:05:41Z", "digest": "sha1:G6JTA6PR5FTUCXHMKOJVRC6BYFNMS2DR", "length": 4447, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉर्ने व्हान विक - विकिपीडिया", "raw_content": "\nमॉर्ने निको व���हान विक (२० मार्च, इ.स. १९७९ - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून १४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nस्मिथ(ना.) • ए.बी. • अमला • बोथा • डुमिनी • प्लेसिस • इंग्राम • कॅलिस • मॉर्केल • पार्नेल • पीटरसन • स्टाइन • ताहिर • त्सोत्सोबे • विक •प्रशिक्षक: झिल\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९७९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/print/36939?page=0", "date_download": "2019-06-15T21:08:36Z", "digest": "sha1:DCD6PNNPGRSIC4SX3CUQQZO6OGWCFDM4", "length": 7929, "nlines": 55, "source_domain": "misalpav.com", "title": "ठिपक्यांची मनोली (मुनिया)", "raw_content": "\nस्वगृह > ठिपक्यांची मनोली (मुनिया)\nगेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.)\nफोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात.\nफोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या.\nफोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो.\nफोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो.\nफोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर.\nफोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता.\nया मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ.\nफोटो क्र. १ :\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&page=2&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:59:09Z", "digest": "sha1:K62DE5ZCNOPY6UXPMFTUT45UBIMJCWOG", "length": 28352, "nlines": 324, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 3 | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (219) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (35) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1084) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (686) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (480) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (299) Apply अर्थविश्व filter\nमनोरंजन (53) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (10) Apply काही सुखद filter\nपैलतीर (9) Apply पैलतीर filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nफॅमिली डॉक्टर (3) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (3) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nनरेंद्र मोदी (5263) Apply नरेंद्र मोदी filter\nमुख्यमंत्री (1698) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (1483) Apply महाराष्ट्र filter\nकाँग्रेस (1450) Apply काँग्रेस filter\nनिवडणूक (1364) Apply निवडणूक filter\nराजकारण (1190) Apply राजकारण filter\nनोटाबंदी (860) Apply नोटाबंदी filter\nदेवेंद्र फडणवीस (836) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराहुल गांधी (649) Apply राहुल गांधी filter\nउत्तर प्रदेश (635) Apply उत्तर प्रदेश filter\nदहशतवाद (600) Apply दहशतवाद filter\nराष्ट्रवाद (590) Apply राष्ट्रवाद filter\nपाकिस्तान (536) Apply पाकिस्तान filter\nपत्रकार (497) Apply पत्रकार filter\nप्रशासन (438) Apply प्रशासन filter\nमोदी सरकार (437) Apply मोदी सरकार filter\nसर्वोच्च न्यायालय (408) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउद्धव ठाकरे (394) Apply उद्धव ठाकरे filter\nशिवसेना (393) Apply शिवसेना filter\nराजकीय पक्ष (375) Apply राजकीय पक्ष filter\nकॉंग्रेस (369) Apply कॉंग्रेस filter\nगैरव्यवहार (351) Apply गैरव्यवहार filter\nमोदींबाबतची माहिती देणे अशक्‍य\nनवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांकडून झालेल्या कथित आचारसंहिता भंगाच्या घटना आणि त्यांना देण्यात आलेली 'क्‍लीन चिट' आदींची माहिती देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने आज स्पष्ट नकार दिला. याबाबतच्या माहितीचे...\nभाजप-शिवसेना युती विधानसभेसाठी कायम : रावसाहेब दानवे\nपिंपरी : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता. 10) केला. शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश बापट...\nशरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे - र��मदास आठवले\nकोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. तर वंचित आघाडीचा किंचित परिणाम या निवडणूकीत दिसला आहे. यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एन. डी. ए मध्ये सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय...\nमंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिका : आठवले\nनवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास...\nविधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ठरला रोडमॅप\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या \"कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...\nकार्नाड अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील : मोदी\nनवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही...\nकसोटी 'सब का विश्वास'ची\nभवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैः नवांबुभिर्भूमिविलंबिनो घनाः अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम ज्याप्रमाणे फळांच्या भाराने वृक्ष खाली झुकतो किंवा जलभारित मेघ आकाशातून खाली येऊन पृथ्वीतलावर वृष्टी करतात, तद्वतच सज्जन व महान व्यक्ती कितीही समृद्ध झाल्या, तरी त्यांच्यातील...\nदहशतवाद हाच समान धोका : पंतप्रधान\nकोलंबो : दहशतवाद हाच भारत आणि श्रीलंकेसमोरील समान धोका असून, याविरोधात एकत्रितपणे कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. मालदीव दौऱ्यात��ी मोदींनी दहशतवादाचा प्रश्‍न उपस्थित केला होता. मालदीव दौरा आटोपून मोदी हे आज...\nराष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी\nपुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ. देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची...\nदहशतवादाचा मुद्दा हाताळण्यात भारत अनुभवी : राजपक्षे\nकोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान राजपक्षे यांनी भारताची स्तुती केली. दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे, असे राजपक्षे यांनी सांगितले. श्रीलंकेत ईस्टर...\n'या' बैठकीत ठरेल का अमित शहांचा उत्तराधिकारी\nनवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने...\nपंतप्रधान मोदींनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना बॅट दिली; कारण...\nमालदीव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पहिला परदेश दौरा मालदीवचा केला. यावेळी त्यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांना त्यांनी क्रिकेट बॅट भेट दिली. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. यात सहभागी भारतीय संघातील सर्व...\nविजयात सर्वांचा विश्वासही महत्त्वाचा ठरला - आमदार संजय सावकारे\nभुसावळ - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे; त्याचबरोबर सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुसावळ तालुक्यात सर्वसमाजघटकांना सोबत घेऊन त्यांचा म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन...\nऔरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, अस��� व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत दाखल, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमासिंघे यांच्याकडून स्वागत\nपवारांच्या दाव्याची भाजपकडून पोलखोल\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरिही माध्यमांमध्ये खोटी बातमी पेरण्यात आली, याची पोलखोल भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी...\nघरकुल लाभार्थींना दिलासा मिळणार\nसोलापूर - देशातील प्रत्येक बेघरांना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेतून घरकुलासाठी जागा नसलेल्यांना ५० हजारांचे अनुदानही देण्याचा निर्णय झाला. मात्र, २०१८-१९ या वर्षातील एक लाख ७३ हजार ३८३ लाभार्थ्यांना ५० हजारांत जागाच मिळाली नसून, या योजनेचे आणखी साडेपाच लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे शासनाने...\n‘इंजिना’त इंधन कोणाचे, धावणार कोणासाठी\n‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...\nकाँग्रेसला 'पायलट' हवेत : चेतन भगत\nचेतन भगत...नुसतं नाव जरी घेतलं तरी तरुणाईचे कान टवकारतात. तो काय बोलतो, काय लिहितो याकडे अवघ्या तरुणाईचं लक्ष असते. आजची तरुण पिढी पुस्तके वाचत नाही, अशी चर्चा नेहमी झडते. पण कोट्यवधी तरुण-तरुणींनी त्याच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. त्याच्या नऊ कादंबऱ्यांचा खप सत्तर लाखांहून अधिक आहे. भारतातील...\nउत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि ��तर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/actor-pooja-bhatt-comment-on-bollywood-situation/", "date_download": "2019-06-15T20:55:25Z", "digest": "sha1:AVIMBPHSYB3XQKHBYE63LQYDV6SFZ5G2", "length": 9105, "nlines": 118, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट", "raw_content": "\nबाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट\n12/01/2019 महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | बाॅलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिलांना चाळीशीनंतर काम मिळणं बंद होऊन जातं. मात्र, पुरुषांसोबत असं होत नाही, असं वक्तव्य अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट यांनी केलं आहे.\nभारतात पुरुष कधीच वृद्ध होत नाहीत. ते नेहमीच जवान राहतात. त्यामुळे त्यांना चाळीशीनंतरही काम मिळत राहतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nवयाने लहान असणाऱ्या महिलांना अभिनेत्याच्या आईची भूमिका पार पाडावी लागते. ‘जख्म’ चित्रपटामध्ये मी अजय देवदनच्या आईचा रोल केला होता,असं त्यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, पुजा भट्ट यांचा ‘सडक 2’ चित्रपट येणार आहे. 90 च्या दशकात सडक चित्रपट हीट ठरला होता.\n-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव\n-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी\n-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार\n-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी\n-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे\nराेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव\nएकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राध���कृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sp-and-bsp-seat-sharing-was-finalised/", "date_download": "2019-06-15T21:22:12Z", "digest": "sha1:2BS5XDRUDLA7NXLAAIX64OVCBHMV34HD", "length": 9121, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार", "raw_content": "\nसपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार\nलखनऊ | लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाचा जागावाटपाचा फॉर्म्यला ठरला आहे. दोन्ही पक्ष 38-38 जागा लढणार आहेत.\nआम्ही 2 जागा मित्रपक्षांसाठी सोडत असून अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडत आहोत, असं मायावतींनी म्हटलं आहे. सपा आणि बसपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nकांग्रेससोबतचा जूना अनुभव वाईट असल्यानं आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, 25 वर्षानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झाली आहे.\n-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग\n-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”\n-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”\n-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ\n-आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय\nपंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग\nसाहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्��ी\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-taloda-aamlad-murder-news/", "date_download": "2019-06-15T21:26:54Z", "digest": "sha1:GJ5C5MXEXDS2JOPTSTEA7F7I3UFOFF5U", "length": 16750, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nई-पेपर (सार्वमत) शनिवार, 15 जून 2019\nघोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद\nनिळवंडे कालव्यांचे अकोलेतील काम सलग सुरु ठेवण्याचा आदेश\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\nनाशिक : म्हसरुळ परिसरात वाहनांची तोडफोड; गुन्हेगारांचे पुन्हा नाशिक पोलिसांना आव्हान\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nबापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून\nबापाचा दगडाने ठेचून मुलाने केला खून\n वार्ताहर- तळोदा तालुक्यातील सोमावल शिवारातील लोभाणी येथे दारूच्या नशेत त्रास देणार्‍या वडीलांच्या डोक्यात दगड टाकुन मुलाने खून केल्याची घटना काल दि. 23 रोजी घडली आहे.\nयाबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभाणी गावाचे सरपंच अनिल कचरू पाडवी शेतात गेले असता त्यांना सोमावल शिवारातील शेताच्या बांधावर अमरसिंग कोचरू पाडवी(47) रा.लोभाणी,ता.तळोदा हा मयत अवस्थेत आढळून आला. त्याचाजवळ रक्ताने भरलेला दगड दिसला. त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते. ही घटनेबाबत सरपंचांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली.त्यानंतर सरपंच व पोलीस पाटील मयताचा मुलगा गणेश अमरसिंग पाडवी यास विचारले असता. त्याने सांगितले की, वडील अमरसिंग कोचरू पाडवी हे दारू पिवून त्याच्या आजीस त्रास देत होते.\nघरातील खुर्चीही तोडून टाकली. दारूच्या नशेत त्याचा आईला त्रास देत असल्याने तिने पाच ते सहा वर्षापुर्वी दुसरी लग्न करून घेतले.त्यांचा त्रास वाढल्याने काल दि. 23 मार्च रोजी रात्री 7 वाजेच्या दरम्यान गवाणीपाडा येथे दारू पिण्यासाठी गेला असता वडीलांना परस्पर सोमावल शिवारातील शेतात नेवून 8 वाजेच्या दरम्यान डोक्यावर तीनवेळा दगड मारून ठार केले. याबाबत पोलीस पाटील कलावतीबाई आनंदा पाडवी रा.लोभाणी ता. तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश अमरसिंग पाडवी रा. लोभाणी,ता.तळोदा याचा विरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि 302, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकाँग्रेसचा अडथळा दूर झाला\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत ���्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nधम्माल लगोरी, भन्नाट धोपकेल\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/swine-flu/", "date_download": "2019-06-15T20:56:09Z", "digest": "sha1:BWOL3ZTBN5YLW6W3VQUNHQLBYJMIPKCH", "length": 28733, "nlines": 250, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : शिक्षण प्रणालीतील उपक्रमशिलता मुलांचा वाढवते उत्साह\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपि���जरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nस्वाईन फ्लूचे थैमान, आणखी तिघांचा बळी\nनेवाशात शेतकर्‍याचा तर समशेरपूर, जामखेडमध्ये दोन महिलांचा मृत्यू\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. आतापर्यंत साठहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच नगर जिल्ह्यात आता स्वाईन फ्लूने ग्रामीण भागातही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत 15 जणांचा बळी गेला आहे. गत दोन दिवसांत सहा जणांचा बळी गेल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी श्रीगोंदा तालुका 1, श्रीरामपूर 2, संगमनेर 3, कोपरगाव 3, जामखेड 2, मिरजगाव 1 असा मृत्यू झालेला आहे.\nतेलकुडगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील चिकणी खामगाव येथील शेतकरी सुखदेव बाबूराव खराडे (वय 50) यांचे या आजाराने नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.\nसुखदेव खराडे हे 9 सप्टेंबरपासून सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडले. त्यांना प्रथमोपचार घेतल्यानंतर बरे वाटले नाही. मग वडाळा येथे उपचार घेतले. नंतर त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवार रोजी रात्रीच त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, तीन मुली, पत्नी, भाऊ-भावजय असा परिवार आहे. सकाळी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना संपर्क करुन देखील दिवसभर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे ग्रामस्थांत संताप निर्माण झाला आहे. तालुक्याचा आरोग्य विभाग आतापर्यंत मोठ्या घटना घडल्याच्या नंतरच जागा झाल्याचा इतिहास आहे.\nजिल्हा व तालुका आरोग्य अधिकार्‍यांना संपर्क करुन विशेष सुचना देऊन मयत सुखदेव खराडे यांच्या कुंटुबाची काळजी घेण्याचे जि. प. माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यां��ी सांगितले.\nतालुक्यात पूर्ण खबरदारी घेणार\nआमच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना पाठवले असून मयताच्या सहवासातील सर्वांची तपासणी करुन सर्दी, खोकला लक्षणे आढळणार्‍या रुग्णांना (टॅमी फ्लू) गोळ्या देऊन दहा दिवस या कुटुंबाची तपासणी करुन काळजी घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. गावातील नागरिकांचा सर्व्हे करुन तपासणी करण्याच्या सुचनाही केल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे व तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.\nचार उपकेंद्रांना एकच आरोग्य अधिकारी\nतालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रच्या अंतर्गत येणार्‍या वरखेड, खामगाव, गेवराई, पथारवाला हे चार उपकेंद्रची उदासिनता अनेक वेळा उघड होत आहे. याठिकाणी आरोग्य अधिकारीसह कर्मचारी राहात नसल्याने परीसरातील रुग्णांची हेळसांड होत आहे. अनेक वेळा निवेदने देऊन देखील उपयोग झाला नाही. हा परिसर गंगाथडी असल्याने या परिसरात कायमच दवाखान्याची कमतरता भासते. परिसरात अनेकवेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.\nजामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील धानोरा – वंजारवाडी येथील रूपाली बाळासाहेब शिंदे (वय-20) या गर्भवती महिलेचा नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन दिवसांत स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड तालुक्यातील रुपाली बाळासाहेब शिंदे या आठ महिन्यांची गर्भवतीचा अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.\nजामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील रुपाली बाळासाहेब शिंदे ही पुणे येथे आपल्या कुटुंबा समवेत रहात होती. तसेच ती आठ महीन्यांची गर्भवती होती. तिला सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तीला दि 15 सप्टेंबर रोजी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र डॉक्टरांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्याने तीला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले.यानंतर रुपालीस दि 17 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नगर येथील डॉक्टरांनी तीच्या तपासण्या केल्या असता तीला स्वाइन फ्लूची ���ागण झाली आसल्याचे समजले. त्यातच रुपाली ही प्रकृती जास्त खालावत गेली आसल्याने तिचा शुक्रवारी 21 रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी रुचिरा प्रवीण वाघमारे आणि दादासाहेब विश्वनाथ राळेभात यांचा मृत्यू झाला होता.\nसमशेरपूर (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एका महिलेचा स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव शकिला खलील शेख (वय-52) आहे. या घटनेची दखल घेत देवठाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक सध्या समशेरपूरमध्ये तळ ठोकून आहे.\nया महिलेने सुरवातीला समशेरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र आजार वाढतच गेल्याने तिला नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. या आजारानेच तिचा मृत्यू झाला. देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. कोळकपकर व पथकाने समशेरपूर परिसरात पाहणी केली. मात्र स्वाईनफ्लू सदृश रुग्ण आढळला नसल्याचे त्यांनी सांगितलेे. वैद्यकीय पथकाने अगस्ती विद्यालयात सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांची बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यू होेऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा माहिती त्यांनी दिली.\nसमशेरपूर येथील संशयित शकीला खलील शेख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टॅमी फ्लू च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यांचा आजारा बाबतचा पूर्व इतिहास व अन्य माहिती जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे पाठविलेली आहे. प्रयोगशाळे चा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाला की नाही हे स्पष्ट होईल .दरम्यान खबरदारी घेतली जात आहे. पिंपळगाव निपाणी,डोंगरगाव व अन्य आवश्यक ठिकाणी आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना केली जात आहे.\n-डॉ.इंद्रजित गंभीरे,तालुका आरोग्य अधिकारी\nस्वाईन फ्ल्यू हा भयकंर आजार असून या आजाराबाबत ग्रामस्थांनी स्वत:हून पुढे येवून माहिती घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहे याची माहिती घेऊन वैद्यकीय पथकाने संशयीत रुग्णांची तपासणी करावी.- भास्कर दराडे, रा. काँ. तालुका उपाध्यक्ष\nजिल्हाधिकार्‍यांनी घेतली डॉक्टरांची बैठक – नगर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने मृत्यू पावणारांची संख्या वाढत आहे. याची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दखल घेतली. त्यांनी काल ��ातडीने नगर शहरातील डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या. या बैठकीत औषधाचा साठा पुरेसा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉक्टरांनी संशयित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना घाबरू देऊ नये. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत असे आवाहन केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक बापूसाहेब गाडे, झेडपीचे डॉ. संदीप सांगळे, मनपाचे डॉ. अनिल बोरगे यांच्यासह शहरातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.\nशहराचा विकास हेच ध्येय – उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nसुरेगावातील पाचवीच्या विद्यार्थ्याचा गळा कापणार्‍या वाबळेला जन्मठेप\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/flower-you-get-from-temples-with-the-prasada-119050100020_1.html", "date_download": "2019-06-15T21:37:22Z", "digest": "sha1:X4XYA66IDJ3ESWUVDXPPMKGUYZ3PPG5Z", "length": 7886, "nlines": 91, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "मंदिरातील देवांवर वाहिलेले हार-फूल ���िळाले तर त्याचे काय करावे ?", "raw_content": "\nमंदिरातील देवांवर वाहिलेले हार-फूल मिळाले तर त्याचे काय करावे \nजेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा पुजारी त्यांना देवावर वाहिलेले फूल प्रसाद देतो. याला आशीर्वाद समजून लोक घरी घेऊन येतात पण जेव्हा हे फूल किंवा हार वाळून जातात तर सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आता या फुलांचे काय करावे काही अशुभ होण्याच्या भितीमुळे लोक याला फेकायला सुद्धा घाबरतात. आमच्या शास्त्रांमध्ये याचे समाधान देण्यात आले आहे. देवावर वाहिलेले फुलांना दोन तीन पद्धतीने तुम्ही ठेवू शकता.\nजर तुम्हाला मंदिरात देवाला वाहिलेले फूल किंवा हार देण्यात आले तर त्याला सर्वात आधी घराच्या त्या अल्मारीत ठेवा जेथे तुम्ही पैसे व दागिने ठेवता. जर प्रसादात फूल देण्यात आले तर त्याला तिजोरीत एखादी लहान पिशवी, कपडा किंवा कागदात बांधून ठेवायला पाहिजे.\nजर तुम्ही यात्रा करत असाल आणि एखाद्या मंदिरातून तुम्हाला फूल किंवा हार मिळाला तर सर्वात मोठी समस्या त्या वेळेस येते की यात्रेत त्याला कसे काय सांभाळून ठेवावे. अशात तुम्ही फुलांना आपल्या उजतव्या हाताच्या तळहातावर घेऊन त्याचा वास घ्या, नंतर त्याला एखाद्या झाडाखाली किंवा नदी, तलावात वाहून द्यायला पाहिजे. वास घेतल्याने फुलात असणारी सकारात्मक ऊर्जेला आपल्यात सामावून घेण्यात येते. त्यानंतर फुलाला सोबत ठेवायची गरज नसते. या प्रकारे प्रवासात मंदिरातून मिळालेले फूल इत्यादी सांभाळण्याची गरज पडणार नाही.\nमराठी उखाणे See Video\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nसरकारकडून नवीन सुविधा, मिस्ड कॉल करून मिळवा PF माहिती\nकिम कर्दाशियांने पिंक बिकिनीत दाखवला आपला सेक्सी फिगर\nसम्राट नारुहितो : प्रवाहाविरुद्ध जाऊन पत्नीला साथ देणारा जपानचा नवा राजा\nगडचिरोलीत भूसुरूंग स्फोट, नक्षलवाद्यांचा सुरक्षा जवानांवर हल्ला, 15 शहीद\nकाकडी उन्हाळ्यात ठेवेल कूल, जाणून घ्या याचे फायदे\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्प���्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख Akshaya Tritiya: 18 पैकी केवळ 2 उपाय केल्याने मिळेल अक्षय धन लाभ\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-stories/story-118092800016_1.html", "date_download": "2019-06-15T20:52:40Z", "digest": "sha1:7P7Z363VK2GPAAFDQITJFLBFHNNDO2JX", "length": 9799, "nlines": 100, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल!", "raw_content": "\nलक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल\nशुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:28 IST)\nद्रोणाचार्यांनी झाडाच्या फांदीवर बांधलेल्या मातीच्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगून पक्ष्यावर नेम धरल्यावर काय दिसते, असे प्रत्येकाला विचारत द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्येचे (बाण मारण्याचे) शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य प्रवीण होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठीत्यांनी मातीचा एक पक्षी आणला आणि तो एका झाडाच्या फांदीवर बांधला. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले.\nद्रोणाचार्य : झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याच्या डोळ्याचा वेध कोण घेऊ शकेल, ते पाहूया. (युधिष्ठिराला पाहून) पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्ष्यावर नेम धर. युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्ष्यावर नेम धरला.\nद्रोणाचार्य : आता तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का\nयुधिष्ठिर : मला ते झाड दिसते, आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो.\nद्रोणाचार्य : तू पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेऊ शकणार नाहीस. बाजूला हो. मग दुर्योधनाची पाळी होती. त्यालाही द्रोणाचार्यांनी बाण जोडून नेम धरायला सांगितले.\nद्रोणाचार्य : दुर्योधना, तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का\nदुर्योधन : होय, मला हे झाड दिसते. आपण दिसता. माझे भाऊही दिसतात आणि पक्षीही दिसतो. द्रोणाचार्यांनी त्यालाही बाजूला होण्यास सांगितले. द्रोणाचार्यांनी आपला पुत्र अश्वत्थाम्याला 'काय दिसते', असे विचारल्यावर त्यानेही 'मला झाड, गुरू, मित���र, व पक्षी दिसतो आहे, असे सांगितले. इतर शिष्यांनाही द्रोणाचार्यांनी तेच प्रश्न विचारले. सगळ्यांनी तशीच उत्तरे दिली. त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनी वेध घेऊ दिला नाही. शेवटी त्यांनी अर्जुनाला बोलावले. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि नेम धरला.\nद्रोणाचार्य : अर्जुना, तुला हे झाड दिसते का मी दिसतो का तुझे भाऊ दिसतात का\nअर्जुन : मला केवळ पक्ष्याचा डोळा दिसतो. झाड दिसत नाही. आपण दिसत नाही. माझे भाऊही दिसत नाहीत.\nद्रोणाचार्य (थोडा वेळ थांबून) : नीट विचार करून उत्तर दे. तुला पक्षीच दिसतो की आणखी काही ते नीट सांग पाहू.\nअर्जुन : मला केवळ त्या पक्ष्याचा डोळा दिसतो. इतर काही दिसत नाही. अर्जुनाचे हे उत्तर ऐकून द्रोणाचार्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बाण सोड. अर्जुनाने बाण सोडून पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतला. द्रोणाचार्यांनी अर्जुनाची पाठ थोपटली.\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमुलींच्या या 4 गोष्टींमुळे आकर्षित होतात पुरुष\nमराठी उखाणे See Video\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nचातुर्मास पौराणिक कथा, ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो\nगणपतीसारख्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे\nउपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे\nगणपतीने आपल्या बुद्धिमत्तेने शर्यत जिंकली\n'नमस्ते इंग्लंड'चा ट्रेलर रिलीज\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nपितृदिन विशेष : बाप\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nपुढील लेख जंक फूडमुळे वाढतोय नैराश्येचा धोका\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/the-quality-ballon-has-bursted/articleshow/69739844.cms", "date_download": "2019-06-15T22:04:08Z", "digest": "sha1:CMAGTHYT75LFND5ML2B63P3APFEBQLRK", "length": 23228, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "10th result: गुणवत्तेचा फुगा फुटला? - the quality ballon has bursted | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nदहावीच्या गुणदानाती�� बदलाचा फटका गरीब, मागास, ग्रामीण मुलांना बसला आहे. हे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक तक्रार करणार नाहीत. मात्र, शहरी पालक अंतर्गत गुणदानाची मागणी करतील; कारण अकरावीचा प्रवेश अवघड झाला आहे...\nगेल्या काही वर्षे दहावी उत्तीर्णांची टक्केवारी वाढत होती, अगदी नव्वद टक्क्यांच्या घरातही जाऊ लागली होती. इतके विद्यार्थी उत्तीर्ण होत असताना समाजातून, विशेषत: सहजपणे अभिव्यक्त होऊ शकणाऱ्या वर्गातून प्रतिकूल प्रतिक्रिया येत होती. उत्तीर्णांच्या वाढत्या संख्येचे वर्णन ते 'गुणवत्तेचा फुगा' अशा शब्दांत करीत होते. शाळांमध्ये अंतर्गत गुणांची 'खैरात' होत असल्याने गुणवत्तेची ही सूज दिसते, असे ते म्हणत. परीक्षेची पातळी इतकी खाली का आणता यांसारखा प्रश्नही विचारत. आठवीपर्यंत पास करण्याच्या धोरणालाही प्रामुख्याने याच वर्गाचा विरोध होता. शिक्षण हक्क कायद्यातील या तरतुदीमुळे गुणवत्ता खालावल्याची ओरड या वर्गातील पालक करीत होते आणि आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याला चक्क 'ढकलगाडी' असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या वर्गाकडे अनेक व्यासपीठे असल्याने आणि त्याला समाजात वरचे स्थान असल्याने या दोन्ही प्रतिक्रियांची दखल सरकारने घेतली. राज्य सरकारने दहावीचे अंतर्गत गुण बंद केले आणि आठवीऐवजी पाचवीपर्यंत पास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला. यांपैकी पहिल्या निर्णयाचा परिणाम दहावीच्या निकालात दिसतो आहे.\nराज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत यंदा उत्तीर्णांचे प्रमाण बारा टक्क्यांनी घटले. एकूण १६.१९ लाख विद्यार्थ्यांपैकी १२.४७ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ७७.१० टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ८९.४१ टक्के होते. २०१४पासून गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण सतत ८८ टक्क्यांपेक्षा अधिक असून, २०१५मध्ये ते ९१.४६ टक्क्यांवर गेले. अंतर्गत गुणदानामुळे, तसेच परीक्षेतील प्रश्न सोपे केल्याने उत्तीर्णांचे प्रमाण वाढत होते हे खरे. मात्र, अंतर्गत गुणदानाची पद्धत आणि सहापैकी पाच विषयांतील सर्वोत्तम गुणांवर (बेस्ट फाइव्ह) आधारित टक्केवारी देण्याचे धोरण या दोन्हींचे निर्णय बोलक्या वर्गातील पालकांच्या मागणीवरून घेतले गेले. नव्वदच्या दशकात दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण जेव्हा ४० ते ६० टक्के असे, तेव्हा उत्तीर्णांचे प्रमाण ए���ढे कमी कसे असा प्रश्न विचारला जात असे. सरकारने, परीक्षा मंडळाने पावले उचलावीत, अशी मागणी होत असे. उत्तीर्णांचे प्रमाण कमी असो की अधिक; समाजाची, विशेषत: बोलक्या पालकवर्गाची प्रतिक्रिया दोन्ही वेळी वेगळी असते.\nदहावीच्या (किंवा जुन्या मॅट्रिक) परीक्षेला एकेकाळी म्हणजे पन्नास-साठ वर्षांपूर्वी महत्त्व असे. या परीक्षेला एकप्रकारे उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेचे स्वरूप होते. गाळणी परीक्षाच होती ती. त्यावेळी देशात उच्च शिक्षणाचा प्रसार फारसा नव्हता. शिवाय महाविद्यालयांची, विद्यापीठांची संख्याही मर्यादित होती. आज ती स्थिती नाही. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारामुळे दहावीपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्यांची राज्यातील मुलांची संख्या यंदा सतरा लाखांच्या घरात गेली आहे. अन्य परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांची यात भर घातल्यास ही संख्या आणखी लाख-दीड लाखाने वाढेल. महाविद्यालये आणि विद्यापीठेही वाढलीत. त्यामुळे दहावीच्या परीक्षेला पूर्वीसारखे महत्त्व नाही. दहावीनंतर शिक्षण थांबविल्यास रोजगारसंधीही नाहीत. अशा स्थितीत दहावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर काहींचे पुढील शिक्षण अपरिहार्यपणे थांबते असे चित्र आहे. आपल्याकडे एकीकडे उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण (जे आज २५ टक्के आहे) वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत आणि आता दुसरीकडे अधिकाधिक मुला-मुलींना दहावीत नापास करून त्यांपैकी अनेकांचे शिक्षण थांबवले जात आहे. हा विरोधाभास लक्षात घ्यायला हवा.\nविद्यार्थ्यांना विषयांचे आकलन कितपत झाले, हे आपल्याकडे फक्त परीक्षेवरून ठरविले जाते. परीक्षेत जितके अधिक गुण तितका विद्यार्थी हुशार असा समज आहे. अशा विद्यार्थ्यांना संधी म्हणजे गुणवत्तेला संधी असे थेट समीकरण आहे. अभ्यासाने अधिकाधिक गुण मिळविता येतात, हे खरे; परंतु गुण मिळविणे हे कौशल्यही असते. परीक्षा पद्धत जाणून घेतली, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला, संभाव्य प्रश्न सोडविले, तर परीक्षेचे तंत्र अवगत होते. खासगी क्लासमध्ये हेच तंत्र शिकविले जाते. घरात पोषक वातावरण असेल, आई-वडील उच्चशिक्षित असतील, शाळा आणि खासगी क्लासमध्ये तंत्र देणारे शिक्षक असतील, क्लाससाठी तसेच पुस्तके, गाइड, सरावमाला यांसाठी पैसे असतील, तर मुले परीक्षेचे तंत्र चांगल्या प्रकार��� अवगत करतात. आई-वडील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित, गरीब असतील, क्लास वगैरे सुविधा नसतील, तयारी करून घेणारी शाळा नसेल, तर सर्वच मुलांना हे तंत्र जमेलच असे नाही. अशी मुले परीक्षेत अयशस्वी ठरण्याची शक्यता अधिक असते. थोडक्यात, गुणवत्तेसाठी साधन-सुविधा, पैसे आणि पोषक वातावरण यांचीही गरज असते.\nशहरी-ग्रामीण, श्रीमंत-गरीब, प्रगत-मागास अशा गटांत विभागलेल्या आपल्या समाजात मोठी विषमता आहे. शहरी भागातील सुस्थित मुलांना मिळणाऱ्या सुविधा आणि ग्रामीण दुर्गम भागातील गरीब आणि वंचित समाजातील मुलांना मिळणाऱ्या सुविधा यांत प्रचंड फरक आहे. तरीही एकाच परीक्षेतून त्यांच्यात तुलना केली जाते. साहजिकच शहरी आणि सुस्थित मुले 'गुणवान' ठरतात. म्हणूनच गुणवत्ता ही सापेक्ष गोष्ट ठरते. जी मुले अनुत्तीर्ण होतात, ती कोणत्या घटकांतील आहेत हेही लक्षात घ्यावे. बहुतेक अनुत्तीर्ण विद्यार्थी ग्रामीण भागातील, वंचित-उपेक्षित-अल्पसंख्याक घटकांतील, गरीब असतात. देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून ही गोष्ट स्पष्ट होते. यंदा दहावीत नापास झालेल्यांपैकी काहींना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागणार आणि रोजीरोटी कमवावी लागणार. ही मुले उत्तीर्ण झाली असती तर मुले शिकत आहेत म्हणून पालकांनी कदाचित पुढचे शिक्षण दिले असते. ग्रामीण भागात तर आजही दहावी अनुत्तीर्ण मुलींचे शिक्षण थांबवून तिच्या लग्नाची तयारी सुरू केली जाते.\nदहावीतील गुणदान बदलाचा फटका असा गरीब, मागास, वंचित, अल्पसंख्याक आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना बसला आहे. हे विद्यार्थी किंवा त्यांचे पालक तक्रार करणार नाहीत. मात्र, दहावीत एकूण गुण कमी झाल्याने शहरी पालक मात्र अंतर्गत गुणदान पुन्हा सुरू करण्याची मागणी करतील; कारण त्यांच्या मुलांचा अकरावीच्या प्रवेश अवघड झाला.\nकाही मुले जन्मत: प्रतिभावान असतात; परंतु बहुतेक पोषक वातावरण आणि अभ्यास यांतून गुणवत्ता उंचावतात. शिक्षणावरील खर्च वाढवून, शिक्षकांवरील अन्य कामांचा बोजा कमी करून सर्व शाळांची गुणवत्ता वाढविल्याने काही प्रमाणात ही पोषकता निर्माण होऊ शकते. मात्र, ते न करता 'गुणवत्तेची सूज' किंवा 'गुणवत्तेचा फुगा' असे शब्दप्रयोग करणे ही असंवेदनशीलता होय. हे असेच होत राहिल्यास 'समानतेची संधी' देणारे शिक्षण हेच विषमतेच्या वाढी��ा कारणीभूत ठरेल. सार्वत्रिक परीक्षेतील गुणवत्तेची पातळी उंचावताना त्याच्या सामाजिक परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgan-parola-mp-a-t-nana-patil-news/", "date_download": "2019-06-15T20:48:47Z", "digest": "sha1:KQBAJVUEGLYGKPOYWYBZWQ5R3JC3EG55", "length": 20692, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nई-पेपर (सार्वमत) शनिवार, 15 जून 2019\nघोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद\nनिळवंडे कालव्यांचे अकोलेतील काम सलग सुरु ठेवण्याचा आदेश\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्��ांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nजळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\nmaharashtra जळगाव मुख्य बातम्या राजकीय\nजळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\n जळगाव मतदारसंघातून तिकीट कापल्याने विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील नाराज झाले असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत मिळाले आहेत. उद्या दि.26 रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून पुढील भूमिका मांडू असे खा. पाटील यांनी आज त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खा. पाटील यांनी बंड पुकारलेच तर भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत.\nपत्रकार परिषदेवेळी अमळनेरचे माजी आ.बी.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष बजरंग अग्रवाल, सुरेंद्र बोहरा, प्रवीण दाणेज, तालुका अध्यक्ष अतुल मोरे, जिल्हा किसान सेलचे सुरेश सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा.ए.टी.पाटील यांनी स्पष्ट केले की, 10 वर्षांपासून मतदारसंघात अनेक विषयांना चालना देवूनही तिकीट कापण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत कोणतेही कारण दिले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना दिसून आल्याने याबाबत मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भेटण्यासाठी येत आहेत. आपण याबाबत मेळावा घेवून, हितगुज करीत त्याची माहिती संघटनमंत्री विजय पुराणिक तसेच प्रदेश संघटनेकडे देणार आहोत.\nखा. पाटील म्हणाले की, माझ्या विरोधात षड्यंत्र रचले गेले, जिल्हाध्यक्ष मागील सहा महिन्यापासून त्यांच्या उमेदवारासाठी लॉबिंग करीत होते. त्यांनी आपल्या पदाचा वापर स्वतःच्या घरातील उमेदवारासाठी करून माझ्यावर अन्याय केला आहे. मागील 10 वर्षात आपल्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसून भर रस्त्यावरही जनतेची कामे केली, तरी जिल्ह्यातील काही गटांनी माझ्��ा विरोधात षडयंत्र रचून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही खा. पाटील यांनी केला.\nमाजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा म्हणाले की, 4 लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार्‍या खासदाराचे तिकीट कापले जाणे गैर असून याबाबत संघटनेकडे जाब विचारणार आहोत. तालुकाध्यक्ष अतुल मोरे यांनी सांगितले, हा मेळावा पक्ष घेत असून यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली जाणार आहे. त्यांच्या मतामुळे जिल्हाध्यक्षांच्या विरोधात तालुका प्रमुखांची भूमिका असे चित्र दिसून आले. पत्रकारांनी अपक्ष लढण्याबाबत विचारले असता कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आपली पुढील रणनीती राहील, असे स्पष्ट करीत दि.26 रोजी 6 वाजता बालाजी मंदिर परिसरात जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे खा.पाटील यांनी स्पष्ट केले.\nउमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ.स्मिता वाघ यांनी पारोळा येथे ए.टी.पाटील यांची भेट घेतल्याचे त्यांनी मान्य केले. समर्थकांनी मुक्ताईनगर येथे जावून आ.एकनाथराव खडसे यांच्याकडे व्यथा मांडीत अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरज भासल्यास मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील मेळाव्याचे आमंत्रण दिले जाईल, असे खा.ए.टी.पाटील यांनी सांगितले.\nनिष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\nनंदुरबार ई पेपर (दि 25 मार्च 2019)\nजळगाव ई पेपर (दि 15 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 15 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 जून 2019)\nज्ञानदूत विशेष पुरवणी (दि. 15 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्���ेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 15 जून 2019\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nजळगाव ई पेपर (दि 15 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 15 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 जून 2019)\nज्ञानदूत विशेष पुरवणी (दि. 15 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 25 मार्च 2019)\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 15 जून 2019\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%2520%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aeducation", "date_download": "2019-06-15T20:54:27Z", "digest": "sha1:TP4E736L3HOP5SECRTSVUBZUKUUFM2AC", "length": 28377, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (69) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (68) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (59) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (28) Apply काही सुखद filter\nक्रीडा (7) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (5) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (197) Apply महाराष्ट्र filter\nपुरस्कार (80) Apply पुरस्कार filter\nव्यवसाय (70) Apply व्यवसाय filter\nप्रशासन (69) Apply प्रशासन filter\nराजकारण (59) Apply राजकारण filter\nस्पर्धा (58) Apply स्पर्धा filter\nजिल्हा परिषद (49) Apply जिल्हा परिषद filter\nमंत्रालय (49) Apply मंत्रालय filter\nसाहित्य (46) Apply साहित्य filter\nमुलभूत सुविधांच्या अभावाने आंदर मावळ अन् नाणे मावळातील नागरिक त्रस्त\nटाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम. नाणे मावळच्या डोंगरावर नाणे...\nसारांश : 'सीबीएसई'मध्ये मराठीची गळचेपी थांबता थांबेना\nनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, \"सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...\nसारांश : 'कौशल्यविकासा'ला द्या बळ\nएकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल. देशात व राज्यात...\nपुणे - केंद्र शासनाने नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यातील अनेक गोष्टी ज्ञानप्रबोधिनी गेल्या पन्नास वर्षांपासून करीत आली आहे. ही संस्था देशाच्या पुढे आहे, हे सर्वांना कळण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानप्रबोधिनीने देशाला मार्गदर्शन करावे, असे गौरवोद्गार ज्ञानप्रबोधिनीचे...\nमुंबईतील नोकरी सांभाळून विस्तारली लिंबाची बाग\nमुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये विक्री करायची....\nनव्या क्षितिजाच्या दिशेनं... (डॉ. वसंत काळपांडे)\nबहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्काल��क आणि दूरगामी...\nमार्क ट्‌वेन आणि ज्ञान प्रबोधिनी (आनंद आगाशे)\n\"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही \"प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा \"ज्ञान प्रबोधिनी...\nआशेचा नवा किरण (हेरंब कुलकर्णी)\nनव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....\nपर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात, कोणीतरी एखादा आपल्या गच्चीवर बाग करतो. वृक्षांची लागवड व जोपासना करणे ही सर्वांचे कर्तव्य आहे. मला ही पृथ्वी वाचवायची आहे, मला स्वतःला वाचवायचे आहे, मला रोगांपासून मुक्‍ती हवी आहे असे ठरवून प्रत्येकाने त्यासाठी काही योजना राबवणे आवश्‍...\nखवले मांजर संरक्षण प्रकल्प भारतात राबवणार\nचिपळूण - खवले मांजराची तस्करी रोखण्यासाठी तसेच या दुर्मिळ प्राण्याला संरक्षण मिळावे, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे. हा प्रकल्प भारतात राबवणार असल्याची माहिती निसर्गमित्र भाऊ काटदरे यांनी...\nचमचमला मांडायच्या आहेत किन्नरांच्या समस्या\nनागपूर - जन्माने तृतीयपंथी असले तरी, या तृतीयपंथीय समाजाचे जगणे त्यांच्या व्यथा वेदनांना न्याय मिळावा, त्यांनाही समाजाने समान अधिकार द्यावा याचा वेध ‘किन्नर’ या हिंदी चित्रपटातून मांडण्याचा संकल्प किन्नर चमचम गजभियने केला होता. मात्र, चमचम आज स्वतःच किन्नर समाजातीलच व्यक्तीने दिलेल्या वेदना...\nशहरात रमजान ईद उत्साहात\nपुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...\nकरिअरची ‘यशाची गुरुकिल्ली’ सात जूनला\nउस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...\nमोदी सरकारला पहिली ठेच शैक्षणिक धोरणातील बदल केले 'मवाळ'\nनवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...\nआपले सरकार केंद्रावर लूट\nखापरखेडा - शासकीय दस्तऐवजासाठी नागरिकांना कार्यालयांच्या खेटा घालाव्या लागू नये यासाठी सरकारने महाऑनलाइन लिमिटेडच्या माध्यमातून आपले सरकार केंद्रांना मंजुरी दिली. यामागे वेळेची व पैशाची बचत होईल हा उद्देश होता. मात्र, यास केंद्रसंचालक हरताळ फासत आहे. केंद्रात सरकारी दरपत्रक केंद्रात लावणे आवश्‍यक...\nराजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं... (संदीप वासलेकर)\nराजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर...\n‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चे आज उद्‌घाटन\nपुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’...\nmodi cabinet : महाराष्ट्रातील शिलेदार दिल्लीच्या तख्तावर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...\nहिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांकडून मुलींना सुऱ्यांचे वाटप\nआग्रा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना कट्यार, चाकू अशा वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ही शस्त्रे दिल्याचे हिंदू महासभेच्या पूजा पांडेने म्हटले आहे. पूजा पांडेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दहावी व...\nसर्व शैक्षणिक पर्याय व अभ्यासक्रमांची माहिती एकाच ठिकाणी\nपुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे पिंपरी चिंचवड मध्ये शनिवार (ता.१) व रविवार (ता.२) रोजी ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्क समोर ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून नामांकित शिक्षण संस्थां या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. आर्टस, कॉमर्स,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/gadkaris-masterplan-in-goa-gives-opportunity-to-the-congress/", "date_download": "2019-06-15T20:54:59Z", "digest": "sha1:XQ433LQ6QDX6ID5SI2SWMNHLZMQ4DH64", "length": 9639, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "गोव्यात गडकरींच्या 'मास्टरप्लॅन'मुळे हुकली काँग्रेसची सत्तास्थापनेची संधी", "raw_content": "\nगोव्यात गडकरींच्या ‘मास्टरप्लॅन’मुळे हुकली काँग्रेसची सत्तास्थापनेची संधी\nपणजी | नितीन गडकरींनी छोटया पक्षांबरोबर केलेल्या यशस्वी वाटाघाटींमुळे गोव्यात काँग्रेसची सत्ता स्थापनेची संधी हुकली. 2017 साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जास्त जागा जिंकूनही भाजपाने सत्ता स्थापन केली होती.\nआम्हाला अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत लागणार होती. नव���या सरकारचे खातेवाटप निश्चित झाले असून हे सरकार चांगली कामे पुढे सुरु ठेवेल, असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला.\nकाँग्रेसकडे 14 आमदार आहेत मात्र राज्यपालांकडे फक्त तीन आमदार गेले. बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही आम्हाला पाठींबा देणाऱ्या सर्व आमदारांची नावे सादर केली, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.\nदरम्यान, विधानसभेतही आम्ही बहुमत सिद्ध करु. आता कुठला हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही, असंही गडकरींनी सांगितलं.\n-मुंबई इंडियन्ससाठी ‘हिटमॅन’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\n-कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला\n–मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा\n-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख\n-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे\nमुंबई इंडियन्ससाठी ‘हिटमॅन’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला पुढचा आठवडाभर धक्के देणार- गिरीश महाजन\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा ग���नेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/politics/-/look-of-women-leaders/photoshow/68966022.cms", "date_download": "2019-06-15T22:13:01Z", "digest": "sha1:LRQ4E6PSJFZSD3MPLU4ICBD36NNGXVU6", "length": 39622, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\nसध्या लोकसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यावेळी प्रियांका गांधींपासून स्मृती इराणीपर्यत अनेक महिला नेत्या लोकसभेचा प्रचार करत आहेत. पण प्रचार करताना त्या आपल्या फॅशन सेन्सवरही विशेष लक्ष देत आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये ���ेण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/7प्रियांका गांधींच्या कॉटन साड्या\nप्रियांका गांधींच्या कॉटन ज्यूटच्या साड्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कॉटनच्या सिंपल साड्या नेसून प्रियांका गांधी प्रचार करतात, तेव्हा अनेकांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण येते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेप��र्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविश���ष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/7स्मृती इराणी: प्रिंटेड कॉटनच्या साड्या\nछोट्या पडद्यावरील 'बहू' म्हणून काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेल्या स्मृती इराणी यांना कॉटनच्या प्रिंटेड साड्या प्रचंड आवडतात. यावेळी निवडणुकीचा प्रचार करताना स्मृती इराणी अशाच साड्या नेसूनच प्रचार करत आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघ�� करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/7डिंपल यादवच्या कॉटन साड्या\nउत्तर प्रदेशच्या रणरणत्या उन्हात डिंपल यादव प्रचार करताना सोबर कॉटनच्या साड्या नेसून प्रचार करत आहेत. लाल, हिरव्या अशा एकाच रंगाची किनार आणि काठ असलेल्या साड्या वापरणं ही फॅशन डिंपल यादव यांनी रूढ केली आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/7जया प्रदा यांचा सिंपल लूक\nजया प्रदा याचा साधा लूक सध्या सगळ्यांंचेच लक्ष वेधून घेतो आहे. बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री राहिलेल्या जया प्रदा साध्या लूकमध्ये दिसतात. त्यांच्या कॉटन सिल्कच्या साड्या महिला मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\n���ुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%86_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2019-06-15T20:47:07Z", "digest": "sha1:HNNGX7IMGA6WC4WS57ECJ6CZSXS2Z2KJ", "length": 6531, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंद्रेआ पिर्लो - विकिपीडिया", "raw_content": "\nइंटर मिलान २२ (०)\n→ रेगिना कॅल्सिओ (loan) २८ (६)\n→ ब्रेसिया (loan) १० (०)\nए.सी. मिलान २८४ (३२)\nयुव्हेन्टस एफ.सी. ३७ (३)\nइटली २१ ३७ (१५)\nऑलिंपिक इटली ९ (१)\nइटली या देशासाठी खेळतांंना\n* क्लब पातळीवरील साम��े व गोल अद्ययावत तारीख: १३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:३९, १४ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७९ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T21:02:48Z", "digest": "sha1:IZCBPY6V2GX7XGATGZBE5OQEVS7XC5EO", "length": 6004, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांपो ग्रांदे - विकिपीडिया", "raw_content": "\nकांपो ग्रांदेचे मातो ग्रोस्सो दो सुलमधील स्थान\nकांपो ग्रांदेचे ब्राझीलमधील स्थान\nराज्य मातो ग्रोसो दो सुल\nक्षेत्रफळ १५४.५ चौ. किमी (५९.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,९४२ फूट (५९२ मी)\n- घनता १,९६८.७ /चौ. किमी (५,०९९ /चौ. मैल)\nकांपो ग्रांदे (पोर्तुगीज: Campo Grande) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात वसलेल्या कांपो ग्रांदेची लोकसंख्या २०१४ साली ८.४५ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील २३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील कांपो ग्रांदे पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T20:34:51Z", "digest": "sha1:XF4EU7R2CDCWFLZD6LWIMBWEM55OYYCQ", "length": 4758, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००१ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील जन्म\n\"इ.स. २००१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या २००० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१७ रोजी १२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:User_en-2", "date_download": "2019-06-15T20:55:04Z", "digest": "sha1:34SGX6BHMUN6ZC3GZCH7R2YUUULF4NLZ", "length": 6161, "nlines": 309, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:User en-2 - विकिपीडिया", "raw_content": "\nen-2 ही व्यक्ती मध्यम पातळीचे इंग्लिश लेख निर्माण करु शकते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१७ रोजी २०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ganapati-bappa-ahmednagar-2/", "date_download": "2019-06-15T21:26:38Z", "digest": "sha1:H6K2VIETJFMJWDB6M22NVCBQOE2ER6JY", "length": 15247, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बाप्पांना भावपूर्ण निरोप", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमान��चा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nप्रशासनामुळेच शहादा तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई – आ.पाडवी\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nअहमदनगर (प्रतिनिधी)- ढोल ताश्यांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा सूर, पारंपरिक पोशाख व फुलांची उधळण करत भावपूर्ण वातावरणात नगर शहरासह जिल्हाभरात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला. संगमनेर, राजूर, कोपरगाव येथील हाणामारीच्या घटनांनी गालबोट लागले. नगर, राहुरी, श्रीरामपूर, अकोले, राहाता, नेवासा, शेवगाव तसेच ठिकठिकाणी गणरायांची मिरवणूक काढण्यात आली होती. ग्रामीण भागातही उत्साह होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात श्रीगणेशाला निरोप देण्यात आला. पुणतांब्यात पावसाने हजेरी लावल्याने पावसात चिंब होत पुणतांबेकरांनी जल्लोषात निरोप दिला.\nराज्यातील 40 हजार प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन\nकोळपेवाडी दरोडा : मास्टरमाईंड पपड्या साधूच्या वेशात जेरबंद\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमहापालिकेत नवीन कर्मचारी संघटनेची स्थापना\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमहापालिकेत नवीन कर्मचारी संघटनेची स्थापना\nकोळपेवाडी दरोडा : मास्टरमाईंड पपड्या साधूच्या वेशात जेरबंद\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/adhyatma/articleshow/47275933.cms", "date_download": "2019-06-15T21:56:55Z", "digest": "sha1:SNQQPHCCM43XQ6JEVALADSHT4TPDHMNP", "length": 18230, "nlines": 296, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prashant asnare News: एक छिद्र उरलेलं - Adhyatma | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nएक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला. परंतु तो पर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.\nमहाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का\nएक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला. परंतु तो पर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.\nतेव्हा धर्मराज त्याला म्हणाले, ‘आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.’\nतो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.\nया दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले, ‘दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण एक विचारू माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते\nधर्मराजाला स्वतःची चूक कळली त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.\nभीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणारा आहे. आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.\n‘‘तो काल मला भेटला होता, आज तो नाहीय’, ‘तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीय.’ असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.\nहा क्षण माझा आहे. पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या बावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं\nजी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात, जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात. जे कलारंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.\nपण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण कुठल्या रूपात मागे उरतो आपण\nएक मिणमिणता दिवा असेल\nदहा दिवसांनी तो दिवा विझेल\nत्या जागी माझा एक फोटो असेल,\nकिंवा त्या फोटोची पातळ काच\nमाझा तो हसरा फोटो\nफक्त उरलेलं एक छिद्र असेल \nआपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण ‘उत्सवात’ करायचं का\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nप्रशांत असनारे या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमाझं अध्यात्म पासून आणखी\nक्षण घेण्याचे आणि देण्याचे\nओम भवती भिक्षां देही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआपण सगळे हिरवी झाडं\n... अन् भुर्र उडून जा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:57:32Z", "digest": "sha1:BD25SY6DXUUOARIV2LEK6Q6CMDO3CKH7", "length": 5006, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालेश्वर - विकिपीडिया", "raw_content": "\nबालेश्वर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. राजधानी भुवनेश्वर पासून ते सुमारे १९४ किलोमीटर (१२१ मैल) लांब आहे. हे बालासोर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या गावापासून चांदिपूर समुद्रकिनारा जवळ आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते.\nहे शहर बालेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबालेश्वर जिल्ह्यातील शहरे व गावे\nभारताची अग्निबाण प्रक्षेपण स्थाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१७ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T20:51:06Z", "digest": "sha1:F7NEQ3LXXLLZWI4LI53535AXRADB5S5K", "length": 4765, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आसाममधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या आसाम राज्यातील शहरांविषयीचे लेख.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► गुवाहाटी‎ (९ प)\n► जोरहाट‎ (१ क, ३ प)\n► सिलचर‎ (३ प)\n\"आसाममधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ३४ पैकी खालील ३४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २००८ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%AE&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%AE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T21:07:52Z", "digest": "sha1:HFZ3MA7WR4JCXEMXOI34VR3HLG7PWOYA", "length": 28201, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (20) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nछगन भुजबळ (7) Apply छगन भुजबळ filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nशरद पवार (4) Apply शरद पवार filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nउच्च न्यायालय (3) Apply उच्च न्यायालय filter\nगुजरात (3) Apply गुजरात filter\nगैरव्यवहार (3) Apply गैरव्यवहार filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nअत्याचार (2) Apply अत्याचार filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nकाळा पैसा (2) Apply काळा पैसा filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुन्हेगार (2) Apply गुन्हेगार filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपंकज भुजबळ (2) Apply पंकज भुजबळ filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमध्य प्रदेश (2) Apply मध्य प्रदेश filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nसमीर भुजबळ (2) Apply समीर भुजबळ filter\nसर्वोच्च न्यायालय (2) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nमुंबईतील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन\nमुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्��्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी ...\nमुंबई - अवयवदान करणारे दाते सर्वात जास्त खासगी रुग्णालयांतून पुढे येतात; पण पालिका व सरकारी रुग्णालये त्याबाबत अनास्था का दाखवतात, असा प्रश्‍न रविवारी (ता. 28) उपस्थित करण्यात आला. परळमधील टाटा मेमोरियल रुग्णालयात 21 व्या मेडिकोलिगल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित वार्षिक राज्य परिषदेत विविध डॉक्‍...\nप्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...\nअवयव प्रत्यारोपणाची लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे\nमुंबई - अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून राज्यात लवकरच नवी मार्गदर्शक तत्त्वे येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर चार राज्ये आणि दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशांतील अवयव प्रत्यारोपणाचे काम पाहणाऱ्या रिजनल ऑर्गन एंड टिश्‍यू ट्रान्सप्लांट कमिटी (रॉटो)ने हे काम हाती घेतले आहे. परळ येथील...\nचिमुकल्या अन्वीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी हवा मदतीचा हात\nपारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील अन्वी गुरुनाथ फल्ले ही चार वर्षाची चिमुकली मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. मेंदुवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला आता दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे. रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम...\nभुजबळ यांना विशेष काळजी घेण्याचा पवारांचा सल्ला\nमुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन शरद पवार...\nभुजबळ म्हणतात \"झाले मोकळ�� आकाश... '\nमुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, \"होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....\nजामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा: भुजबळ\nमुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम रुग्णालयातून...\nछगन भुजबळांची तुरुंगातून सुटका\nमुंबई - दिल्लीतील \"महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात रविवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, त्यांना पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातून हलवू नये...\nमुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...\nभुजबळांच्या इच्छेनुसार होणार पुढील उपचार\nनाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी...\nछगन भुजबळ आणि कुटुंबीयांची चौकशी, अटकेचा घटनाक्रम\nमाजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...\nअवयवदान, देहदान पदयात्रेला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद\nरत्नागिरी - मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे. मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी रत्नागिरी येथे दाखल झाली....\nदररोज एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमुंबई - पोलिसांकडील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत असल्याचे निदर्शनास येते. बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. तरीही अत्याचारांचे प्रमाण...\nयुतीचा धनुष्य मोडणार नाही\nमुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्‍यता कमी आहे. फक्त भाजपवर आरोपांचे बाण सोडत भाजपविरोधातील संघर्षाला तयार राहाण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जाणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी (ता.30) दादरच्या शिवाजी पार्कला...\nमुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी\nमुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी आज वाहतूक कोंडी झाली. दादर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने भायखळा उड्डाणपुलापासून परळपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोकल बंद पडल्याने खासगी वाहनचालक मुंबईकर चाकरमान्यांना चांगलेच लुबाडताना दिसत होते. एकेका प्रवाशाकडून तीनशे ते...\nमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही निवासी डॉक्‍टर संपावरच\nमुंबई - निवासी डॉक्‍टरांनी कामावर रुजू व्हावे, यासाठी त्यांच्यासमोर हात जोडण्याचीही माझी तयारी आहे. तरीही ते ऐकत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिला. त्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी \"सामूहिक रजा' आंदोलन मागे घेतल्याचे...\nरुग्णालयांत आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमणार - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक���षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...\nदुसऱ्या दिवशीही रुग्णांचे हाल\nसंरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा डॉक्‍टरांचा निर्धार मुंबई - दुसऱ्या दिवशीही राज्यातील डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णांचे हाल झाले. काही रुग्णालयांत फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. काही रुग्णालयांतील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. धुळे, नाशिक...\nप्रसूतीच्या वेळीही होतो,हिंसाचार आणि अत्याचार\nप्रसूतीच्या वेळी होणारे अत्याचार हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय; पण या विषयाकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहत अनेक संस्था पुढे येऊन जनजागृती करताना दिसत आहेत. यापूर्वी सेहत नावाच्या संस्थेने हा विषय उजेडात आणला होता. \"बर्थ इंडिया' या संस्थेतर्फेही हा विषय प्रकाशात आणण्याची धडपड सुरू आहे. त्यांच्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%2520%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:18:24Z", "digest": "sha1:UJ4PYLOHDZ6VHV6IULGAPEPBZFXYOHMF", "length": 15726, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमिलिंद एकबोटे (2) Apply मिलिंद एकबोटे filter\nसंघटना (2) Apply संघटना filter\nसांगली (2) Apply सांगली filter\nअशोक चव्हाण (1) Apply अशोक चव्हाण filter\nउदयनराजे (1) Apply उदयनराजे filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nकोरेगाव भीमा (1) Apply कोरेगाव भीमा filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nतहसीलदार (1) Apply तहसीलदार filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nपोलिस आयुक्त (1) Apply पोलिस आयुक्त filter\nप्रकाश आंबेडकर (1) Apply प्रकाश आंबेडकर filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराधाकृष्ण विखे पाटील (1) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nविजयकुमार (1) Apply विजयकुमार filter\nविश्‍वास नांगरे पाटील (1) Apply विश्‍वास नांगरे पाटील filter\nसंगमेश्‍वर (1) Apply संगमेश्‍वर filter\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी (1) Apply संत ज्ञानेश्वर महाराज पालखी filter\nसंत तुकाराम महाराज पालखी (1) Apply संत तुकाराम महाराज पालखी filter\nसंत_ज्ञानेश्‍वर_महाराज_पालखी (1) Apply संत_ज्ञानेश्‍वर_महाराज_पालखी filter\nसंत_तुकाराम_महाराज_पालखी (1) Apply संत_तुकाराम_महाराज_पालखी filter\nसंभाजी भिडेंना चिपळूणात सभास्थळापासून चपळाईने काढले बाहेर\nचिपळूण - संभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण मांडल्याने भिडेंना सुखरूप बाहेर काढण्यास पेच निर्माण झाला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना बाजूला करून भिडेंना सभास्थळापासून बाहेर काढण्यात आले. चितळे मंगल...\nसंभाजी भिडेंची बदनामी थांबवा अन्यथा आम्ही समर्थ - सन्मान मोर्चाचा सरकारला इशारा\nसांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात...\nभिडे गुरुजींवरही कारवाई करा - विखे पाटील\nमुंबई - 'कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली; मात्र भिडे गुरुजींवर कारवाई का होत नाही, यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते. एकबोटे यांच्याप्रमाणे भिडे गुरुजींवरही तातडीने कारवाई व्हायला हवी,''...\n\"मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घ्या'\nपुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी हे जबाबदार नाहीत. त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असून दोघांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी केली. यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटे आणि भिडे...\nसावंतवाडीत होणारी भिडे गुरूजींची सभा वादात\nसावंतवाडी : पालिकेच्या परवागनीनंतर पोलिसांनी परवागनी नाकारल्याने स्वराज्य संघटनेच्यावतीने शहरात 23 ला आयोजित केलेली शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची सभा वादात सापडली आहे. त्या दिवशी नाताळ निमित्त ख्रिस्ती धर्माची मिरवणूक असल्यामुळे आम्ही सभेसाठी परवानगी नाकारली, असे...\nपालखीत विघ्न आणल्याने भिडे गुरूजींवर गुन्हा\nपुणे - \"पालखी सोहळ्यात विघ्न आणणाऱ्या भिडे गुरूजी आणि त्याच्या बगलबच्च्यांना या पुढे पुण्यात प्रवेश करण्यापासून रोखावे', अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केली. दरम्यान, शहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=ministry%20of%20defense&page=2&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense", "date_download": "2019-06-15T21:31:00Z", "digest": "sha1:4PR2RCWPSOH3H5MYREAPNDCQ3BBPKM5J", "length": 29183, "nlines": 326, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 3 | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (205) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (19) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1099) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (383) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (352) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (311) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (261) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसंपादकिय (171) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (90) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (38) Apply गणेश फेस्टिवल filter\nफॅमिली डॉक्टर (20) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमुक्तपीठ (10) Apply मुक्तपीठ filter\nमहाराष्ट्र (1744) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (1411) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (946) Apply मुख्यमंत्री filter\nनरेंद्र मोदी (789) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (750) Apply निवडणूक filter\nसोलापूर (649) Apply सोलापूर filter\nमहापालिका (631) Apply महापालिका filter\nजिल्हा परिषद (529) Apply जिल्हा परिषद filter\nकाँग्रेस (524) Apply काँग्रेस filter\nव्यवसाय (523) Apply व्यवसाय filter\nराजकारण (496) Apply राजकारण filter\nदेवेंद्र फडणवीस (493) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (478) Apply नगरसेवक filter\nगडचिरोली ः सफाई कामगारावर उपासमारीची वेळ\nगडचिरोली : रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना मागील दोन वर्षांपासून मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जात आहे....\nअड्याळ ः शेत नांगरताना आढळली सापाची अठरा अंडी\nअड्याळ (जि. भंडारा) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथील प्रदीप रोहणकर यांच्या शेतात नांगरणी सुरू असताना नागिणीसह अठरा अंडी आढळून आली. काही जण साप मारण्याच्या तयारीत होते. परंतु, शेतमालकांनी सर्पमित्रांना पाचारण केल्यामुळे नागिणीसह तिची अंडी सुरक्षित व सुखरूप आहेत. रोहणकर यांच्या शेतात...\nमुंबईतील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन\nमुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी ...\nअंकलीच्या शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदी प्रस्थान\nअंकली - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत. अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-सरकार यांच्या...\nजवानांनी हाडं गोठणाऱया थंडीत केला योगा (व्हिडिओ)\nलडाखः भारतीय जवानांचा शूरपणा नेहमीच अनुभवायला मिळतो. हाडं गोठवणाऱया थंडीमध्ये जवानांनी योगा केला असून, भारतीयांना अभिमान वाटेल असा व्हिडीओ समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये 18 हजार फुटांवर अक्षरक्ष: हाडं...\nलाँग मार्चमध्ये पाय रक्तबंबाळ झालेल्या शकुबाईच्या लढ्याला यश (व्हिडीओ)\nवणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्चात पाय रक्तबंबाळ होऊनही आझाद मैदान गाठणाऱ्या शकुबाईच्या लढयास अखेर यश आले आहे. वर्षानूवर्षे कसत असलेली वनजमीन वर्षभरानंतर स्वत:च्या नावावर झाली अन् शकूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन देत, आपल्या काळ्या ...\nराज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने\nबारामती शहर : राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, या मागणीसाठी आज राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. बारामती नगरपालिकेचे कर्मचारी देखील या निदर्शनात सहभागी झाले होते. आज सकाळी 10 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी निदर्शने करण्यास प्रारंभ केला. यावेळी कर्मचार्‍यांना...\nमुंबई - गोवा चौपदरीकरण वेळेत न झाल्यास कारवाई\nरत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत मुदत दिली...\nधनंजय मुंडेंना सर्वाेच्च न्यायालयाचा दिलासा\nअंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी...\nत्र्याहत्तर ऐवजी आता सत्तर तीन\nलातूर : गणित शिकवताना त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, अठ्ठ्याण्णव ऐवजी नव्वद आठ... असा नवा स्वर दुसरीच्या वर्गातून आपल्या कानावर पडणार आहे. जोडाक्षर असणारे अनेक शब्द मुलांच्या मनात गणिताची नावड आणि भीती निर्माण करतात. याचा अभ्यास करून जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा ‘बालभारती’च्या दुसरीच्या...\nआरोपीने दिली वकीलाच्या खुनाची कबुली\nसोलापूर : ऍड. राजेश श्रीमंत कांबळे (वय 45, रा. ब्रह्मचैतन्यनगर, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, विजयपूर रोड, सोलापूर) यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित संजय ऊर्फ बंटी खरटमल यास गुलबर्गा येथून अटक केली आहे. त्याने ऍड. कांबळे यांचा खून केल्याची कबुली दिली असून खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले...\nखेळाडूंना बक्षीस देण्यात महाराष्ट्राचा हात आखडताच\nमहाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...\nइन्स्टाग्राम डाऊन; ट्विटर सुसाट\nनवी दिल्ली : सध्या तरुणाई दिवसातील सर्वांत जास्त वेळ कोणत्या अॅपवर घालवत असेल तर ते इन्स्टाग्राम. मात्र, आज पहाटेच्या सुमारास इन्स्टाग्राम बंद पडल्याने सर्व युझर्सच्या हिरमोड झाला आणि त्यांनी ट्विटरकडे धाव घेतली. इन्स्टाग्राम बंद पडलंय आणि आता ते वापरणारे सारे लोक ट्विटरवर येऊ लागले असे निदर्शनास...\nसारांश : 'सीबीएसई'मध्ये मराठीची गळचेपी थांबता थांबेना\nनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, \"सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...\nworld cup 2019 : भारत-पाक सामन्याची स्वप्न पाहताय थांबा, पाऊसच करेल बॅटींग\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढत पावसामुळे वाया गेली असतानाच चाहत्यांचे लक्ष रविवारच्या भारत-पाक लढतीकडे लागले आहे. तेथील हवामानात सुधारणा होईल, असा अंदाज असला तरी काळे ढग अद्याप घोंघावतच आहेत. आठवडाभराच्या पावसानंतर वीकेंडला हवामानात...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 जून\nआजचे दिनमान मेष : तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. काही गोष्टी नव्याने सम��तील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. वृषभ : आर्थिक कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल, संधी मिळेल. मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. विचारांचा...\nखासदार बापट यांच्याकडून अधिकारी फैलावर\nपुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम असलेल्या नदी सुधार (जायका), समान पाणीपुरवठा, नदीकाठ संवर्धन आदी योजना रखडल्याने खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. हे प्रकल्प पुढे का सरकत नाहीत, त्यांच्या फायली कुठे आहेत, नेमक्‍या अडचणी काय...\n\"वैद्यकीय'च्या प्रथम वर्षातच \"कम्युनिकेशन स्किल'चे धडे\nजळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून \"वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश...\n‘कोल्हे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी द्या’\nमुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या...\nबिबट्याच्या \"त्या' बछड्याचा अखेर मृत्यू\nआर्णी (जि. यवतमाळ), ता. 13 : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात 11 जूनला बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वनविभागाकडून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात येत होते. मात्र, या बछड्याचा गुरुवारी (ता.13) सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. परंतु, त्याचे मृत्यूचे कारण अद्याप कळले नसून, शवविच्छेदन अहवाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/apulkiche-koralele-nav-ahe/", "date_download": "2019-06-15T21:37:52Z", "digest": "sha1:SZ7GBYEZGKORSMSDOR43R3OLKEPUHKFV", "length": 5427, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आपुलकीचे कोरलेले नांव आहे | Apulkiche Koralele Nav Ahe", "raw_content": "\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nसह्याद्रीच्या कुशीत किल्लेसमान गड\nपायथ्याशी बसगें बु॥ गांव आहे\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nया वर्गातील आणखी काही लेख\nवाटते उद्याला संपेल ही हुरहूर\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nदेव असतो भक्ताला फॉर\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged गांव, चारोळी, नांव, बसगें बु॥, सह्याद्री on जानेवारी 24, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← आंब्याच्या रसातील भात वाढदिवस →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4864501501492207896&title=Lecture%20on%20'Oral%20Cancer'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-15T21:19:58Z", "digest": "sha1:F4TOLSUGN5G3X5NESUTGEYOXDNTK5YBY", "length": 5669, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान", "raw_content": "\n‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान\nपुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे ‘मौखिक कर्करोग’ या विषयावर डॉ. अंकित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे.\nदिनांक : १९ मे २०१७\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nस्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन, सेमिनार हॉल, नवी पेठ, पुणे-३०\nTags: Marathi Vidnyan ParishadPuneBOIOral CancerLectureपुणेमराठी विज्ञान परिषदमौखिक कर्करोगव्याख्यान\nविज्ञान परिषदेतर्फे व्याख्यानाचे आयोजन केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान ऐका वैज्ञानिक गप्पा शपथ ध्वनिप्रदूषण रोखण्याची... शमले आवाजामागचे कुतूहल\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्क��र आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Siddaramaiah-son-to-get-the-minister/", "date_download": "2019-06-15T21:10:16Z", "digest": "sha1:ZFOYLGC43EAVZBMGW3RQFJLGOOWS6CEN", "length": 6452, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिद्धरामय्यापुत्राला मिळणार मंत्रिपद? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सिद्धरामय्यापुत्राला मिळणार मंत्रिपद\nमाजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र आणि वरुणा मतदारसंघाचे आमदार डॉ. यतिंद्र यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तब्बल चार बसगाड्या भरून त्यांचे समर्थक बंगळूरला दाखल झाले असून, त्यांनी सिद्धरामय्यांकडेच तसा आग्रह धरला आहे. गेल्या विधानसभेत वरुणा मतदारसंघातून आमदार असलेल्या सिद्धरामय्यांनी यंदा पुत्रासाठी हा मतदारसंघ सोडला आणि चामुंडेश्वरी व बदामी या दोन मतदारंसघातून निवडणूक लढवली. पैकी चामुंडेश्वरीतून ते पराभूत झाले, तर बदामीमधूनही सुमारे 600 मतांनीच निवडून आले. मात्र त्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र वरुणामधून भरघोत मतांनी निवडून आले. आता त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करावा, यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे.\nरविवारी रात्री यतिंद्र यांचे समर्थक बंगळुरात पोहचले. त्यांनी सिद्धरामय्यांकडे मंत्रिपदासाठी आग्रह धरला आहे. मात्र सिद्धरामय्या हा आग्रह पक्षाध्यक्षांकडे पोचवतील का याबाबत साशंकता\nआहे.काँग्रेसने निजदला पाठिंबा देऊन मुख्यमंत्रिपद एच. डी. कुमारस्वामींना देऊ केल्यामुळे मागच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामय्या यंदाच्या मंत्रिमंडळात राहणार नाहीत, अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेस-निजद युतीचे समन्वयकपद देण्याची तयारी चालली आहे. तसे झाल्यास स्वतःच्या मंत्रिपदाच्या बदल्यात सिद्धरामय्या पुत्रासाठी मंत्रिपद मागू शकतात. तथापि, ही शक्यता काहीशी धूसर आहे.\nभाजप नेते बी. एस. येडियुराप्पा 2011 मध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यात त्यांचे पुत्रप्रमेच कारणीभूत आहे. बंगळूर शहरातील सुमारे दोन एकर आरक्षित जमिनीवर आरक्षण येडियुराप्पांनी आपले पुत्र बी. वाय. विजयेंद्र आणि बी. वाय. राघवेंद्र यांच्या सांगण्यावरून रद्द केले होते. पुढे ती जमीन या दोन्ही बंध���ंच्या नावे असलेल्या कंपनीला हस्तांतरित करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरले आणि येडियुराप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. येडिंचे उदाहरण समोर असल्यामुळे सिद्धरामय्या पुत्र यतिंद्रसाठी आग्रह धरणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-result-of-climate-change-animals/", "date_download": "2019-06-15T21:15:37Z", "digest": "sha1:U5ZDQLIJ66KMKHM7YPERBYIJGB3TXAZC", "length": 7081, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम\nहवामान बदलाचा जनावरांवर परिणाम\nपावसाळ्याला सुरुवात होऊन महिन्याचा कालावधी उलटला. मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे हवामानात देखील बदल झाला आहे. बदलत्या ऋतूमानाचा ज्याप्रमाणे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावरही दिसून येतो. यासाठी पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनास येतो. यामुळे पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते.\nपावसाळ्यात म्हशी, बैल, गायी, वासरे, शेळ्या यांच्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांना शक्यतो वेगवेगळ्या जागेवर ठेवावे. त्यासाठी कोरड्या ठिकाणी मुबलक हवा व प्रकाश येईल याची काळजी घ्यावी. खाद्य ओले झाल्यास बुरशीच्या प्रार्दुभावाने विषबाधा होण्याची शक्यता असते. जनावरांच्या आरोग्यासंबंधी नियमित पशुवैद्यकीयांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गोठ्यातील मलमूत्राचा योग्य निचरा होण्यासाठी गोठा बांधताना योग्य नियोजन आवश्यक असते. यासाठी गोठ्यात थोडा उतार असणे गरजेचे असते. तसेच मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अनेक शेतकरी बाहेर शेड बांधून गोठा बनवितात. मात्र, उघड्यावर गो��ा असल्याने ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात गोठ्यांमध्ये माशा व डासांचे प्रमाण अधिक होेते. यामुळे जनावरांना वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यात पशुवैद्यांकडून लसीकरण करून घ्यावे.\nजनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवा\nगोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडेझुडुपे वाढू देऊ नका.\nछतामधून पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या.\nगोठा व आजूबाजूची जागा निर्जंतुकीकरण करा\nजनावरांचे खाद्य पावसाने ओले होणार नाही, याची दक्षता घ्या\nपावसाळ्यातदेखील हिरव्या चार्‍याबरोबर सुका चारा द्यावा.\nपशुवैद्यांकडून जनावरांना लसीकरण करून घ्यावे.\nशेतकरी पावसाळ्यात जनावरांना जास्त प्रमाणात हिरवा चारा देतात. दिवसभर त्यांना सुका चारा दिला जात नाही. हिरवा चारा जास्त खाणे व दूषित पाण्यामुळे पचनसंस्थेचे आजार होतात. पावसाळ्यात गोठ्यातील अस्वस्छता व दुर्गंधीमुळे जनावरे विविध रोगांना बळी पडू शकतात. तसेच पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Protest-Panchganga-River-Polution-In-Kurundwad/", "date_download": "2019-06-15T21:06:29Z", "digest": "sha1:VISK454RIAHGCDHY7SLSYU53BMDV4VQS", "length": 3510, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समितीने पंचगंगेतील जलपर्णीलाच घातला मानवी विळखा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › समितीने पंचगंगेतील जलपर्णीलाच घातला मानवी विळखा\nसमितीने पंचगंगेतील जलपर्णीलाच घातला मानवी विळखा\nतेरवाड तालुका शिरोळ येथील बंधार्‍यातील पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णीला पंचगंगा बचाव कृती समितीच्यावतीने मानवी विळखा घालून पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.\nआज सकाळी दहा वाजता सुमारास पंचगंगा बचाव कृती समितीचे प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने,कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,प्रा.चंद्रकांत मोरे,र��मभाउ मोहिते,जी.पी जाधव,शिवाजीराव बिडकर,आप्पासाहेब बंडगर,किरण आलासे यांनी तेरवाड बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीपात्रात उतरून जलपर्णीला विळखा घालून प्रदूषण करणाऱ्या घटकांचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करून कुरुंदवाड येथे पालिका चौकात साखळी उपोषण करण्यासाठी दाखल झाले आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nath-vision-Warkari/", "date_download": "2019-06-15T20:41:28Z", "digest": "sha1:UQIV5WPWSN3FK7MR3JJ45MQQS7CNZ2CW", "length": 6432, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाथांच्या दर्शनाने वारकरी कृतकृत्य! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाथांच्या दर्शनाने वारकरी कृतकृत्य\nनाथांच्या दर्शनाने वारकरी कृतकृत्य\nनाशिक : गौरव जोशी\nब्रह्मगिरीच्या साक्षीने टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी त्र्यंबक नगरी शुक्रवारी (दि. 12) दुमदुमून गेली होती. संत परंपरेचे आद्यपीठ असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेल्या वारकर्‍यांनी येते वर्ष सुखाचे, समाधानाचे जावो, असे साकडे घातले. दरम्यान, मुख्य पालख्या व दिंडी शनिवारी (दि.13) द्वादशीचा उपवास सोडून मार्गस्थ होतील.\nयंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने तसेच पिकेही जोमात आल्याने बळीराजा सुखावला आहे. निवृत्तिनाथ महाराज वारीत त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. पौष वारीचे निमित्त साधत यंदा राज्यभरातून आलेल्या पाच लाख भाविकांनी निवृत्तिनाथांच्या चरणी माथा टेकवला. तसेच, सायंकाळी जीवा आणि शिवाची भेट सोहळा ‘याची देही याचि डोळा’ अनुभवला. सायंकाळी दुरवरच्या पालख्या व दिंड्यांनी परतीच्या मार्गाला लागल्या.\nपौष वारीसाठी यंदा दोन ते अडीच लाख भाविक येतील अशी अटकळ त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका प्रशासनाने बांधली होती. मात्र, ऐनवेळी हीच वारकर्‍यांची गर्दी दुप्पट झाल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले पहायला मिळाले. व्यावसायिकांनी जागा मिळेल तेथे दुकाने थाटली होती. वारीत यंदा चांगला व्यवसाय झाला असून, गेल्या तीन दिवसात त्र्यंबकेश्‍वरमध्ये कोट्यवधींची उलाढाल झ���ली.\nनिवृत्तिनाथांच्या कृपेने व्यवसाय चांगला झाल्याने व्यावसायिकांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होते. वारीतील मुख्य दिवस म्हणजे शुक्रवारी (दि.12) निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा तसेच, सायंकाळी रथयात्रेचे क्षण डोळ्यात साठवून अनेक पालख्या व दिंड्या परतीच्या मार्गाला लागल्या. मुख्य पालख्या व दिंड्यांमधील वारकरी हे शनिवारी (दि. 12) द्वादशीचा उपवास सोडून मगच आपापल्या गावाकडे परततील.\nवारीमुळे प्रशासनाने त्र्यंबकेश्‍वर शहराबाहेरील महामार्गावरील बसस्थानकातून बस सोडण्यात येत होते. एसटी प्रशासनाकडून दर मिनिटाला एक याप्रमाणे बस सोडण्यात येत होत्या. त्र्यंबकेश्‍वरमधूनच जिल्ह्यातील विविध भागांसह मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर भागांसाठी बसेस सोडण्यात येत होत्या. त्यामुळेच घरी परतणार्‍या वारकर्‍यांची गैरसोय टळली.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/friend-acid-attack-to-friend/", "date_download": "2019-06-15T21:35:10Z", "digest": "sha1:SPRRQCB5SR63I3F6XQMG5MJEICPWZWAA", "length": 6392, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मित्रानेच केला मित्रावर अ‍ॅसिड हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मित्रानेच केला मित्रावर अ‍ॅसिड हल्ला\nमित्रानेच केला मित्रावर अ‍ॅसिड हल्ला\nसारस बागेजवळील आण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या समोरील फुटपाथवरून चालत जाणार्‍या निवृत्त शिक्षकावर त्यांच्याच मित्राने अ‍ॅसिडने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भरदिवसा आणि वर्दळीत सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात निवृत्त शिक्षक हे 12 टक्के भाजले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघेही एकमेकांची चांगले मित्र आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे कारण मात्र, समजू शकलेले नाही.\nभारत खंडू साबळे (वय 60, रा. संचेती अपार्टमेंट, सिंहगड रोड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. तर, मनोज चव्हाण (वय 45) असे हल्ला करणार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्य���चे काम सुरु होते.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील जखमी भारत साबळे व आरोपी मनोज चव्हाण हे गेल्या आठरा ते वीस वर्षापासून मित्र आहेत. त्यांच कौटुंबिकही संबंध आहेत. दरम्यान जखमी साबळे हे एका शाळेतून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. तर, मनोज चव्हाण हा पुणे महापालिकेच्या टिळक रस्त्यावरील क्षेत्रिय कार्यालयात लिपीक या पदावर नोकरीस आहे.\nदरम्यान साबळे हे सोमवारी दुपारी सारसबागेजवळील आण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोरील फुटपाथवरून पायी चालत जात होते. त्यावेळी चव्हाण याने त्यांच्या अंगावर बाटलीतून अ‍ॅसिडने हल्ला केला. यात साबळे यांचा चेहरा, मान व गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने भाजले आहे. यात ते 12 टक्के भाजले आहेत. दरम्यान चव्हाण हा तेथून पसार झाला. त्यानंतर साबळे यांनीच त्यांच्या मुलाला फोन करून चव्हाण याने अ‍ॅसिड फेकल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.\nदुपारी पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. त्यांनी साबळे यांच्या मुलाकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांने पोलिसांना चव्हाण याच्याबाबत माहिती दिली. दरम्यान या हल्ल्या मागचे कारण मात्र, समजू शकलेले नाही. स्वारगेट पोलिस चव्हाणचा शोध घेत आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-local-closed-passengers-Inconvenience/", "date_download": "2019-06-15T21:05:26Z", "digest": "sha1:73LQ4JWHF2BMOQBD22HFOACSWQY7RXHG", "length": 5402, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकल बंद केल्याने रात्रपाळीच्या प्रवाशांचे हाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लोकल बंद केल्याने रात्रपाळीच्या प्रवाशांचे हाल\nलोकल बंद केल्याने रात्रपाळीच्या प्रवाशांचे हाल\nपुणे-तळेगाव-पुणे दरम्यान रात्री सुटणार्‍या दोन लोकल काही दिवसांपूर्वी अचानक बंद करण्यात आल्या. यामुळे रात्रपाळीत काम करणार्‍या असंख्य प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.\nपुण्याहून रात्री 11 वाजता सुटून तळेगाव येथे 11.50 वाजता पोहोचणारी 99908 पुणे-तळेगाव लोकल व तळेगावहून मध्यरात्री 12.05 वाजता सुटून 1.05 वाजता पुण्यात पोहोचणारी 99901 तळेगाव-पुणे लोकल अचानक बंद करण्यात आल्याने ऑफिसमधील रात्रपाळी संपवून घरी परतणार्‍या प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे. यामुळे खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले असून, प्रवाशांची गरज लक्षात घेता त्यांच्याकडून आवाच्यासवा पैसे उकळले जात असल्याचे दिसून आले.\nदरम्यान, तुरळक प्रवासी संख्येमुळे या दोन्ही लोकलची सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद केली आहे, असे अजब उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले आहे. या दोन्ही लोकल सुरू ठेवल्याने पुणे विभागाला प्रचंड तोटा होत असून, पुणे स्थानकावरील एक्स्प्रेस, मेल सेवेची वाहतूक सुकर व्हावी, या उद्देशाने या लोकल बंद केल्याचे धक्कादायक उत्तरही देण्यात आले. “रेल्वे सार्वजनिक वाहतुकीत मोडत असून, त्याची सेवा अचानक बंद करता येऊ शकत नाही. प्रतिसाद कमी आहे, असे कारण देणे हास्यास्पद आहे.\nमनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला\nकचर्‍यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का\n‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\nलोकल बंद केल्याने रात्रपाळीच्या प्रवाशांचे हाल\nबारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या वसतिगृहात मुलीची आत्महत्या\nतळेगाव लोकलला धुक्यामुळे उशीर, प्रवाशांचे हाल\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpur-Ajarekar-Maharaj-passed-away/", "date_download": "2019-06-15T20:57:42Z", "digest": "sha1:3GCW5SJ2AF4VRWBRBD2QSJM2IMYKE37X", "length": 3671, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर : ह. भ. प. आजरेकर महाराज यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपूर : ह. भ. प. आजरेकर महाराज यांचे निधन\nपंढरपूर : ह. भ. प. आजरेकर महाराज यांचे निधन\nवारकरी संप्रदायातील मोठे महात्म्य असलेले आजरेकर फडाचे प्रमुख ह. भ. प. श्रीगुरु तुकाराम एकनाथ काळे (आजरेकर माऊली)­ यांचे रविवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. श्री गुरु तुकाराम काळे महाराज, आजरेकर माऊली श्री क्षेत्र पं���रपूर येथील श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे ते फड प्रमुख होते.\nरविवारी रात्री ११:३० वाजता एकादशीचे किर्तन संपल्यानंतर बसल्‍या जागेवर त्यांचे निधन झाले. ते आजरेकर फडावरील ८ वे गुरु होते. आजरेकर फडाची परंपरा व अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व कोकण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. आजरेकर फडाच्या गादीवर येऊन त्यांना ३० वर्षे पुर्ण झाली होती. आजरेकर फड हा विद्या वंशज फड म्हणुन प्रसिद्ध आहे. १९६१ साला पासून त्यांची नित्य महिना वारी होती. तसेच आजरेकर फडाला आळंदी, पंढरपूर श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यात मानाचे स्थान आहे, तसेच पालखी समोर ४ किर्तन सेवा आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T20:35:10Z", "digest": "sha1:IEZPK2TRK35OUPR73EJOM4NRIX7UBW5O", "length": 7394, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवराज पाटील - विकिपीडिया", "raw_content": "\nपंजाबचे राज्यपाल व चंदिगढचे प्रचालक\n२२ जानेवारी २०१० – २१ जानेवारी २०१५\n२२ मे २००४ – ३० नोव्हेंबर २००८\n१० जुलै १९९१ – २२ मे १९९६\nरुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील\n१२ ऑक्टोबर, १९३५ (1935-10-12) (वय: ८३)\nशिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व १०वे लोकसभा सभापती आहेत. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते.\n१९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. १९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टी���ेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.\nइ.स. १९३५ मधील जन्म\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n७ वी लोकसभा सदस्य\n८ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१५ रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ganpati-bappa-welcome-ahmednagar/", "date_download": "2019-06-15T20:38:08Z", "digest": "sha1:4QEZHXTQUZZI6K3FRMY5KIF6QNPGGZMC", "length": 15826, "nlines": 236, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गणपती बाप्पा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nअहमदनगर (प्रतिनिधी)- सुखकर्ता, विघ्नहर्त्यां श्रीगणरायांचे आगमन आज गुरुवारी घराघरांत होत आहे. कलेचा सागर आणि विद्याधिपती श्रीगणेशाच्या स्वागतासाठी अवघा नगर जिल्हा सज्ज झाला आहे. बाप्पांच्या आगमनाची लगबग प्रत्येक घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सुरू होती. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. बाप्पांना आवडणार्‍या लाडू, मोदकाच्या नैवेद्यांचा पाहुणचार घेत बाप्पांचे वास्तव्य राहणार आहे. त्यामुळे घराघरांत, चाळींमध्ये आणि मंडपांमध्ये आरती आणि भजनांचे आवाज घुमणार असून नगरकर भक्तीच्या सागरात न्हाऊन निघणार आहेत. गणेशोत्सवात सजावटीचे सामान, फुले, फळे तसेच अन्य वस्तूं खरेदीसाठी बाजारात भक्तांची लगबग सुरू होती. थर्माकोला बंदी असल्याने गणेशभक्तांनी इको फ्रेंडली मखरांचा पसंती दिली. काहीजणांनी रंगीबेरंगी पडदे वापरून गणपतीची सजावट करण्यावर भर दिला आहे.\nआगग्रस्तांनी रस्त्यावर जागून काढली रात्र\nअनुकंपा भरतीला 15 दिवसांचा अवधी\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking : विखे जगतापांसह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n.. अन प्रचाराचे भाषण करतांना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखावर उमटली थपड्ड की गुंज\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nशेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nअनुकंपा भरतीला 15 दिवसांचा अवधी\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/we-two-do-not-get-rid-of/articleshow/69689764.cms", "date_download": "2019-06-15T21:42:29Z", "digest": "sha1:IW6G4KY2CF7MMUIE736CCGR3YKE7Z7P2", "length": 23448, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: ‘हम दो, मूल नकोच’ - 'we two, do not get rid of' | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\n‘हम दो, मूल नकोच’\nकाही वर्षांपूर्वी डबल इन्कम नो किड, अर्थात 'डिंक'ची चर्चा होती...\n‘हम दो, मूल नकोच’\nकाही वर्षांपूर्वी डबल इन्कम नो किड, अर्थात 'डिंक'ची चर्चा होती. सध्या फक्त आर्थिक बाबींसाठी नव्हे, तर काही समाजशास्त्रीय गोष्टींमुळेही मूल नको, असे ठरविणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढताना दिसते आहे. त्यांच्या या म्हणण्याला काही आधार आहे. एकीकडे अनेकजण लाखो रुपये खर्चून, कृत्रिम उपाययोजना, करून अट्टाहासाने अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करताना दिसत असले, तरी दुसरीकडे मूल होण्याचा अट्टाहास का करावा, असा तर्कशुद्ध प्रश्न अत्यंत जबाबदारीने विचारताना एक समूह दिसतो आहे.\nजग बदलते आहे. अतिशय वेगाने; परंतु अनाकलनीय दिशेने. स्टीफन हॉकिंग या सन्माननीय शास्त्रज्ञावर विश्वास ठेवायचा, तर ही वसुंधरा फारतर १०० वर्षे मानवाच्या लोभाचा, हव्यासाचा भार सहन करू शकेल, असे दिसते. वाहने, सेलफोन, कपडे, दागिने, घरांतील सोयीसुविधा, आरामदायी यंत्रे या सगळ्याची सध्याची गच्च भरलेली बाजारपेठ बघता, वरवर सगळे काही आलबेल चालले आहे, असे वाटते. हा गच्च भरलेला बाजार आणि त्यामुळे नवतरुण पाहत असलेली स्वप्न पृथ्वीच्या ओरबाडण्याला काहीही पर्याय ठेवणार नाहीत. त्यातच अण्वस्त्रे, युद्धजन्य वातावरण, दंगली, यादवी पेटण्याची भीती दाखवणारे धार्मिक, भाषिक, जातीय विद्वेष पसरविणाऱ्या व्यक्ती आणि उन्मादी गट, मानवी जगण्यातील जोखीम दाखवत आहेत. दुसरीकडे त्सुनामी, मोठी विध्वंसक चक्रीवादळे, लांबलेले दुष्काळ, वणवे यांची चक्रेही वाढली आहेत. थोडक्यात, जोखीमयुक्त जगणे ही आजच्या मानवाची अपरिहार्यता झाली आहे. इतकी, की आज जोखमीचे समाजशास्त्र अशी नवी शाखाच सुरू झाली आहे.\nही जोखमीची जाणीव जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत विविध प्रकारे व्यक्त होते आहे. काही समूह कशाला उद्याची बात म्हणत बेदरकार, मुक्त, साहसी मोहिमा काढणारे आयुष्य स्वीकारताना दिसतात, तर काही समूह अंतर्मुख होऊन पुन्हा परंपरांकडे वळलेले दिसतात. जागतिकीकरणाच्या आजच्या टप्प्यावर अतिशय उच्चशिक्षित आणि अशिक्षित असे दोनही टोकांचे समूह मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. वेगळ्या समाजात, वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या आहारविहारात जुळवून घेताना, यातील अनेकजण मुले होणे मात्र जाणीवपूर्वक नाकारताना दिसत आहेत.\nवाहतूक कोंडी असो, की परवडणाऱ्या घरांची गरज, प्रत्येक चर्चेत अपरिहार्यपणे येणारा मुद्दा म्हणजे भारताची प्रचंड लोकसंख्या. लवकरच भारत लोकसंख्येच्याबाबत चीनला मागे टाकणार असल्याचे अंदाजही लोकसंख्यातज्ज्ञ नोंदवत असतात. वास्तविक पाहता भारतातील लोकसंख्यावाढीला आळा बसून, आता काही दशकांमागेच लोकसंख्यादराची घसरण सुरू झाली आहे.\nयाची कारणे अनेक आहेत. सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे बालमृत्यूदर कमी होणे. जगण्याचा संघर्ष जसा कमी होतो, तशी मानवाची जन्माची जोखीम कमी झाल्यामुळे आपसूकच जननदर खाली येतो, हे लोकसंख्यातज्ज्ञांनी याआधीच सिद्ध केले आहे. त्यासोबतच उत्तर धृवाजवळच्या देशांमध्ये गेली काही दशके शून्य जननदर दिसून येत होता. बहुतेक तरुणांना विवाह करण्यात राम वाटत नाही. आपापल्या नोकऱ्या, व्यवसाय, आपले आयुष्य, सभोवतालचे पर्यावरण हे सगळे जबाबदारीने जतन करणारे तरुण-तरुणी मुले होणे हे काही त्यांच्या खासगी आयुष्यातील यशस्वितेचे परिमाण मानत नाहीत. हाच प्रवाह आता भारतातही दिसत आहे.\nसध्या भारतातील वाढलेल्या मध्यमवर्गीय लोकसंख्येविषयी सतत चर्चा ऐकू येत असली, तरी घटता जननदर आणि मध्यमवर्गीयीकरण यांच्या सहसंबंधांविषयी मात्र फारसे लिहिले गेलेले दिसत नाही. एखाद्या समाजातील बऱ्याच मोठ्या समूहाचे मध्यमवर्गियीकरण झाले, तर त्या समाजातील पुढच्या पिढीची मूल्यनिवडही बदलते.\nआज भारतात जननदर झपाट्याने घसरतो आहे. विशेषत: उच्चशिक्षित आणि उच्चमध्यमवर्गीय समूहांमधील स्त्र���-पुरुष स्वेच्छेने निवडलेल्या नोकरी, व्यवसायात रममाण झालेले दिसतात. आपल्या शिक्षणाचे सार्थक व्हावे, आपण कर्तृत्व गाजवावे, असे वाटणारे कष्टाळू, ध्येयवादी, करिअरवादी असे सगळेजण दिवसातील १५ ते १८ तास सहजच कार्यमग्न असतात. त्यातच बहुतेक नोकऱ्या या खासगी क्षेत्रातील, अतिशय ताण असणाऱ्या. सततची स्थलांतरे, नोकरीबदल, जीवघेणी स्पर्धा, या वास्तवात जगणाऱ्या बहुतेकांना गेल्या पिढीची लग्न, संसार, मुलेबाळे, घरातील वडिलधाऱ्यांना सांभाळणे, ही जगरहाटी नकोशी वाटते. मुले, वंशसातत्य, वंशवृक्षाची कल्पना हे सगळे नकोसे जोखड वाटते.\nत्याशिवाय समाजशास्त्रीय परिभाषेत सांगायचे, तर आजचा समाज हा अनिश्चित नोकऱ्यांच्या, अनिश्चित व्यवसायांच्या एका प्रिकॅरिअट घोळक्याचा समाज आहे. पैसा असला, तरी तो तितकाच उद्या असेल, याची कोणतीही शाश्वती नसलेला हा समाज आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअरांच्या सतत्याने घडणाऱ्या आत्महत्यांची संख्या या जोखमीची जाणीव आपल्याला देत असते. टॉप बॉसपासून ते सिक्युरिटी गार्डपर्यंत एक अनिश्चितता आपल्याला व्यापून आहे. या असुरक्षिततेचाच एक अपरिहार्य परिणाम म्हणजे अनेकजण विवाह हा सुखाचा, स्थिरावण्याचा अंतीम टप्पा मानत नाहीत. विविध छंद जोपासणे, मैत्री टिकवणे, साहसी व्यवसाय, छंद यात अनेकजण अगदीच वेगळे आयुष्य जगत आहेत. अनेक नोकऱ्या बदलण्याची शक्यता, देशोदेशीचे स्थलांतर, त्यातून सतत होणारे बदल, यात मुले होणे, वाढवणे, ही अनेकांना आपत्ती वाटते. ती फार मोठी जोखीम वाटते.\nयासोबतच आज पर्यायी लैंगिकतेच्या सर्वच छटा कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात मुखर होत आहेत. लोक न घाबरता पुढे येऊन आपण स्त्रीदेहातील पुरुष किंवा पुरुषदेहातील स्त्री आहोत, हे मोकळेपणाने मान्य करत आहेत. त्याहीपुढे जाऊन आपण द्विलिंगी आहोत, हेही अनेकजण मान्य करत आहेत.\nथोडक्यात लैंगिक नाती आणि लैंगिक संबंध हे अपत्यप्राप्तीसाठी असतात, यावर आज अनेकांचा विश्वास नाही, असे दिसते. विवाहित स्त्री-पुरुषांतही मूल हवेच, हा हव्यास काही आर्थिक वर्गांत कमी होताना दिसत आहे. कुटुंबवत्सल असणे म्हणजे मुले हवीतच, या गेल्या पिढीच्या गृहितकाला आज छेद जाताना दिसत आहे. आम्ही जबाबदार नागरिक म्हणून जगू; पण मुले नकोतच, अशी भूमिका अनेकजण घेत आहेत.\nकाही दशकांपूर्वी अशा जोडप्यांना बरेच हिणवले जात असे. ��्याकाळी 'डिंक' (डबल इन्कम, नो किड) अशी अद्याक्षरे वापरून त्यांची हेटाळणीच केली जाई. आज मात्र मुले नकोत, असे म्हणणारी ही नवी जोडपी चंगळवादासाठी किंवा उपभोगवादासाठी मुले नाकारताना दिसत नाहीत. त्यापेक्षाही जगण्यातील त्सुनामी, वादळे, दुष्काळ, वणवे, भूकबळी, पूर, अपघात यांपासून ते आत्महत्या, बजबजपुरी, हिंसक सामाजिक, राजकीय वातावरण येथपर्यंतच्या सर्वच प्रक्रियांपासून मुक्तीचा एक विचार त्यात दिसतो आहे. त्यासोबतच अनेक कारणांनी आज अनेक स्त्री-पुरुषांना प्रजननविषयक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. त्याचाही मूल नको, असे वाटण्यात मोठा हात असावा. एकीकडे अनेकजण लाखो रुपये खर्चून, कृत्रिम उपाययोजना, करून अट्टाहासाने अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करताना दिसत असले, तरी दुसरीकडे मूल होण्याचा अट्टाहास का करावा, असा तर्कशुद्ध प्रश्न अत्यंत जबाबदारीने विचारताना एक समूह दिसतो आहे.\nया जोखीमयुक्त जगात, एका निरागस नव्या जिवाला अनेक समस्यांचे मोहोळ असताना का आणावे, हा त्यांचा प्रश्न फारसा वावगा नाही, हेही मान्यच करावे लागेल\n(लेखिका पुणे विद्यापीठात समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत.)\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nअॅरिझोनाच्या वाळवंटात ६ वर्षीय भारतीय बालिकेचा मृत्यू\nबिहार: मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराचे बळी ६९ वर\nप. बंगालमधील डॉक्टरांचा संप; केंद्राने अहवाल मागवला\nअमेरिकेत राहून हा इंजिनीअर करतोय भारतातल्या घराची राखण\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nमित्र / मैत्रीण या सुपरहिट\nमित्र / मैत्रीण पासून आणखी\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘हम दो, मूल नकोच’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/04/mpsc-current-over-1300-robots-dance.html", "date_download": "2019-06-15T21:08:11Z", "digest": "sha1:Z75IHROSNQ5A4YQ7PWY37KIMMPB77RVL", "length": 6123, "nlines": 83, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "तेराशेहून अधिक रोबोंच्या नृत्याचा गिनेस विक्रम ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nतेराशेहून अधिक रोबोंच्या नृत्याचा गिनेस विक्रम\nइटलीमध्ये एकाचवेळी १३७२ ह्य़ुमनॉइड यंत्रमानवांनी केलेल्या नृत्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली असून त्यामुळे चीनमधील विक्रम मोडला गेला आहे. २०१६ पासून तंत्रज्ञान कंपन्या नर्तक रोबोटसची निर्मिती करीत असून त्यात एकाचवेळी जास्तीत जास्त रोबोंच्या नृत्याचा विक्रम करण्याचा एक उद्देश आहे.\nचीनमध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये १०६९ डोबी यंत्रमानव म्हणजे रोबोटनी एकाचवेळी केलेल्या नृत्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली होती.\nअलीकडचा विक्रम हा इटलीत झाला असून अल्फा १ एस रोबोंनी सामूहिक नृत्य केले. हे रोबो ४० सें.मी उंचीचे आहेत व ते अ‍ॅल्युमिनियमच्या संमिश्रापासून प्लास्टिक आवरणाने तयार केले आहेत. ह्य़ूमनॉइड रोबो चीनच्या उबटेक कंपनीने तयार केले असून याच रोबोंनी २०१६ मध्ये पहिला विक्रम केला होता.\nगिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसचे लोरेन्झो वेल्ट्री यांनी या कार्यक्रमात निरीक्षक म्हणून काम केले. सर्व ह्य़ुमनॉइड रोबोच सारख्या वेळात न चुकता नृत्य करीत आहेत याची खातरजमा करण्यात आली. यातील अल्फा १ एस रोबो हे लवचिक असून ते नृत्यातील वेगवेगळ्या लयी संगीतानुसार बदलू शकतात असे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हटले आहे.\nनिर्माती कंपनी- उबटेक- चीन\nरोबोटची उंची- ४० सें.मी\nरोबोटचे नाव -अल्फा १ एस\nआधीचा विक्रम- १०६९ डोबी रोबोट\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nमहिला व बालविकास संबंधित महत्वाच्या शासकीय योजनांचे बुकलेट महत्वाच्या शासकीय योजना [ Download ] Home Science Note...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/tafe-7502-di-4wd/mr", "date_download": "2019-06-15T20:37:18Z", "digest": "sha1:QDZX33XFBW3OU2BJANX6E3FRHMQTXSL2", "length": 10383, "nlines": 270, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Tafe 7502 DI 4WD Price, Specifications, Mileage, Review & Photos - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nTafe 7502 DI 4WD ट्रॅक्टर तपशील\nइंजिन रेट आरपीएम :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्��ेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nTafe 7502 DI 4WD ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8,_%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T20:58:16Z", "digest": "sha1:M4YCDK775SHS66YGO4XTVG7E32MLVVR2", "length": 4428, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यू ब्रिटन, कनेटिकट - विकिपीडिया", "raw_content": "\nहार्टफर्ड काउंटीमधील न्यू ब्रिटनचे स्थान\nन्यू ब्रिटन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर हार्टफर्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २००६च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ७१,२५४ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T21:43:35Z", "digest": "sha1:26KS2MBSN2OZ6WKHP2PRCMODDI7FOLNZ", "length": 8573, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्टुटगार्टला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्टुटगार्ट या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयुएफा चँपियन्स लीग ‎ (← दुवे | संपादन)\nइन्फोसिस ‎ (← दुवे | संपादन)\nयोहानेस केप्लर ‎ (← दुवे | संपादन)\nस्टुटगार्ट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअॅल्बर्ट आइन्स्टाइन ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनी ‎ (← दुवे | संपादन)\nश्टुटगार्ट विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nबाडेन-व्युर्टेंबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nकार्ल्सरूह ‎ (← दुवे | संपादन)\nउल्म ‎ (← दुवे | संपादन)\nसामी खेदीरा ‎ (← दुवे | संपादन)\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष हातोडाफेक ‎ (← दुवे | संपादन)\nगणेश मतकरी ‎ (← दुवे | संपादन)\n१९७४ फिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:२००६ फिफा विश्वचषक मैदाने ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक मैदान (बर्लिन) ‎ (← दुवे | संपादन)\nअलायंझ अरेना ‎ (← दुवे | संपादन)\nमर्सिडिझ-बेन्झ अरेना ‎ (← दुवे | संपादन)\nफेल्टिन्स-अरेना ‎ (← दुवे | संपादन)\nइमटेक अरेना ‎ (← दुवे | संपादन)\nकॉमर्झबँक-अरेना ‎ (← दुवे | संपादन)\nऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन ‎ (← दुवे | संपादन)\nनीडरजाक्सनस्टेडियोन ‎ (← दुवे | संपादन)\nरेड बुल अरेना ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रांकनस्टेडियोन ‎ (← दुवे | संपादन)\nफाउ.एफ.बे. श्टुटगार्ट ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट क ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक - गट फ ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:चँपियन्स लीग अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nविल्हेल्म हाउफ ‎ (← दुवे | संपादन)\nगोटलिब डाइमलर ‎ (← दुवे | संपादन)\nबेहेर ‎ (← दुवे | संपादन)\nबाडेन-व्युर्टेंबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nरोबेर्ट बोश जीएमबीएच ‎ (← दुव��� | संपादन)\nलुफ्तान्सा ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनविंग्ज ‎ (← दुवे | संपादन)\nसेंट लुईस ‎ (← दुवे | संपादन)\nडाईमलर आ.गे. ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनीचा भूगोल ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो १९८८ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स दि गॉल विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nली ना ‎ (← दुवे | संपादन)\nलंडन हीथ्रो विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nएल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स ‎ (← दुवे | संपादन)\nसिग्नल इडूना पार्क ‎ (← दुवे | संपादन)\nब्रनो ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनीची राज्ये ‎ (← दुवे | संपादन)\nफर्डिनांड पोर्शे ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनीमधील शहरांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल ‎ (← दुवे | संपादन)\nकेएलएम ‎ (← दुवे | संपादन)\nब्रिटिश एअरवेज ‎ (← दुवे | संपादन)\nएरोफ्लोत ‎ (← दुवे | संपादन)\nअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nगेओर्ग विल्हेल्म फ्रीडरीश हेगल ‎ (← दुवे | संपादन)\nशेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prof-dr-sujay-patil/articlelist/66582580.cms", "date_download": "2019-06-15T22:08:49Z", "digest": "sha1:F5I73RXPXNDAF7S46EOV3IECIEXBZUOM", "length": 11899, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nजागतिक दर्जाचे सर्वश्रेष्ठ साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी तारुण्याविषयी मत व्यक्त करताना फार छान विचार मांडले. ते म्हणतात, ‘तारुण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्व...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nप्रा. डॉ. सुजय पाटील या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' प��ाभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. ९ ते १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maifal.com/2016/01/24/%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T20:36:49Z", "digest": "sha1:7IA56JU5IETWRDXTYIPZZZ2XUOZPDS7T", "length": 45613, "nlines": 157, "source_domain": "maifal.com", "title": "जहॉं मेरी कश्ती डुबी… | मैफ़ल..", "raw_content": "\nबेधुंद क्षणांची ..बेभान शब्दांची ..बेपर्वा श्वासांची\nधुंद रवीचं बेधुंद जग\nजहॉं मेरी कश्ती डुबी…\nमुझे तो अपनोंने लुटा… गै़रोंमे कहॉं दम था….\nजहॉं मेरी कश्ती डुबी… वहॉं पानी बहोत कम था…\nशाररिक वेदनांपेक्षा, मानासिक यातनांनी भरलेला हा जख्मी शेर लिहणारा घायाळ शायर माझ्यासारखाच कुणीतरी खुप आतुन दुखावलेला जीव असणार…. आपल्याच जवळच्या माणसांकडुन दुखावलेला…. आपल्याच हक्काच्या गोष्टींकडुन फसवला गेलेला… म्हणुन हि पहिली ओळ की ‘मुझे तो अपनोंने लुटा… गै़रोंमे कहॉं दम था….’\n…. आणि शेवटच्या ओळीचा अर्थ शेवटीच सांगेन…..\nकाय सांगु तुम्हाला की काय दुःख असतं आपल्याच कुणाकडुन तरी फसवलं जाण्याचं…. मी पण फसवलो गेलोय… माझ्यातल्याच त्या माझ्या तीन सखींनी, माझ्या आयुष्याच्या जोडीदारींनी, माझ्या हक्काच्या तीन गोष्टींनी मला लहानपणापासुन दगा दिलाय… त्या माझ्या गद्दार सहचारीणी म्हणजे….. माझी सहनशक्ती, स्मरणशक्ती आणि पचनशक्ती….\nमाझ्या सहनशक्तीचं तर विचारुच नका….\nपरवाचीच गोष्ट घ्या…. रात्रीची वेळ.. एकदम गर्द अंधार… येतोय का जातोय हेही कळत नव्हतं…. सुनसान रस्ता… आणि एक सुंऽऽऽऽदर ऊजळ मुलगी… मी पहातच राहिलो… भानावर आलो आणि पाहिलं तर समोर चार मवाली गुंड… त्यांनी तिला घेरलं आणि छेड काढायला लागले…. तुम्हाला सांगतो कुठे अन्याय पाहिला, कुठे अत्याचार पाहिला, कुठे जबरदस्ती पाहिली, कुठे गुन्हेगारी पाहिली की मला सहनच होत नाही… त्या गुंडांचा तिला होणारा त्रास पाहिला आणि सहनच झालं नाही मला… मी……. मी…….\n………मी टिव्ही बंद क��ला आणि पांघरुण डोक्यावरुन घेऊन देवाचं नाव पुटपुटत झोपुन गेलो….. हे असं टिव्ही बंद करणं सोप्पं असतं, पण रोजच्या जीवनात सुद्धा माझी सहनशक्ती मला दगा देत आलीये……\nमी खुप हळवा माणुस आहे हो…. नाही सहन होत मला काही…. भिती, राग, भांडणंच काय पण मला खुप प्रेम, माया असा भावनांचा अतिरेक पण सहन होत नाही. एकदा (म्हणजे आयुष्यात एकदाच) मी आणि बायको पिक्चरला गेलो होतो…. सहनच झाला नाही हो तो पिक्चर…. या तुम्हालाही एक झलक दाखवतो…\n…पहिल्याच सीनमध्ये हिरो दवाखान्यात एका बेडवर झोपलाय…(त्यावर मृत्युशय्या असं लिहलय)… त्याच्या शेजारी अतिशय करुण डोळे आणि अतिशय लाल-भडक ओठ असलेली… नाही नाही, हिरॉईन नाही, त्याची आई… कधी एकदा आटपतय अशा चेह-यानी बसलीये… आणि तो म्हणतोय की “आई मी चाललो… एक शेवटची इच्छा…. मला लहानपणी भात भरवायचीस अगदी तस्सच्यातस्स भरव…. मग ती पर्स मधुन एक डबा काढते आणि त्याला लाळेरं बांधुन… चमचा त्याच्या घशात कोंबुन…. तस्सच्यातस्स भरवायला सुरवात करते… तो फुर्रर्रर्रर्रर्र करुन घास तिच्या तोंडावर उडवतो… ती त्याला थोबाडीत मारते… तो ताटली तिच्या तोंडावर फेकतो.. ती त्याच्या डोक्यात चमचा मारुन त्याला बेसीनमधे आपटते. आणि….\n…..आणि मला पुढचं दिसेनाच… ते प्रेम मला सहनच होईना.. मी हमसुन हमसुन ओक्साबोक्शी रडायला लागलो. पुढच्या मागच्या एकेक रांगा रिकाम्या झाल्या आणि कुणी ओळखु नये म्हणुन बायको तोंडावर रुमाल बांधुन बसली. तेंव्हा पासुन मी पिक्चरचा आणि बायकोनी माझा धसकाच घेतलाय….\n…….मला चेष्टा सहन होत नाही, अपमान सहन होत नाही, मनाला लागलेली रुखरुख, झालेली चूक, इतकच काय साधी भुक मला सहन होत नाही हो….. एकदा भुक लागली की काही सुचत नाही, कळत नाही… हात थरथरायला लागतात… कामाच्या महत्वाच्या कागदांचा बोळा केला जातो… त्या बोळ्याऐवजी तिथं भजी दिसायला लागतात…\nएकदा तर भुकेनी इतका कडकडलो की घरी येऊन बायकोला “झालं असेल तसं जेवायला वाढ” म्हणालो. तिनी धुतलेले तांदुळ ताटात वाढुन दिले. खर तर तिची विनोदबुद्धी धुतल्या तांदळाइतकी स्वच्छ आहे पण मला तो विनोद सहनच झाला नाही. आत्मक्लेषात मी मुठीमुठीनी ते तांदुळ खायला सुरवात केली. त्या तांदळाची पावडर तर पचली नाहीच, पण तीन दातही गेले आणि वर लहान मुलीनी “बाबानी खडु का खाल्लेत ” असं विचारलं. तेंव्हापासुन भात खाणं तर दुरंच… तो पहाण���ही मला सहन होत नाही…..\nत्यात तो पिक्चरमधला भात भरवण्याचा सीन आठवला तर तो भाताचा घास तोंडातल्या तोंडातच फिरत राहतो…..आणि शेवटी आत जायच्या ऐवजी बाहेर येतो…. ‘भात खायचा नाही’ हे मी हातावर गोंदवुनच घेतलय….\n…..गोंदवुन घेतलय कारण कधी कधी विसरायला होतं हो…\nमाझ्या स्मरणशक्तीचं तर विचारुच नका….\nबालपणी शाळेमध्ये असताना रात्री जागुन पाठ केलेल्या कविता दुस-या दिवशी आठवायच्या नाहीत. एकदा चुकुन, पंगेश माडगांवकरांच्या ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ ह्यातलं फुले विसरल्यामुळे ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची मुले’ असं म्हणालो होतो. हसुन हसुन सगळीच मुल अंगावर पडली.\nएकदा कविता पाठ झाली होती पण वेळ विसरलो आणि शाळेतच खेळत बसलो. मास्तर पेटलेच. त्यांनी बोलावलं आणि अत्यंत खोचट आवाजात म्हणाले की, “अस्मादिकांचं शुभनाम कळेल काय ” मला ह्याचा अर्थ कळाला नाही, पण वाटलं की ते कविता म्हणायला सांगताहेत. स्मरणशक्तीनी दगा दिला आणि चक्क कविता आठवली…. आणि पाठ केल्याप्रमाणे मी ती जोशात म्हंटलीसुद्धा….\n“आम्ही कोण म्हणुनी काय पुसशी आम्ही असु लाडके… देवाचे दिधले जग तये आम्हांस खेळावया “\nमास्तरांच्या अंगाची लाही लाही झाली. ते पट्टीचे शिक्षक असल्यामुळे पट्टीमार्फत ती लाही लाही त्यांनी माझ्या हातावर वाजवायला सुरवात केली. मला मारता मारता म्हणाले, “देणा-याने देत जावे.. घेणा-याने घेत जावे”… माझा पुन्हा गैरसमज झाला आणि मी ती कविता पुर्ण केली…. “घेणा-याने एक दिवस, देणा-याचे हात ही घ्यावे”… मास्तरांनी खरंच त्यांचे हात दिले……….. पण माझ्या गालावर…. \nशिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव हे कित्येकदा पाठ करुनही मी पेपरमध्ये दादा कोंडकेच लिहुन यायचो. स्मरणशक्तीवर विसंबुन एकदा दादा कोंडके असं उत्तर पाठ केलं तर उत्तर लक्षात राहिलं आणि मी पुन्हा दादा कोंडकेच लिहुन आलो. मग मास्तरांनी दिवसभर मला दादा कोंडकेच्या आवाजात पाढे म्हणायला लावले.\nसन-सनावळ तर लक्षातच राहायचे नाही हो… कित्येकदा तर आईबापाच्या जन्माआधि पोराला जन्माला घातलय मी….\nभूमितीच्या पेपरात समद्वीभूज त्रिकोण, समभूज चौकोन आणि समांतरभूज काहितरी, म्हणुन जे काहि काढायचो ते चुकुन आठवलं तरी माझा चेहरा वक्राकार होतो आणि अंगावर सरळ रेषेत काटे उभे राहतात. (पण आमच्या मास्तरांना सुद्धा ते आकार नीट माहि��� नसावेत. कारण माझ्या प्रत्येक आकृतीसमोर ते मोठ्ठं वर्तुळच काढायचे.) अर्थात बहुतेक सगळ्याच शिक्षकांना माझ्या पेपरावर हि गोळ्या गोळ्यांची रांगोळी काढायची संधी मिळायची.\nपुढे मोठा झालो आणि स्मरणशक्तीच्या घोळांची संख्याही मोठी झाली. पायजम्यावर ऑफीसला जाणे… दुधासाठी म्हणुन पातेलं घेऊन जाणे आणि त्यात वर्तमानपत्र आणणे… वगैरे वगैरे… एकदा बायकोनी वजन पहायचा काटा आणायला सांगीतलेला…. विसरलो आणि तो चुकुन तिच्या वाढदिवसाला घेऊन आलो. (त्या दिवशी तिचा वाढदिवस होता हे शप्पथ माझ्या लक्षात नव्हतं हो….) एकदा…. एकदा… काय बरं सांगणार होतो मी…..\n……………….असो. ह्या साठी एक वेगळा लेख लिहीन… आजचा विषय वेगळा आहे. उगाच त्या चविष्ट बासुंदीत ह्या अवांतर चारोळ्या जास्त नको…..\nआणि पचनशक्ती… माझ्या पचनशक्तीचं तर विचारुच नका….\n(खरंच विचारु नका…. ह्याचे किस्से अगदी गळ्यापर्यंत भरलेले आहेत. उगाच घशात बोट घालाल आणि त्या भडाभडा बाहेर आलेल्या चारोळ्यात बासुंदीच दिसायची नाही…..)\nतुम्हाला सांगतो…. मला दुःख दगा झाल्याचं नाहीये… त्याची सवयच आहे मला… मला दुःख आहे ते माझ्या त्रि-शक्तींनी एकाच वेळेला दगा दिल्याचं… खरं तर मागच्या विदारक अनुभवानंतर पुण्यात पुन्हा कुणाचं ‘गि-हाईक व्हायचं नाही’ हे ठरवलं होतं…. पण पुन्हा एकदा स्मरणशक्तीनी दगा दिला, सगळं सगळं विसरलो…. सहनशक्तीनी दगा दिला…. एकदा ऑफिसवरुन येता येता मला भुक असह्य झाली आणि कोणत्या हॉटॆलमध्ये शिरतोय हे न पाहताच मी हॉटॆलमध्ये शिरलो….. ते एक साऊथ इंडीयन थाळीचं हॉटेल होतं.\nमी आत गेलो तर मालक स्वच्छ पांढ-या लुंगीत कपाळावर पांढ-या गंधाचे उभे आडवे पट्टे ओढुन दोन्ही हात कोप-यापासुन जोडुन माझ्या स्वागताला उभे होते. मी पण त्यांच्याकडे पाहुन तसाच नमस्कार केला. तर त्यांनी ‘घालीन लोटांगण’सारख्या टाळ्या वाजवत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली. मी पण.\nत्यांनी कानाला हात लावला. मी पण.\nत्यांनी नाकाला हात लावला. मी पण.\nमग त्यांनी २-४ थोबाडीत मारुन घेतल्या. मी पण.\nते अचानक दोन पायांवर खालीच बसले. मी नाही.\nमी तिथल्याच एका रिकाम्या टेबलावर हळुच बसुन घेतलं…. ते एकदम ओरडुन म्हणाले ” एन्डेश्वरा इनीक्य इन्न ओत्तरी आळकारं एन्डे हॉटॆली वेरानपाडआ “.\nमी जाम घाबरलो. बहुतेक मी खाली न बसल्यामुळे ते चिडलेत असं वाटुन मी घाबरुन खाली बसल��. पण ते माझ्यासाठी नव्हतंच. त्यांची पुजा चालली होती. ती थोड्या वेळानी संपली आणि ते दरवाज्यातल्या फोटोंकडे वळाले.\nबराच वेळ माझ्याकडे कुणीच फिरकलं नाही आणि ती प्रतिक्षा मला सहन होईना. तो अपमान मला सहन होईना. मग भुक सहन होईना. त्याचा परिणाम माझ्या स्मरणशक्तीवर व्हायला लागला. मी गजनीतल्या आमीरसारखं किंवा कुठल्याही पिक्चरमधल्या सुनीलशेट्टीसारखं बधिर चेह-यानी इकडे तिकडे पाहायला लागलो. माझा भांबावलेला चेहरा पाहुन माझ्या दिशेनी एक काळी आकृती केळ्याचं पान घेऊन येताना दिसली.\nमी जरा चरकलोच. कारण मागं एकदा एका साऊथ इंडीयन मठात जेवणाचा योग आला होता. तिथं सगळं एकदम कडक सोवळ्यातलं होतं. त्यांनी माझे कपडे काढुन घेतले आणि मला नेसायला एक छोटा सोवळ्याचा पंचा दिला होता. आख्खा वेळ त्या मिनी स्कर्टमध्ये मी लाजुन चुर झालो होतो. जे समोर ताटात पडेल ते धपाधपा गिळुन बाहेर पडलो आणि ते न पचल्याने भडाभडा……. असो.\n……….. हा माणुस तर तो पंचासदृश्य-मिनीस्कर्टही नाही तर केळ्याची पान घेऊन येत होता. ना ना शंका-कुशंकांनी माझं मन भरुन गेलं. इथे खुप कडक सोवळं तर नसेल ना ह्या शंकेनी तर छातीच धडधडायला लागली. भुकेनं तडफडुन मेलो तरी चालेल पण केळ्याची पानं नेसुन जेवायला बसायचं नाही, असं ठरवुन टाकलं. माझ्या अब्रुची लक्तरं मी त्याला अशी केळीच्या झाडावर टांगु देणार नव्हतो…..\nत्यानी ती केळ्याची पानं आणुन माझ्या टेबलवर आपटली आणि माझ्याकडे वरपासुन खाली बघत… केळीच्या पानांकडे कडे हात करत तो म्हणाला “इद एडतो…. नंग ळेन्दो तिन्नुम….\nमी घाबरुन त्याचा अंदाज घ्यायला लागलो. तो ‘इद एडतो’ म्हणाला होता का ‘इथं फाडतो’… मला आठवेना. मी कपडे घट्ट पकडुन बसलो. (आणि…. ‘नंग ळेन्दो’ म्हणजे काय…. शी… काहितरीच….) त्या साऊथ इंडीयन दुःशासनापासुन वाचण्यासाठी मी नॉर्थ ईंडीयन कृष्णाचा धावा करायला लागलो. एक पाय टेबलाबाहेर काढुन पळुन जाण्याच्या पवित्र्यात असताना एक नजर दरवाज्यावर टाकली तर तिथं दुर्योधन हातात उदबत्ती घेउन डान्स करत होता आणि ती अभेद्य तटबंदी भेदुन जाणं शक्यच नव्हतं. पण देव धाऊन आला आणि मला स्पर्श न करताच तो दुःशासन निघुन गेला. मी पवित्रच राहिलो.\nआता माझ्या स्मरणशक्तीनी दगा द्यायला सुरवात केली. दुःशासनानी जो काही प्रश्न विचारला होता त्याचं अर्थ काय आणि त्याचं उत्तर मी हो दिलय का नाही… मला काहीच आठवेना. हेच काय मी कुठल्या भाषेत बोलु शकतो हे ही आठवेना…. मालकांची पुजा संपली आणि दरवाजा मोकळा झाला. आता मी पळु शकत होतो. पण मालक गोडंसं हसले आणि म्हणाले… “वण्ण्क्कम. सावकास जेव्हा… हव्हा तेवढा ख्हा.. लिम्मीट नाय…. पन थालीत काय टाकु नका साहेब… ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो… आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय….भरपुर आनंद घ्या”\nमला काय बरं वाटलं म्हणुन सांगु एक तर तो इसम पुणेकर मराठी नाही, साउथ इंडीयन आहे आणि मी साउथ इंडीयन नाही, पुणेकर मराठी आहे… हे मला समजलं होतं आणि दुसरं म्हणजे अनलिमिटेड थाळी \nमी बकासुरासारखी त्या गाडीभर अन्नाची आणि ते घेऊन येणा-या आण्णाची वाट बघायला लागलो.\nब-याच वेळानी तो दोन्ही हातात काहितरी पांढरं पांढरं मूठ भरुन घेऊन आला. मी लाजत म्हणालो, अरे उगाच कशाला रांगोळी वैगेरे… त्यानी ते केळ्याच्या पानावर वाढलं. एवढं मीठ तर मी जन्मापासुन अगदी कालपर्यंत खाल्लं नसेल…. ते इतकं का वाढलं ते कळालं नाही…. मग तो गेला आणि सुमारे १६ वाट्या घेऊन आला. तिथं आठ टेबल्स होती. म्हणजे प्रत्येकी दोन दोन… पण तो इसम सगळ्या वाट्या माझ्याच टेबलवर ठेऊन गेला… आज त्यांचा भांडी घासायचा माणुस आला नसावा. थोड्या प्रयत्नांनी त्या वाटीत काय होतं हे सांगता आलं असतं…. असो….\n” – त्यानी माझ्या टेबलावर मांडलेल्या रुखवताकडे बघत मी विचारलं. “अर्रे.. आपीच तो बोला के स्पेशल साऊथेंडीयेन थाली” त्यानी माहिती वाढली.\nहे मी कधी बोललो होतो कुणास ठाऊक. पण मी एकदम खुष झालो. थाळी म्हणजे जास्त काही रिस्क नसते. थोडं फार इकडे तिकडे. हे नाही आवडलं तर ते. हि भाजी नाही आवडली तर ती. पोळी नाही आवडली तर पुरी. रस्सा नाही आवडला तर सुकी भाजी. भात आपण खात नाही पण त्याबदल्यात थाळीवाले एक्स्ट्रॉ पोळ्या देतातच की…. जेऊन माणुस तृप्त झालाच पाहिजे….\nभुकेनी माझ्या पोटातुन गुरगुर आवाज यायला लागले. मला पण गुरगुरवांसं वाटायला लागलं. पण ते काम मालक करत होते. दरम्यानच्या काळात एक नविन कस्टंबर आलं आणि माझ्या समोरच्या टेबलवर बसलं. त्यानी बसल्या बसल्या ऑर्डर दिली आणि त्यालाही एक केळीच पान आणि १६ वाट्या मिळाल्या. म्हणजे माझ्या टेबलवरच्या वाट्या माझ्याच होत्या….\nमी अर्जुनासारखी लढायच्या आधिच कच खाल्ली. पण माझा पराभूत चेहरा पाहुन भगवान श्रीकृष्ण त्या हॉटेल मालकांच्या रुपाने पुन्हा धाऊन आले.\nनाही… त्यांनी वाट्या कमी केल्या नाहीत, तर त्यांनी मला त्यांच्या नियमाची आठवण आणि युद्धाची जाणिव करुन दिली. “ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो… आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय….भरपुर आनंद घ्या”\nमी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि माझ्याच पचनशक्तीला आवाहन केलं. १६ वाट्या म्हणजे सुमारे सहा ते आठ पोळ्या….. कमरेचा आव्वळ पट्टा थोडा सैल करुन मी आनंद घ्यायला तय्यार झालो \nतो गेलेला माणुस एक मोठ्ठी परात घेऊन आला. मी पुन्हा लाजलो कारण मगाशीच मी पहिलं कस्टंबर असल्यामुळे मालकांनी मला उदबत्तीनी ओवाळलं होतं. मला वाटलं की आता ‘बोहोनी’ म्हणुन परातीत माझे पाय धुतात की काय….\nपण नाही हो….. त्यांनी त्यापेक्षा वाईट केलं होतं. माझ्यावर आकाशच कोसळलं होतं…. पेपर फुटला आणि सत्वपरीक्षेत मी नापास झालो होतो…. मग धरणी दुभंगली आणि मी आत गाडलो गेलो…. दुर्योधन आणि दुःशासनानी डाव साधला होता… भर सभेत मला…. …………………….\nत्या दुःशासनानी माझ्या वस्त्राला हात घातला असता तरी मला चाललं असतं पण त्यानी स्पेशल साऊथ इंडीयन थाळीवाल्या परातीला हात घातला आणि त्या परातीतला डोंगर माझ्या पानावर उलटा केला….\nत्या १६ वाट्यापण नानाविध प्रकारच्या, रंगांच्या, प्रतीच्या, चवीच्या, आकारमानाच्या, वासाच्या, भासाच्या, त्रासाच्या द्रवांनी भरुन गेल्या…. समोरचा कस्टंबर तर त्या स्पेशल थाळीवर तुटुन पडला होता. त्या महाकाय डोंगराचे त्यानी १६ मोठ्ठे मोठ्ठे गोळे केले होते. प्रत्येक गोळ्यावर तो एक वाटी उलटी करायचा आणि तो ढीग तोंडाची गुहा उघडुन आत सोडुन द्यायचा…. धडाम…\nप्रत्येक घासाला होणारा मच्याक-मच्याक आवाज आणि दर तीन घासानी त्याचा ‘आसमंत हदरवुन टाकणारा’ ढेकर ह्यानी मला मळमळायला लागलं….. हॉटेलचा नियम तो तंतोतंत पाळत होता. तो आनंद घेत होता आणि तेही काहीही वाया न घालवत… अगदी त्या गुहेच्या दरवाज्यातुन निसटलेला एखादा रस्श्याचा ओघळही त्याच्या हनुवटीवरुन खाली कोसळला तरी त्याच्या मांडीपर्यंत पोहचायच्या आधिच तो झेलायचा आणि चाटुन टाकायचा….\nमाझ्या सहनशक्ती आणि स्मरणशक्तीनी तर साथ सोडलीच होती आणि आता मी फक्त पचनशक्तीच्या भरवशावर जिवंत राहु शकलो असतो. पण तो भाताचा डोंगर फोडुन मी चमच्यात २०-२२ शीतं घेतली आणि मनाचा हिय्या करुन तोंडाशी आणली की तो बकासुर अर्वाच्य ढेकर द्यायचा आणि माझा ��ेहरा, आवेश आणि चमचा गळुन पडायचा…. ह्या गतीनी मला तो भात संपवायला सात महिने तरी लागले असते.\nकाहितरी करणे अपरिहार्य होते. तेवढा भात खाणं तर शक्यच नव्हतं. तेवढा काय केवढाच भात खाणं शक्य नव्हतं. मी एक मध्यम आकाराचा गोळा केला, पानाबाहेर ठेऊन त्याला नमस्कार केला आणि मोठ्यांने म्हणालो की, “देवाला ” हे पाहुन मालक प्रसन्न हसले आणि माझा एक घास खपला होता….मग काही गोळे मी ह्या पुढील देवतात नमस्कार करुन वाटुन टाकले.\nएक देवीदेवता, एक वास्तुदेवता, एक नागदेवता, एक गृहदेवता, एक निसर्गदेवता, एक कामदेवता, एक दामदेवता, एक ग्रामदेवता, एक अग्नीदेवता, एक वायुदेवता, एक सुर्यदेवता, एक वरुणदेवता, एक तरूणदेवता, एक बालदेवता, एक कालदेवता, एक जलदेवता, एक फलदेवता, एक फुलदेवता, एक कुलदेवता, एक कुळदेवता, एक मुळदेवता, एक खोडदेवता….. दोन जोडदेवता …. एक….. (ह्या पुढे काही सुचेनाच हो…. मग शेवटचे चार… रमेश देवता, सीमा देवता, अजिंक्य देवता आणि कपिल देवता…… म्हणुन ती चित्रावत संपवली. पण ह्यात २८ गोळे संपले होते.)\n…..तरी अजुन बराच भात राहिला होता. मी भाताची शीतं केळीच्या पानांच्या रेषा आहेत अशी सजवायला सुरवात केली. त्या हिरव्यागार केळीच्या पानावर ह्या पिवळ्या रेषा एकदम उठुन दिसत होत्या… (मग तुम्हाला काय वाटलं…. पांढरा होता भात छे…..\nएकेक वाट्या गट्टागट घशात रिकाम्या करुन प्रत्येकाखाली एकेक छोटा गोळा सरकवला. त्या बकासुराचं लक्ष नाहीये असं वाटुन २ गोळे त्याच्या पानात सरकवले. त्यानी ते करताना पाहिलं म्हणुन अजुन २ सरकवले. इतकं केल्यानंतरही दोन ओंजळ भात राहिलाच होता आणि तो आनंद पोटातच ढकलावा लागणार होता…. पण आधिच त्या वाट्यावर वाट्या रिचवल्यानी तो ……..आनंद पोटात माझ्या माईना रे माईना \nभात आत जायला विरोध करत होता, मी जबरदस्ती करत होतो. आधि तोंडावर, मग गळ्यावर, मग छातीवर आणि नंतर पोटावर अश्या क्रमाने बुक्क्या मारल्या की जायचा खाली….. पण हळुहळु करत ट्रॅफिक जाम होतं गेलं आणि आतली शीतं बाहेर डोकवायला लागली. देवाची कृपा की भात संपला होता आणि मी युद्ध जिंकलो होतो…. मी युद्ध जिंकलो होतो…. मी युद्ध जिंकलो होतो….\nपण इतक्यात तो दुःशासन पुन्हा एक परात घेऊन आला आणि शेवतचा वार करत म्हणाला, “राईस ”. त्यानी राईस म्हंटल्या बरोब्बर राईसची एक प्रचंड लाट पोटातुन वर उसळुन आली आणि….. “ब्ळोगळ्ळ्ळ्ळोळोळोभडऑक्ळ्ळ्ळ्ळ ड्ळळ्ड्श्ळ्श्ळ्ळश्ळ्श्ळॆळळॆळ्र्व्व्ळ्र्व्ल्ळ्ळ्व्र्ल र्ळ्ळ्ळ्ळ्ळ्भ्ळ्क्भ्ळ्क्भ्ळ्क”\nआता रिकाम्या पोटी मला बरं वाटत होतं. मग मला भगवान श्रीकृष्णांची गीता आठवली. “तुम क्या लाये थे, जो तुमने खो दिया….. जो लिया यॅहिसे लिया, जो दिया यॅहिपे दिया…. क्यु व्यर्थ चिंता करते हो…. जीवन यही है….”\n…..मी ‘जीवन’ शोधत मोरीकडे गेलो.\nबकासुर तिसरा डोगर संपवुन शेवटच्या पठारावर आला होता. मी सरळ जाऊन मोरीत अंघोळीला बसलो. कसेबसे चार थेंब नळातुन बाहेर पडले आणि पाणी संपलं. सहनशक्ती, स्मरणशक्ती आणि पचनशक्ती…. आणि आता नशिबाचा दगा….. \nमाझा त्या थाळीवर, त्या मालकांवर, त्या वाढप्यावर राग नाहीये… वो तो गैर थे \nराग नशीबावर….ते तर माझंच होतं ना पण माझ्याच नशिबाच्या फे-यात अडकुन मी पार लुटलो होतो…. दुर्दैवाच्या भोव-यात अडकुन मी पार बुडलो होतो. दुःख लुटण्याचं किंवा बुडण्याचं नव्ह्तं हो…. दुःख ह्याचंच की….\nमुझे तो अपनोंने लुटा… गै़रोंमे कहॉं दम था….\nजहॉं मेरी कश्ती डुबी… वहॉं पानी बहोत कम था…\nजे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे, सकळ जन \nफू बाई फू ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले झी मराठी\nकॉमेडीची बुलेट ट्रेन कलर्स मराठी\nमैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर\nलोग साथ आते गये और कारवाँ बनता गया\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nयेक नंबर स्टार प्रवाह\nहम्मा लाईव्ह कलर्स मराठी\nसमजा तुम्ही बहिरे झालात.....\nआंबट गोड स्टार प्रवाह\n१७६० सासूबाई कलर्स मराठी\nलक्ष्मी वर्सेस सरस्वती स्टार प्रवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-girvale-case-court/", "date_download": "2019-06-15T21:23:19Z", "digest": "sha1:WWCVMXJ3RX5PABXGRLK3PKWQJLCJF6QY", "length": 16569, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गिरवले कुटुंबियांचे हायकोर्टात पिटीशन", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष���ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nप्रशासनामुळेच शहादा तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई – आ.पाडवी\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nगिरवले कुटुंबियांचे हायकोर्टात पिटीशन\nआवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत\nगिरवले कुटुंबियांचे हायकोर्टात पिटीशन\nमामांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवऱ कारवाईची मागणी\nअहमदनगर (प्रतिनिधी)- नगरसेवक कैलासमामा गिरवले यांच्या मृत्यू प्रकरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मामांच्या पत्नी निर्मला यांनी औरंगाबाद हायकोर्टात पिटीशन दाखल केली आहे. पिटीशनमध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कोर्टाने सीआयडी व इतर चौघांना नोटिसाही बजावल्या आहेत.\nएसपी ऑफीस तोडफोड प्रकरणात कैलासमामांना नगर एलसीबीने अटक केली होती. पोलिस कोठडीत असताना मामांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचा आरोप गिरवले कुटुंबियांनी केला. मामांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी सुरू आहे. मामांचे बंधू बाबासाहेब गिरवले यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मारहाणीचा तक्रार अर्ज दिला होता. वेळेत उपचार मिळू न शकल्याने मामांचा 16 एप्रिल 2018 रोजी मृत्यू झाला. बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ तक्रार अर्ज घेतला. पोलिसांच्या मारहाणीतच मामांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुन्हा दाखल करून आरोपी असलेल्या पोलिसावर कारवाई करावी, अशी मागणी निर्मला गिरवले यांनी पिटीशनमध्ये केली आहे. तसंच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अ‍ॅड. नितीन गवारे यांच्यामार्फत हे पीटीशन दाखल करण्यात आले.\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमहापालिकेत नवीन कर्मचारी संघटनेची स्थापना\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमहापालिकेत नवीन कर्मचारी संघटनेची स्थापना\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/69790172.cms", "date_download": "2019-06-15T22:04:12Z", "digest": "sha1:OZFU33WATNAPUJOR4WH7FJV2Y6URVHMD", "length": 23674, "nlines": 190, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: विटाळ देहांतरी वसतसे - vicious disease | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\n'विटाळ देहांतरी वसतसे' असे सोयराबाई म्हणतात, तेव्हा त्या विटाळ शब्दाचा, म्हणजेच भाषेत ध्वनिचिन्हाला जोडलेला, प्राप्त झालेला जैविक अर्थ लक्षात ...\n'विटाळ देहांतरी वसतसे' असे सोयराबाई म्हणतात, तेव्हा त्या विटाळ शब्दाचा, म्हणजेच भाषेत ध्वनिचिन्हाला जोडलेला, प्राप्त झालेला जैविक अर्थ ���क्षात घेतात. देह निर्मितीला, अपत्यजन्मास कारणीभूत होणारा विटाळ हा देहाचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे विटाळ या संकल्पनेची निश्चिती देहाच्या माध्यमातून होते. ध्वनिचिन्हांना प्राप्त होणारे सामाजिक, सांकेतिक चिन्हार्थ सोयराबाई व्यक्त करतात. हे त्यांच्या अभंगाचे खास वैशिष्ट्य आहे.\nसोयराबाईंनी रचलेल्या 'देहासि विटाळ म्हणती सकळ' या प्रसिद्ध अभंगाकडे वळण्यापूर्वी चोखोबांनी रचलेल्या अशाच एका अभंगाची चर्चा केली पाहिजे, असे वाटते. सोयराबाईंचे पती, भक्त गुरू, आदर्श आणि आत्मज चोखोबांचा उल्लेख त्या स्वत:ची नाममुद्रा रेखताना 'म्हणतसे महारी चोखियाची' असा करतात. सोयराबाईंना भक्त असण्याचा, मुक्त होण्याचा, सोसण्याचा, वेदनेतून नि:संग होण्याचा, आत्मानंदात रमण्याचा, विमुक्त होऊन अवघ्या चराचराशी आणि समाजाशी जोडून घेण्याचा आनंद चोखोबांच्या जगण्यातून दिसला. त्यांच्या सहजीवनातून तो जाणून घेण्याचा अनुभव प्राप्त झाला. त्यामुळे सोयराबाईंच्या भक्तीवर, जगण्यावर आणि अभंग रचनेवर चोखोबांचा प्रबाव असणे स्वाभाविक आहे; पण सोयराबाईंची भक्ती ही केवळ अनुकरण भक्ती नव्हती. त्यांची चोखोबांवरील भक्ती ही जीवनभक्ती होती. त्या चोखोबांच्या समानधर्मा होत्या; परंतु त्यांनी स्त्री असण्याची, भक्त असण्याची आणि सदेह मुक्त होण्याची शोधलेली वाट ही त्यांची स्वत:ची, स्वतंत्र आहे. या निष्कर्षाप्रत येण्याआधी चोखोबांचा अभंग पाहायला हवा.\nकोण तो सोवळा कोण तो वोवळा\nदोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा\nवेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ\nजन्मतां विटाळ मरतां विटाळ\nचोखा म्हणे विटाळ आदि अंती\nनिचाचे संगती देवो विटाळला\nपाणी प्रक्षाळोनी सोवळा केला\nकोण तो सोवळा कोण तो ओवळा\nचोखामेळा म्हणे मज वाटते नवल\nचोखामेळा सोवळे-ओवळेपणा या दोन्ही कल्पनांपेक्षा माझा विठ्ठल वेगळा आहे, असे म्हणतात. जन्म-मृत्यूशी जोडलेली सोयर-सुतकाची म्हणजे विटाळाची, अशुद्धतेची संकल्पना सर्व मनुष्यमात्रांना एकच आहे; म्हणून प्रत्येकाच्या जन्माशी आणि मृत्यूशी विटाळ असणे स्वाभाविक, अपरिहार्य आहे. असे आहे, तर मग कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, हा प्रश्नच फिजूल, वायफळ आहे. सगळेच विटाळग्रस्त आहेत. वेद, शास्त्रे, पुराणे या साऱ्यांनाच विटाळाने ग्रासले आहे. विटाळाचे ग्रहण लागलेल्या वेद, शास्त्र, पुराणांना चोखोबा नाका��तात. पुढे देव विटाळतो, बाटतो कशामुळे, हे स्पष्ट करतात, 'निचाचे संगती देवो विटाळला.' चोखोबा विटाळाची संकल्पना गुणात्मक करतात. कोणते गुण भक्ताच्या अंगी असल्यामुळे देव भ्रष्ट होतो, हे चोखोबा स्पष्ट करतात. नीच गुणी व्यक्तीच्या सहवासात देव अपवित्र होतो, असे ते म्हणतात. अशा अपवित्र, अमंगळ झालेल्या देवाला अंघोळ घालून, पाणी शिंपून तो पुन्हा स्वच्छ, पवित्र करण्याचे कर्मकांड केले जाते. मुळात एका चुकीच्या, निरर्थक कल्पना, विचारांचे आचरण करताना, त्यातून दुसरी अर्थहीन कृती केली जाते. खरे म्हणजे विटाळ संकल्पनेचे मूळ देहनिष्ठ आहे. भक्ती मात्र मन, बुद्धी, विचार, जाणीवांशी जोडलेले संबंधित मानवी आचरण आहे. चोखोबा देहनिष्ठा आणि आत्मनिष्ठा यांचा परस्परांशी संबंध काय, या प्रश्नाचा उलगडा, उकल करत आहेत. बुद्धी आणि मनाचा विकास करणारी भक्ती ही मनोमय आहे. ती आत्म्याशी संवाद घडविणारी, आत्मशोध घेण्यास भाग पाडणारी कृती अथवा आचरण आहे. त्यामुळे देहनिष्ठेमध्ये गुंतून पडलेल्या विटाळाशी भक्तीचा कसलाच संबंध नाही, हा विचार चोखोबा मांडतात. विटाळ जर देहाला होत असेल, तर मानवी जन्म आणि मृत्यूशी जोडलेली विटाळाची संकल्पना मग सर्व जातिधर्मातील स्त्री-पुरुषांना विटाळ होणारच. त्या परते, वेगळे आहे तरी कोण, असा प्रश्न विचारून चोखोबा विटाळ संकल्पनेची चिकित्सा पूर्ण करतात.\nआता सोयराबाई विटाळ या धर्म, समाजजीवन आणि स्त्री जीवनाला व्यापून उरलेल्या संकल्पनेचा शोध कसा घेतात ते पाहू,\nदेहासी विटाळ म्हणती सकळ\nआत्मा तो शुद्ध बुद्ध\nदेहीचा विटाळ देहीच जन्मला\nसोवळा तो झाला कवण वर्ण\nविटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान\nकोणी देह निर्माण नाही जगी\nम्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी\nदेहीचा विटाळ देहीच निर्धारी\nचोखियाच्या शिष्येने, सोयराबाईने चोखोबांनी मांडलेली देहसंबद्ध विटाळाची संकल्पना, त्यातील तर्कसुसंगत विचार फोड करून सांगितले आहेत. देहामधून निर्माण झालेली आणि देहामध्येच गुंतून पडलेली विटाळाची संकल्पना त्या स्पष्ट करतात. जेथे देह आहे, तेथे विटाळही असणारच; कारण देहाच्या निर्मितीमध्ये विटाळही सक्रीय सहभागी झालेला असतो, तर मग या विटाळातून कोणताचा वर्ण अलिप्त राहू शकत नाही.\nही सर्व चर्चा करताना विटाळ या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ काय आहे, ते पाहणेही गरजेचे आहे. विटाळ या शब्दाचे कोषामध्ये दोष, अपवित्रता, अशुद्धता, अशुचिता, अपवित्र वस्तूच्या संसर्गाने होणारा दोष आणि अस्पृश्यसंसर्गजन्य दोष असे अर्थ दिलेले आहेत. याशिवाय विटाळ या शब्दाचा एक अर्थ स्त्रियांचा ऋतुस्राव, रज:स्राव असाही आहे. दैनंदिन व्यवहारात विटाळ-चंडाळ असा शब्द प्रचलित आहे. सोयराबाई 'विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान कोणी देह निर्माण नाही जगी कोणी देह निर्माण नाही जगी' असे म्हणतात, तेव्हा स्त्रीच्या मासिक धर्माचा गर्भधारणेशी असलेला संबंध त्या स्पष्ट करतात. सोयराबाई विटाळाची संकल्पना जीवशास्त्रीय असल्याचे स्पष्ट करतात. एका अर्थाने त्या विटाळ या संकल्पनेची जीवशास्त्रीय, भाषिक, सांस्कृतिक बाजूने चिकित्सा करीत आहेत. स्त्री देहाशी जोडलेली नैसर्गिक, जीवशास्त्रीय घटना धर्म-संस्कृतीच्या कक्षेत येते, तेव्हा तिला निषिद्धता, अपवित्रता हे अर्थ बहाल केले जातात. विटाळामधूनच नव्या देहाचा जन्म होतो. 'विटाळ देहांतरी वसतसे' असे सोयराबाई म्हणतात, तेव्हा त्या विटाळ शब्दाचा, म्हणजेच भाषेत ध्वनिचिन्हाला जोडलेला, प्राप्त झालेला जैविक अर्थ लक्षात घेतात. देह निर्मितीला, अपत्यजन्मास कारणीभूत होणारा विटाळ हा देहाचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे विटाळ या संकल्पनेची निश्चिती देहाच्या माध्यमातून होते. विटाळ या संकल्पनेची खातरजमा करण्याचे साधन आणि माध्यम म्हणजे मानवी देह होय. सोयराबाईंनी अपत्यजन्माशी संबंधित असलेल्या विटाळाचा जैविक अर्थ सांगितला आहे. जैविक आणि शरीरनिष्ठ बदलाला धर्म-संस्कृतीचा संदर्भ प्राप्त झाल्यामुळे त्यातील जैविकता पूर्णपणे संपुष्टात येते. जैविकतेऐवजी दोष, अपवित्रता, अशुचिता हे नवे संकेत प्राप्त होतात. ध्वनिचिन्हांना प्राप्त होणारे सामाजिक, सांकेतिक चिन्हार्थ सोयराबाई व्यक्त करतात. हे त्यांच्या अभंगाचे खास वैशिष्ट्य आहे. सोयराबाई आणि चोखोबा यांची विटाळ संकल्पनेची चिकित्सा स्वतंत्र वाटेने होत असल्याचे दिसते. चोखोबा 'जन्मता विटाळ मरता विटाळ' असे म्हणतात, तेव्हा स्त्रीच्या मासिक धर्माचा गर्भधारणेशी असलेला संबंध त्या स्पष्ट करतात. सोयराबाई विटाळाची संकल्पना जीवशास्त्रीय असल्याचे स्पष्ट करतात. एका अर्थाने त्या विटाळ या संकल्पनेची जीवशास्त्रीय, भाषिक, सांस्कृतिक बाजूने चिकित्सा करीत आहेत. स्त्री देहाशी जोडलेली नैस��्गिक, जीवशास्त्रीय घटना धर्म-संस्कृतीच्या कक्षेत येते, तेव्हा तिला निषिद्धता, अपवित्रता हे अर्थ बहाल केले जातात. विटाळामधूनच नव्या देहाचा जन्म होतो. 'विटाळ देहांतरी वसतसे' असे सोयराबाई म्हणतात, तेव्हा त्या विटाळ शब्दाचा, म्हणजेच भाषेत ध्वनिचिन्हाला जोडलेला, प्राप्त झालेला जैविक अर्थ लक्षात घेतात. देह निर्मितीला, अपत्यजन्मास कारणीभूत होणारा विटाळ हा देहाचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे विटाळ या संकल्पनेची निश्चिती देहाच्या माध्यमातून होते. विटाळ या संकल्पनेची खातरजमा करण्याचे साधन आणि माध्यम म्हणजे मानवी देह होय. सोयराबाईंनी अपत्यजन्माशी संबंधित असलेल्या विटाळाचा जैविक अर्थ सांगितला आहे. जैविक आणि शरीरनिष्ठ बदलाला धर्म-संस्कृतीचा संदर्भ प्राप्त झाल्यामुळे त्यातील जैविकता पूर्णपणे संपुष्टात येते. जैविकतेऐवजी दोष, अपवित्रता, अशुचिता हे नवे संकेत प्राप्त होतात. ध्वनिचिन्हांना प्राप्त होणारे सामाजिक, सांकेतिक चिन्हार्थ सोयराबाई व्यक्त करतात. हे त्यांच्या अभंगाचे खास वैशिष्ट्य आहे. सोयराबाई आणि चोखोबा यांची विटाळ संकल्पनेची चिकित्सा स्वतंत्र वाटेने होत असल्याचे दिसते. चोखोबा 'जन्मता विटाळ मरता विटाळ चोखा म्हणे विटाळ आदि अंती चोखा म्हणे विटाळ आदि अंती' अशी सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने चिकित्सा करतात. स्त्री असण्याशी जोडलेली, प्रजननाशी संबंधित जैविकता लक्षात घेऊन सोयराबाई प्राप्त होणारा सांस्कृतिक अर्थही लक्षात घेतात. हे त्यांचे वेगळेपण आहे. याची नोंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमित्र / मैत्रीण या सुपरहिट\nमित्र / मैत्रीण पासून आणखी\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब क��ा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:30:46Z", "digest": "sha1:74VA5PMW466JNZWKKGN75TVR6WLYCMRV", "length": 3743, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nअहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे पहिले दोन दिवसांचे ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन ३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. रा.रं. बोराडे होते. या संमेलनादरम्यान कवयित्री अनुजा कल्याणकर यांना बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nपहा : साहित्य संमेलने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१७ रोजी २१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/shetkari-ani-tyacha-bail-isapniti-katha/", "date_download": "2019-06-15T21:09:32Z", "digest": "sha1:DKRNALZHTUWQJR5EGXMQKR7ESK4UWF5L", "length": 6292, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शेतकरी आणि त्याचा बैल | Shetkari Ani Tyacha Bail", "raw_content": "\nशेतकरी आणि त्याचा बैल\nएका शेतकऱ्याचा एक बैल फार माजला होतो. त्याला नांगराला जुंपल असता तो फार मस्ती करीत असे. एके दिवशी शेतकऱ्याने त्याची शिंगे कापून त्यास नांगरास जुंपले व मनात विचार केला की, आता काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. परंतु बैलाने, हा त्याचा समज लवकरच खोटा ठरविला. त्याने आपल्या खुरांनी इतकी धूळ उडवून दिली की, ती त्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत जाऊन, त्यास काही एक दिसेनासे झाले.\nतात्पर्य:- कोणत्याही कारणाने, प्राणिमात्राच्या ठायी एकदा द्वेषबुद्धी उत्पन्न झाली म्हणजे ती कोणत्या ना कोणात्या मार्गाने आपला प्रताप गाजविल्याशिवाय राहणार नाही.\nया वर्गातील आणखी काही लेख\nसिंह आणि तीन बैल\nबहिरी ससाणा आणि कोंबडा\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीत��, कथा, गोष्ट, गोष्टी, बैल, शेतकरी on मे 8, 2011 by प्रशासक.\n← नारळात किती पाणी शिक्षण हे समाधान →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44377", "date_download": "2019-06-15T21:30:29Z", "digest": "sha1:UJYRUBNPWP4EDKYBAL4QUZKDYA7FCDA7", "length": 27880, "nlines": 168, "source_domain": "misalpav.com", "title": "आकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे\nHemantvavale in जनातलं, मनातलं\nभर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम.\nया मध्ये एक रचना येते ती अशी\nयाचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे. याचा अर्थ स्वाति सोबतच इतरही नक्षत्रांविषयी आपल्या पुर्वजांस किमान १५०० वर्षापुर्वीपासुन ज्ञान होते हे लक्षणीय आहे.\nज्यास आपण वैदिक काळ म्हणु शकतो त्या काळापासुनच स्वाति नक्षत्रास विशेष महत्व आहे. अथर्व संहिता म्हणते –\nस्वातिः सुखो मे अस्तु \nम्हणजे स्वाति नक्षत्र आमच्या साठी सुखकारक होवो. याच संदर्भामध्ये आणखी एक लोककथा भारतात हजारो वर्षांपासुन प्रचलित आहे. चातक नावाचा पक्षी उन्हाळ्यात याच नक्षत्राकडे पाहुन इतका मुग्ध होतो की या नक्षत्रातील पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तो पृथ्वीवरील दुसरे कुठलेच पाणी पिण्याचे टाळतो. व स्वाति नक्षत्रातील पहिल्यापावसाचे थेंब अलगद चोचीमध्ये झेलुन आपली तहान भागवतो. अर्थात ही केवळ कवि कल्पनाच आहे. वास्तव नाही. सोबतच भागवतामध्ये देखील पुढील रोचक मिथके सापडतात. स्वाति नक्षत्रातील हेच थेंब जर सापाच्या मुखामध्ये पडतील तर त्याचे विष बनते व जर केळीच्या पानावर पडतील तर त्यापासुन कर्पुर बनतो.\nस्वाति शब्द���चा अर्थ तलवार असा देखील आहे. पण भारतीय खगोल शास्त्रामध्ये याकडे एक मोती म्हणुनच पाहिले जाते.\nस्वाति नक्षत्र ओळखणे अगदी सोपे आहे. यापुर्वी लिहिलेल्या लेखांमधील चित्रा, सप्तर्षी जर तुम्हाला ओळखता आले तर स्वाति ओळखणे अगदीच सोपे आहे. खालील आकृती पहा.\nसप्तर्षी च्या शेवटच्या ता-यापासुन निघणारी ही वर्तुळाकार रेषा, सर्वप्रथम स्वाति या नक्षत्राला छेदते व मग पुढे चित्रा व हस्त या नक्षत्रांपर्यंत जाते.\nही जी आकृती आहे हिलाच म्हणतात आकाशातील मोतीमाळ. यातील कविकल्पना अशी आहे की सप्तर्षीमधील शेवटुन चार ता-यांशी एखादा मोती जर ठेवला तर तो घरंगळत स्वाति नक्षत्रापर्यंत येऊन, तिथुन पुढे चित्रा नक्षत्राच्या पुढे जाऊन हस्त नक्षत्रामध्ये म्हणजे प्रजापतीच्या हातामध्ये स्थिरावेल. तुम्ही जर कधी निरभ्र व नितळ आकाशामध्ये या चार ही नक्षत्रांना (सप्तर्षी, स्वाति, चित्रा व हस्त ) एका दृष्टीक्षेपामध्ये पाहिले तर तुम्हाला ही कविकल्पना मनापासुन पटेल. हिच आहे आकाशातील मोतीमाळ.\nस्वाति नक्षत्र व अर्जुन वृक्षाचा संबंध आपल्या पुर्वजांनी जोडला आहे. नक्षत्रवन नावाची जी संकल्पना आहे त्यात २७ नक्षत्रांच्या २७ वृक्षांसाठी विशिष्ट रचनेमध्ये वृक्षारोपण केले जाते. त्यातच स्वाति साठी अर्जुन वृक्षाचे योजना केली आहे.\nपाश्चात्य व आधुनिक खगोल व ज्योतिषामध्ये स्वाति नक्षत्राचा जो मुख्य तारा आहे त्यास Arcturus असे म्हणतात. Arcturus हा तारा आकाशातील २० सर्वात तेजस्वी ता-यांच्या क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकाचा सर्वात तेजस्वी, प्रकाशमान तारा आहे. Arcturus तारा ज्या तारकामंडलाचा भाग आहे त्यास बुईटीज किंवा बोयटीज असे म्हणतात.\nBootes चा शब्दशः अर्थ आहे गुराखी. किंवा त्याकडे अस्वलांना लांब हुसकावुन लावणारा गुराखी म्हणुन देखील युनानी लोकांनी पाहिले. त्याच्यासोबत दोन कुत्रे देखील आहे, जे गुराख्याच्या वर दिसताहेत. खालील आकृत्या पहा.\nटॉलेमी नावाच्या युनानी खगोलविदाने इसवीसनाच्या दुस-या शतकात ज्या ४८ नक्षत्रांची ओळख केली त्यामध्ये बुईटीज चा समावेश आहे. सोबतच आधुनिक खगोलशास्त्राने देखील जी ८८ तारकामंडले प्रमाण म्हणुन मांडली आहेत त्यात देखील याचा समावेश आहे. भारतीय भाषांमध्ये यास भुतेश किंवा भुतप असे ही म्हणतात.\nप्राचीन बेबिलोन संस्कृतीमध्ये या तारकामंडलीतील ता-यांना शु ���ा असे म्हंटले जायचे. प्राचीन बेबिलोन मधील शेतक-यांचा प्रमुख व नंतर देवता म्हणुन नावारुपस आलेल्या एलिल (Elil) हा देव, म्हणजेच आकाशातील बुईटीज तारकापुंज. त्यामुळे यास नांगरणीचा शोध लावणारा असे देखील पाहिले जाते. याचा संबंध शेतीशी जोडला आहे. त्यामुळे चित्रामध्ये तुम्हाला गुराख्याच्या हातामध्ये खुरपे देखील दिसेल. दिसले का\nप्राचीन इजिप्त मध्ये या तारकापुंजाकडे प्राण्याचा पुढचा पाय म्हणुन पाहिले जायचे.\nप्राचीन ग्रीक मधील होमर नावाच्या एका महाकविने या तारकापुंजाचा पहिला उल्लेख केला. त्याच्या ओडीसी या काव्यामध्ये त्याने या तारकापुंजाकडे समुद्रातील प्रवासासाठीचे दिशाज्ञानासाठीचा एक बिंदु म्हणुन पाहिले. प्राचीन ग्रीममध्ये या तारकापुंजाकडे नांगरणी करणारा शेतकरी म्ह्णुन पाहिले आहे. जर शेतकरी आहे तर मग नांगर कुठय तर आपण ज्याला सप्तर्षी म्हणतो त्यालाच प्राचीन ग्रीक मध्ये नांगर म्हणायचे.\nप्राचीन काळात लॅटीन लेखक होऊन गेला, त्याचे नाव हाय्जीनस. त्याच्या साहित्यामध्ये आयकेरीयस नावाच्या एका शेतक-याला स्वर्गातील देव, डायोनिसस याने द्राक्षापासुन मदिरा बनविण्याची कला शिकविली. एकदा त्याने आयकेरीयस ने उच्च प्रतीची मदिरा घरी बनवली व तिचा आस्वाद घेण्यासाठी गावातीलच मित्रांना आमंत्रित केले. त्याची मदिरा इतकी चांगली होती की तिचा प्रभाव मित्रांवर इतका झाला की त्यांना दुस-या दिवशी पर्यंत शुध्दच नव्हती. काय झाले याविषयी अनभिज्ञ असल्याने, त्या मित्रांना असे वाटले की आयकेरीयस ने मित्रांना विषप्रयोग करुन मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या मित्रांनी आयकेरीयसची हत्या केली. आयकेरीयसच्या कुत्र्याने धावत जाऊन त्याच्या मुलीला, एरीगोन ला, मृतदेहाजवळ आणले. मग काही वेळाने कुत्रा व एरीगोन या दोघांनी ही आत्महत्या केली. स्वर्गातील देव, झिऊस नी मग या तिघांनाही उचित सन्मान मिळावा म्हणुन स्वर्गात स्थान दिले. त्यातील आयकेरीयस म्हणजेच बुईटीज, एरीगोन म्हणजे कन्या राशी व कुत्रा म्हणजे सिरीयस तारा (सिरीयस तारा म्हणजे मृगनक्षत्रातील व्याध)\nग्रीक पुराणांमध्ये आणखी एक कथा येते. यात देवाधिदेव झिऊस चे मन कॅलिस्टो नावाच्या आर्टेमिस च्या दलातील एका कन्येवर येते. झिऊस देव आहे. तरीदेखील कॅलिस्टो शरीरसंबंधांना तयार होईल की नाही याची खात्र��� नसल्याने, तो आर्टेमिसच्या रुपात येऊन कॅलोस्टो सोबत शरीरसंबंध प्रस्थापित करतो. त्यामुळे तिला गर्भ राह्तो. आर्टेमिस ला हे समजल्यावर कॅलिस्टो ला ची हकालपट्टी करण्यात येते. मुलाचा जन्म होतो. व त्याचे आजोबा लायकान मुलाचा सांभाळ करतात. लाकयान हा अर्केडिया राज्याचा राजा असतो. एकदा झिऊस लायकन कडे जेवणासाठी जातो. आलेला पाहुणा खरच देवांचा राजा झिऊस आहे का याची परीक्षा घेण्यासाठी, लायकन, स्वतःच्या नातवाला मारुन त्याचे मांस झिऊस ला खाऊ घालतो. झिऊस ला हे समजल्यावर, तो रागावुन लायकन ला कोल्हा बनण्याचा शाप देतो व नातवास, म्हणजेच स्वःतच्या मुलास पुनः जिवंत करतो. त्या मुलाचे नाव आर्कस असे आहे.\nझिऊस ची बायको हेरा, हिला जेव्हा कॅलोस्टो बाबत समजते तेव्हा ती, कॅलिस्टो ला अस्वल बनवते. हे मादी अस्वल जंगलामध्ये फिरत असताना, एकदा आर्कस च्या समोर येते. आर्कस त्या जंगली अस्वलास मारणार इतक्यात झिऊस प्रकट होऊन कॅलोस्टो ला आकाशात स्थापित करतो. तिलाचा आपण सप्तर्षी म्हणजे उर्सा मेजर म्हणतो. व तिच्या रक्षणासाठी आर्कसला देखील आकाशात स्थान देतो. तो म्हणजे Arcturus म्हणजेच स्वाति.\nप्राचीन चीन मध्ये देखील या तारकामंडलास खुच महत्व होते. त्यांच्या नवीन वर्षाच्या सुरुवात याच तारकामंडलाच्या स्थानावरुन निर्धारीत केली जायची. या तारकामंडलास निळ्या ड्रॅगचा शिरपेच देखील मानले गेले आहे.\nप्राचीन मुळ अमेरीकन संस्कृतीमध्ये, ता तारकापुंजाकडे मासे पकडण्यासाठी वापरले जाणारे साधन, किंवा फास म्हणुन पाहिले जायचे.\nस्वाति नक्षत्र व तारा, आपल्यापासुन ३७ प्रकाशवर्षे इतका दुर आहे. आपल्या सुर्यापेक्षा २५ पट मोठा असलेला हा तारा, पृष्टभागाच्या तापमानाच्या बाबतीत सुर्यापेक्षा कमी उष्ण आहे. सुर्याचे पृष्टभागाचे तापमान ६००० डिग्री इतके तर स्वातिचे ५००० डिग्री इतके आहे.\nहा तारा आपल्याला इतका जवळ आहे याच्यापासुन उत्सर्जित होणा-या उर्जेचा उपयोग अंतरीक्षामध्ये सोडल्या जाणा-या मानवविरहित यानांना ऊर्जा मिळविण्यासाठी कसा करता येईल याचा ही अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत.\nसुर्य स्थिर आहे तसेच आकाशातील सर्वच तारे स्थिर आहेत असा समज पुर्वी होता. पण समज चुकीचा ठरला तो स्वाति या ता-याच्या अभ्यासामुळेच. सर एडमंड हेली यांनी १७१७ मध्ये, या ता-याच्या गतिचा अभ्यास केला व जगजाहीर केला. हेली यांच्या या शोधामुळे खगोलसम्शोधनाला एक नवीनच दिशा मिळाली.\nभुतप म्हणजेच बुईटीज च्या पुर्वेला थोड्याच अंतरावर कोरोना बोरीयलीस नावाचे आणखी एक छोटे तारकामंडळ आहे. याच उत्तरेकडील मुकुट म्हणतात. युनानी, रोमन व यहुदी लोक या तारकामंडलाकडे मुकुट किंवा मोतेमाळ म्हणुन पाहायचे.\nस्वाति नक्षत्राच्या थोडे वर, पुर्वेकडे M3 नावाचा एक तारकापुंज, आपणास, चंद्रप्रकाश विरहीत रात्री, उघड्या डोळ्यांना देखील दिसतो. या तारकागुच्छामध्ये ३० हजार तारे आहेत. दुर्बिणीमधुन हा तारकागुच्छ अधिक तेजस्वी दिसतो. खालील छायाचित्र पहा.\nहा तारकागुच्छ आपल्या पासुन ४५००० प्रकाशवर्षे इतका दुर असुन, तो दर सेकंदाला १५० किमी या वेगाने आपल्या सौरमालेकडे सरकत आहे.\nआकाशातील चित्तरकथांच्या या मालिकेमध्ये आपण आजवर अनेक नक्षत्रे, राशी, तारकामंडले याविषयी खोलवर माहिती घेतले आहे.\nभारतामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व आकाशदर्शनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी व भविष्यातील महान अंतराळ संशोधक भारतात निपजण्यासाठी आपणास हे ज्ञान आपल्या नागरीक, मुलांमध्ये पसरवले पाहिजे. अवश्य लेख शेयर करा.\nआमच्या लेखांविषयी अपडेट्स मिळविण्यासाठी, पेज च्या शेवटी असलेल्या बॉक्स मध्ये आपला इमेल ॲड्रेस लिहुन ‘GO’ या बटणावर क्लिक करा.\nछान माहिती देत आहात. धन्यवाद.\nछान माहिती देत आहात. धन्यवाद.\nमजा येते आहे वाचायला.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/11", "date_download": "2019-06-15T22:08:37Z", "digest": "sha1:QOERV22N6D22BHCAXNHWSIQT5DG7DKCH", "length": 28431, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत अमेरिका: Latest भारत अमेरिका News & Updates,भारत अमेरिका Photos & Images, भारत अमेरिका Videos | Maharashtra Times - Page 11", "raw_content": "\n डिसेंबरपासून २० नव्या ...\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nबनावट चकमकः आंध्राने यूपी, बिहारला मागे टा...\nबिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार ...\nनक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे\nआंध्र प्रदेशः चंद्राबाबूंना विमानतळावर VIP...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी...\nन्यूझीलंड संघ रंगलाय कुटुंबात\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\n'83' सिनेमासाठी दिपीका पादुकोणला १४ कोटी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉ��्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\nभारताच्या जुन्या हितचिंतक तसेच स्नेही म्हणून बरीच वर्षे ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी आपल्या पदाचा ‘अचानक’ राजीनामा दिला आहे. पुढील महिन्यात दिल्लीत सत्तारूढ होणाऱ्या सरकारशी चांगले संबंध ठेवण्याची अमेरिकी परराष्ट्र खात्याची इच्छा यातून सूचित होते आहे.\nभारत-अमेरिका संबंधांतील तणावात हातभार लावणाऱ्या अमेरिकी राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी सोमवारी रात्री राजीनामा दिला. सोळाव्या लोकसभा निवडणुकांअंती भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येण्याच्या शक्यतेशी पॉवेल यांच्या राजीनाम्याला जोडले जात आहे.\nकाँग्रेस- राजीव गांधी ते सोनिया गांधी\nझोया हसन या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. भारतीय राजकीय व्यवस्थेवरील त्यांच्या अनेक पुस्तकांची दखल देश-विदेशांतील विद्वानांनी वेळोवेळी घेतली आहे. प्रस्तुतच्या पुस्तकात प्रामुख्याने इंदिरा गांधींच्या निधनानंतरच्या विविध कालखंडावर लिहिलेले अभ्यासपूर्ण निबंध आहेत.\nअमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवारी) सकाळी भेट घेतली. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ही भेट झाली. मोदी आणि पॉवेल यांच्यात तासभर विविध विषयांवर चर्चा झाली.\nIn Politics there are no permanent friends or foes, only permanent interests. हे वाक्य जगभर असंख्यवेळा उद्‍धृत केले गेले आहे. त्याचा सर्वाधिक उत्तम उपयोग अमेरिका वर्षानुवर्षे करीत आली आहे.\nगुजरात दंगलीनंतर धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘काळ्या यादी’त टाकलेल्या अमेरिकेने अखेर नऊ वर्षांनंतर त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेतला आहे.\nभारतातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे अमेरिकेने आपले नरेंद्र मोदी विरोधी धोरण बदलण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू केला आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\nअपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उड्डाणांना फटका\nमुंबई विमानतळावर तासाला सरासरी ४० टेकऑफ-लँडिंग होतात. पण या विमानांची सुरक्षितता तपासण्यासाठी अवघे सहा फ्लाइट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर आहेत...किमान अर्ध्याने कमी शिवाय त्यांच्या एकूणच निकषांबाबत प्रश्नचिन्ह आहे ते वेगळेच.\nरशिया आणि पूर्व युरोपातील देशांमधील दुरावा कमी होत आहे. अमेरिका आणि युरोपातील देशांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, याचाच फायदा रशिया घेत आहेत.\nचंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातूनच सर्वाधिक प्रदूषण होत असल्याची ओरड होती. आता नागपुरातील कोराडी महाऔष्णिक वीजकेंद्राने प्रदूषणात आघाडी घेतली आहे. गेल्या चार वर्षांत चंद्रपूरपेक्षा कोराडी महाऔष्णिक वीज केंद्रातून सल्फरडाय ऑक्साइडचे उत्सर्जन वाढल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या ‘नासा’ने काढला आहे.\nअमेरिकेतील अटकप्रकरणानंतर भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे भारतात परतल्या असल्या तरी त्यांच्यापुढील अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाहीत. त्यांना पुन्हा अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आल्याचे शनिवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.\nअमेरिकेबरोबरची ऊर्जेसंबंधातील चर्चा भारताने रद्द केल्यामुळे अमेरिकन ऊर्जामंत्र्यांची भारत भेटही रद्द झाली. नाक दाबले की तोंड उघडते या न्यायाने भारताच्या या कडक भूमिकेमुळे अमेरिकन प्रशासन सुतासारखे सरळ आले.\nदेवयानी खोब्रागडे भारतात परतणार\nव्हिसा घोटाळा, खोटी माहिती देणे आणि घरातील महिला नोकरास अमेरिकेतील किमान वेतनापेक्षा कमी पगार दिल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे (३९) यांना राजकीय संरक्षण मिळाले (डिप्लोमॅटिक इम्युनिटी) असून लवकरच त्या भारतात परतणार आहेत.\nनुकताच इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमास स्थगिती देणारा करार अमेरिकेशी केला. त्या बदल्यात इराणवरील आर्थिक निर्बंध येत्या सहा महिन्यांसाठी शिथिल होणार आहेत. या करारामुळे त्या दोन देशांबरोबर भारतालाही काही फायदे झाले आहेत.\nभारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध परस्परांचा योग्य सन्मान राखणारे आहेत. देवयानी खोब्रागडे प्रकरणासारख्या घटना या संबंधांमध्ये ‘स्पीड ब्रेकर’ होत्या, अशी भूमिका अमेरिकेकडून मांडण्यात आली आहे.\nअमेरिकेशी अणुकरार देशासाठी वाईट\nभारत-अमेरिका अणुकरार आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात चांगला क्षण ह��ता, या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या वक्तव्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीका केली आहे. अमेरिकेशी अणुकराराचा क्षण मनमोहनसिंग यांच्यासाठी चांगला असला, तरी देशासाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका माकपने केली आहे.\nमहागाईच्या आघाडीवर अपयशी: सिंग\nरोजगाराची निर्मिती, भ्रष्टाचाराचा प्रभावीपणे मुकाबला तसेच महागाई रोखण्यात आपले सरकार अपयशी ठरल्याची कबुली शुक्रवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी दिली. भारत-अमेरिका अणुसहकार्य करार हा आपल्या कामगिरीचा सर्वोच्च बिंदू ठरल्याची भावना व्यक्त करताना आपल्या सरकारची कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.\nअमेरिकेत व्हिसा घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना खटल्याच्या सुनावणीसाठी न्यूयॉर्कमधील कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सवलत मिळाली आहे. त्यामुळे खोब्रागडे यांच्या अटकेनंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nभारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या अटकप्रकरणी भारतात तीव्र निषेध होणे गरजेचे होते. आंतरराष्ट्रीय राजकारण ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वावर चालते. आपापल्या कृत्यांना तात्त्विक मुलामा देणे सुरू ठेवले जाते. त्यामुळे दादागिरीपुढे किती झुकायचे हे आपण ठरवायचे.\nचार राज्यांतील विधानसभांचे कौल विरोधात गेल्याने काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये पंगू झाल्याची भावना निर्माण झाली असेल. त्यामुळे सरकारला आपल्या अपयशी धोरणांचा फेरविचार करावा लागेल.\nPM मोदींचं लक्ष्य, ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nद. आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nमंत्रिमंडळ विस्ताराची लगबग; 'ही' नावे आघाडीवर\n'रिपाइं'ला एक मंत्रिपद; महातेकर घेणार शपथ\n...तर रामराजेंची जीभ हासडली असती: उदयनराजे\nवर्ल्डकप: भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट\nWC: पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:40:02Z", "digest": "sha1:WKVUZXR6BJHVSODDRBRIPAHAUJUXZZMC", "length": 11093, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानस राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "\nमानस राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील भारत-भूतान सीमेवरील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे येथील सोनेरी वानर व ढगाळ बिबट्या ज्याला इंग्रजीत Clouded Leopard असे म्हणतात. येथील सोनेरी वानर जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच बरोबर अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पतींसाठी हे माहेरघर आहे. या उद्यानाचे नाव येथील वाहणाऱ्या मानस नदीमुळे पडले आहे. मानस नदी ब्रम्हपुत्रा नदीची एक प्रमुख उपनदी आहे.\nया उद्यानाची स्थापना १९२८ मध्ये झाली व याचे क्षेत्रफळ ३६० किमी वर्ग इतके आहे. याची १९७३ मध्ये व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषणा झाली. १९८५ मध्ये युनेस्कोतर्फे या उद्यानाची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड करण्यात आली, मुख्य कारण म्हणजे केवळ येथेच आढळणारे प्राणी व पक्षी. राष्ट्रीय उद्यान असले तरी सीमेवर असल्यामुळे चोरट्या शिकारीचा तसेच दहशतवाद्यांचा उपद्रव खूप आहे.\nवर नमूद केल्या प्रमाणे येथे आढळणारे सोनेरी वानर येथील मुख्य आकर्षण आहे त्याच बरोबर भारताचा प्रमुख व्याघ्रप्रकल्प असून भारतातील महत्त्वाच्या मार्जार कुळातील प्रजाती येथे आढळतात. वाघ, बिबट्या, ढगाळ बिबट्या व अनेक प्रकारच्या रानमांजरी ज्यातील सोनेरी मांजर जे अतिशय दुर्मिळ आहे. भारतातील मार्जार कुळातील सर्वात अधिक प्रजाती येथे आढळून येतात[१].\nएकूण सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती येथे आढळून येतात, पक्ष्यांच्या ३८०, सरपटण्याऱ्या प्राण्यांच्या ५० प्रजाती येथे आढळून येतात. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये भारतीय हत्ती, भारतीय एकशिंगी गेंडा, रानगवा, रानम्हशी, बाराशिंगा, आसामी माकड, स्लो लोरिस अथवा लाजवंती, पाणमांजर, अस्वल, भेकर, सांबर, चितळ इत्यादी. सोनेरी वानरा बरोबरच, आसामी कासव व छोटे रानडुक्कर येथील वैशिट्य आहे.\n^ आपली सृष्टी आपले धन भाग -४ सस्तन प्राणी, निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे\nयुनेस्कोच्या यादीवर मानस राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआग्रा किल्ला • अजिंठा लेणी • सांचीचा स्तूप • चं��ानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • छत्रपती शिवाजी टर्मिनस • वेल्हा गोवा • घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • वेरूळची लेणी • फत्तेपूर सिक्री • चोल राजांची मंदिरे • हंपी • महाबलिपुरम • पट्टदकल • हुमायूनची कबर • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • केवलदेव राष्ट्रीय उद्यान • खजुराहो • महाबोधी विहार • मानस राष्ट्रीय उद्यान • भारतामधील पर्वतीय रेल्वे • कालका−सिमला रेल्वे • दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे) • नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • सह्याद्री पर्वतरांग • कुतुब मिनार • लाल किल्ला • भीमबेटका • कोणार्क सूर्य मंदीर • सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • ताजमहाल • जंतर मंतर •\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nभारतातील जागतिक वारसा स्थाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T20:48:34Z", "digest": "sha1:JS2YHG2ZVBRRM4NRCNTBZB6HNBQ4WDNC", "length": 7301, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉम रिडल - विकिपीडिया", "raw_content": "\n(टॉम मारवोलो रिडल या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटॉम मारवोलो रिडल (Tom Marvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे तरुणपणीचे नाव असते. तो स्लिदरिन घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडिलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये टॉम रिडल सीनियर असे संबोधिले आहे. ते मगल (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ अॅझकाबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nहॅरी पॉटर कथानकातील पात्रे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-06-15T20:42:30Z", "digest": "sha1:STDB5N4QO2V4WHVJE2R5QBHNZFVPD7H6", "length": 24249, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग��रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम कॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nगडही गेला आणि रायगडही…\nसुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘रायगडातही कॉग्रेस,शेकाप आणि राष्ट्रवादी’ अशी आघाडी होणार असल्याची घोषणा केली आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी कॉग्रेसचे नेेते रवींद्र पाटील वर्षावर धडकले.रवींद्र पाटील हे रामशेठ ठाकूर यांच्यासारखे ‘लोकनेते’ वगैरे नाहीत, त्यामुळं त्यांच्या जाण्यानं कॉग्रेसचे फार नुकसान होईल आणि येण्यानं भाजपचा फार लाभ होईल असं समजण्याचं कारण नाही.मुद्दा तो नाहीच, मुद्दा हा आहे की,रवींद्र पाटील यांच्यावर पक्षांतराची वेळ का आली रवींद्र पाटील हे जुने कॉग्रेस नेते.निष्ठावान.अंतुलेंच्या टीममधील शिलेदार.कॉग्रेसनं त्यांना मंत्री वगैरे केलं ..तरीही त्यांना पक्ष सोडावा वाटला असेल तर काँग्रेसचे काही तरी चुकतंय हे नक्की..गंमत अशीय की,काय चुकतंय रवींद्र पाटील हे जुने कॉग्रेस नेते.निष्ठावान.अंतुलेंच्या टीममधील शिलेदार.कॉग्रेसनं त्यांना मंत्री वगैरे केलं ..तरीही त्यांना पक्ष सोडावा वाटला असेल तर काँग्रेसचे काही तरी चुकतंय हे नक्की..गंमत अशीय की,काय चुकतंय हे रायगडातील सामांन्यातल्या सामांन्य कार्यकर्त्याला कळतंय,पण ते मुंबईतल्या नेत्यांना समजत नाही किंवा समजून घेण्याची त्यांची तयारी नाही..\nमुळात जिल्हयात कॉग्रेस जे राजकारण करीत आहे तेच मुळी जुन्या-जाणत्या कॉग्रेसजणांना मान्य नाही.सुनील तटकरे अगोदर कॉग्रेसमध्ये होते.ते शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत गेले.त्यांनी तोडता येईल तेव्हडी कॉग्रेस तोडली.मात्र कॉग्रेस संपली नाही.आजही कॉग्रेसकडं दीड लाख मतं हक्काची आहेत.जिल्हयात शेकाप हा कॉग्रेसचा परंपरागत शत्रू आहे.त्याच्या जोडीला राष्ट्रवादीही कॉगॅेसला नंबर एकचा शत्रू समजते.या दोन्ही पक्षांचे कधी दोन्ही बाजुंनी तर कधी एकत्रित हल्ले सहन करीत जिल्हयात कॉग्रेस टिकून राहिली.हे वास्तव आहे.कॉग्रेसचं हे बळ या पक्षाचा परंपरागत शत्रू असलेल्या शेकापला बरोबर ठाऊक आहे.म्हणून तर शेकापवाले राष्ट्रवादीला नव्हे तर कॉग्��ेसला जास्त घाबरतात. जिल्हयात कॉग्रेसची अशी असंख्य घराणी आहेत की,जी कायम कॉग्रेसबरोबर आहेत.नेते आले गेले..पण ही घराणी आणि असंख्य कार्यकर्ते कॉग्रेसबरोबरच राहिले .त्यामुळंच रामशेठ ठाकूर भाजपमध्ये गेले तरी पनवेलमध्ये कॉग्रेस जिवंत राहिली.नंतर रामशेठ ठाकूर यांनी जंगजंग पछाडलं तरी त्याना पनवेलमधून कॉग्रसे संपविता आली नाही.कॉग्रेसची विचारधारा जिल्हयात खोलवर रूजलेली आहे हेच याचं कारण आहे.जिल्हयात आज कॉग्रेस जी विकलांग झाल्याचं दृश्य दिसतंय ते कॉग्रेस नेते सोडून गेल्यामुळं नक्कीच नाही तर राज्यातील कॉग्रेस नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं..गेल्या पंधरा-वीस वर्षातलं चित्र बघा..कॉग्रेस नेत्यांना स्वतःच्या पक्षापेक्षा रायगडातील शेकाप आणि राष्ट्रवादीचीच जास्त काळजी वाटत आलेली आहे.. कटू आहे पण वास्तव असंय की,रायगडात कॉग्रेस वाढावी असं कॉग्रेसच्या राज्यातील नेत्यांना वाटतच नाही.तसा जाणीवपूर्वक प्रयत्नही कधी झाला नाही.उलटपक्षी राज्यातील नेत्यांनी कॉग्रेस कायम कधी शेकापच्या तर कधी कधी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शेकाप असेल किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी अनेकदा राजकीय कोलांटउडया मारल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं..प्रसंगानुरूप जातीयवादी पक्षांशी देखील चुबाचुंबी केली..पण जेव्हा कॉग्रेसची जवळीक साधायची वेळ आली तेव्हा समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्ष या दोन शब्दांची मोहिनी कॉग्रेसवर टाकली आणि या दोन शब्दांनी रायगड कॉग्रेसचं सारं वाटोळं करून टाकलं. आजही परिस्थिती बदललेली नाही.कधी काळी कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायगड आता कॉग्रेसने राष्ट्रवादीला जवळपास आंदण देऊन टाकला आहे.लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील राष्ट्रवादी देईल तो तुकडा घेऊन कॉग्रेसला गप्प बसण्याची वारंवार वेळ आलेली आहे.त्यामुळंच जवळपास सार्‍या सत्तास्थानावरून कॉग्रेस उखडली गेली आहे.\nलोकसभेचं चित्र पाहिलं तर दिसेल की,आलटून पालटून आठ वेळा कॉग्रेसनं कुलाब्यातून विजय संपादन केलेला आहे.2009 मध्ये जेव्हा अंतुलेंचा पराभव झाला तेव्हा त्यांनी मित्र पक्षाच्या नावाने बराच त्रागा केला होता.टकमक टोकाची वगैरे भाषा त्यांनी वापरली होती.’मित्रांनी’ शब्द देऊनही मदत केली नाही असा अंतुलेंचा आक्षेप होता.तरीही 2014 मध्ये कॉग्रेसनं पुन्हा लोटांगण घालत आपली मतं राष्ट्रवादीच्या आणि पर्यायानं सुनील तटकरे यांच्या पारडयात टाकली .2019 मध्ये पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.गंमत अशी की,रायगडसाठी साधा दावा करायलाही कॉग्रेस नेत्यांची तयारी नाही किंवा तशी मानसिकता नाही . बरं या बदल्यात कॉग्रेसला काय मिळणार आहे भोपळा . सुनील तटकरे आणि जयंत पाटील या तगडया नेत्यांशी दोनहात करीत महाडमध्ये माणिक जगताप,अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर आणि पेणमध्ये रवींद्र पाटील यांनी कॉग्रेस जिवंत ठेवली . मात्र या तीन पैकी अलिबाग आणि पेणमध्ये शेकापचे विद्यमान आमदार असल्यानं नेते काहीही बोलत असले तरी या दोन जागा ते आघाडीतील मित्रांना म्हणजे कॉग्रेसला कधीच सोडणार नाहीत.पनवेलच्या जागेचाही प्रश्‍नच नाही.म्हणजे तीन जागा गेल्या..रोहा आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.तेथेही राष्ट्रवादी आपल्या जागेवर पाणी सोडणार नाही.कारण कॉग्रेसला जिल्हयात आपला पक्ष वाढवायचा नसला तरी राष्ट्रवादीला पक्ष वाढवायचा आहे.त्यामुळं या दोन्ही जागांबद्दल राष्ट्रवादी तडजोड करणार नाहीच.त्यामुळं शिल्लक राहतो तो केवळ महाड. .ही जागा कॉग्रेसला सोडली जाईल पण माणिक जगताप यांच्यासाठी दोन्ही ‘मित्र’ किती निष्ठेनं काम करतील याबद्दल स्वतः माणिक जगताप आणि जनताही साशंक आहे.माणिक जगताप हे कॉग्रेसचे तगडे नेते आहेत.लोकसंग्रह असलेले आणि सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या कुटील डावपेचांची चांगली माहिती असलेले नेते आहेत.त्यामुळं तटकरेंना माणिकराव वाढलेले चालत नाहीत.हे अनेकदा दिसून आलंय.अशा स्थितीत कॉग्रेसमध्ये राहायचे म्हणजे सडत पडायचे अशी भावना रवींद्र पाटील आणि अन्य नेत्यांची झाली असेल तर दोष त्यांना देता येत नाही.सत्तेेशिवाय राजकारण करता येत नाही आणि इथं सत्ताच मिळू दिली जाणार नसेल तर कॉग्रेसमध्ये कोण नेता राहणार भोपळा . सुनील तटकरे आणि जयंत पाटील या तगडया नेत्यांशी दोनहात करीत महाडमध्ये माणिक जगताप,अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर आणि पेणमध्ये रवींद्र पाटील यांनी कॉग्रेस जिवंत ठेवली . मात्र या तीन पैकी अलिबाग आणि पेणमध्ये शेकापचे विद्यमान आमदार असल्यानं नेते काहीही बोलत असले तरी या दोन जागा ते आघाडीतील मित्रांना म्हणजे कॉग्रेसला कधीच सोडणार नाहीत.पनवेलच्या जागेचाही प्रश्‍नच नाही.म्हणजे तीन जागा गेल्या..रोहा आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.तेथेही राष्ट्रवादी आपल्या जागेवर पाणी सोडणार नाही.कारण कॉग्रेसला जिल्हयात आपला पक्ष वाढवायचा नसला तरी राष्ट्रवादीला पक्ष वाढवायचा आहे.त्यामुळं या दोन्ही जागांबद्दल राष्ट्रवादी तडजोड करणार नाहीच.त्यामुळं शिल्लक राहतो तो केवळ महाड. .ही जागा कॉग्रेसला सोडली जाईल पण माणिक जगताप यांच्यासाठी दोन्ही ‘मित्र’ किती निष्ठेनं काम करतील याबद्दल स्वतः माणिक जगताप आणि जनताही साशंक आहे.माणिक जगताप हे कॉग्रेसचे तगडे नेते आहेत.लोकसंग्रह असलेले आणि सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या कुटील डावपेचांची चांगली माहिती असलेले नेते आहेत.त्यामुळं तटकरेंना माणिकराव वाढलेले चालत नाहीत.हे अनेकदा दिसून आलंय.अशा स्थितीत कॉग्रेसमध्ये राहायचे म्हणजे सडत पडायचे अशी भावना रवींद्र पाटील आणि अन्य नेत्यांची झाली असेल तर दोष त्यांना देता येत नाही.सत्तेेशिवाय राजकारण करता येत नाही आणि इथं सत्ताच मिळू दिली जाणार नसेल तर कॉग्रेसमध्ये कोण नेता राहणार हा प्रश्‍न आहे.रवींद्र पाटील यांच्या राजीनाम्याची ही सारी पार्श्‍वभूमी आहे.तयारी आहे पण आपल्या हक्काच्या पेणमध्येही लढता येणार नसेल तर अशा स्थितीत फार काळ गप्प बसणे कोणत्याच नेत्याला शक्य नसते.रवींद्र पाटील यांनी जवळपास वर्षभर प्रतिक्षा केली पण अंतिमतः त्यांना निर्णय घ्यावा लागला.\nमागच्या आठवडयात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण अलिबागला आले तेव्हा हे वास्तव कॉग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कानी घातले.त्यावर ‘स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घेतले जातील’ असे आश्‍वासन देऊन ही स्थानिक नेत्यांना वार्‍यावर सोडले जात आहे असेच दिसते.कॉग्रेसचा स्थानिक एकही नेता उपस्थित नसताना सुनील तटकरे आणि जयंत पाटील पत्रकार परिषद घेतात आणि रायगडातही आघाडी असेल अशी घोषणा करतात याचा अर्थ काय घ्यायचा .’स्थानिक नेत्यांशी आम्हाला देणं-घेणं नाही,वरचे कॉग्रेस नेते आम्ही खिश्यात घातलेत’ हेच या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सूचवायचे होते.तो संदेश त्यांनी दिला आहे.त्यामुळं मावळ नाही,रायगडही नाही केवळ महाडचा चतकोर वाटा घेऊन कॉग्रेसवाल्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत.���ुन्या-जाणत्या कॉग्रेसवाल्यांसाठी हे सारं क्लेशदायक आहे..कारण ज्यांच्याशी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्याच जयजयकाराच्या घोषणा द्यायची वेळ येणार असेल तर ते नक्कीच सुखद नाही.पण कॉग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनाच रायगडात कॉग्रेस वाढावी किमान जगावी असं वाटत नसेल तर बिचारे हे जुने कॉग्रेसवाले तरी काय करणार .’स्थानिक नेत्यांशी आम्हाला देणं-घेणं नाही,वरचे कॉग्रेस नेते आम्ही खिश्यात घातलेत’ हेच या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सूचवायचे होते.तो संदेश त्यांनी दिला आहे.त्यामुळं मावळ नाही,रायगडही नाही केवळ महाडचा चतकोर वाटा घेऊन कॉग्रेसवाल्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत.जुन्या-जाणत्या कॉग्रेसवाल्यांसाठी हे सारं क्लेशदायक आहे..कारण ज्यांच्याशी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्याच जयजयकाराच्या घोषणा द्यायची वेळ येणार असेल तर ते नक्कीच सुखद नाही.पण कॉग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनाच रायगडात कॉग्रेस वाढावी किमान जगावी असं वाटत नसेल तर बिचारे हे जुने कॉग्रेसवाले तरी काय करणार ते हतबल आहेत..कॉग्रेसची दैना त्यांना पाहवत नाही..नेते आपली सोय लावून घेतात.पण विचारांवर श्रध्दा असलेली कार्यकर्ती मंडळी पळापळ करूही शकत नाही.एखादा रूग्ण अंतिम घटकामोजत असताना डॉक्टर जसे त्यांना घरी घेऊन जा चा सल्ला देतात आणि पेशन्ट घरी आल्यानंतर घरचेही जसे रूग्णाच्या हे राम म्हणण्याची वाट बघतात तशी अवस्था कॉग्रेसची झाली आहे.राज्य कॉग्रेसनं वेळीच ही स्थिती सुधारली नाही तर रवीद्र पाटलांबरोबरच इतरही काही नेते अन्य सुरक्षित निवारा शोधतील. हे नक्की..\nPrevious articleमाथेरानच्या राणीला नवा साज\nNext articleएका पत्रकाराच्या मुलीची यशस्वी भरारी\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nभास्कर चोपडेंच्या कुटुंबियांना मदत\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/13", "date_download": "2019-06-15T21:58:01Z", "digest": "sha1:MUBVKKKFDK7D3OXH4MCLWOWZSPXE4VVQ", "length": 29354, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत अमेरिका: Latest भारत अमेरिका News & Updates,भारत अमेरिका Photos & Images, भारत अमेरिका Videos | Maharashtra Times - Page 13", "raw_content": "\n डिसेंबरपासून २० नव्या ...\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nबनावट चकमकः आंध्राने यूपी, बिहारला मागे टा...\nबिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार ...\nनक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे\nआंध्र प्रदेशः चंद्राबाबूंना विमानतळावर VIP...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी...\nन्यूझीलंड संघ रंगलाय कुटुंबात\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\n'83' सिनेमासाठी दिपीका पादुकोणला १४ कोटी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\nकोल्हापूर जगाच्या नकाशावर नेऊ\n‘कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड क्षमता असताना त्याचा फक्त दहा ते पंधरा टक्के वापर होत आहे. आजवर झालेली प्रगती इथल्या कर्तृत्वान व्यक्तींनी कोणाच्याही मदतीशिवाय झाली असली तरी ५० वर्षांतील प्रगती संथच आहे.\nप. बंगालमधील संघर्ष डावी आघाडी विरुद्ध ममता बॅनर्जी असा नाही. सत्ताधारी अराजकी एकतंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे मोकाट ‘कार्य’कर्ते विरूद्ध सामान्य जनता असा तो संघर्ष आहे.\nसमुद्रतळाच्या ‘मेन्थॅन हायड्रेट’वर प्रक्रिया करून नैसर्गिक वायू काढणे शक्य आहे. त्याचे मोठे साठे भारताच्या सागरी क्षेत्रात आहेत. त्याचा लाभ घेतला, तर देशाला आर्थिक संकटाला तोंड देणे शक्य होईल. मात्र त्यासाठी स्वतःची संशोधन क्षमती विकसित करण्याला प्राधान्य द्यायला हवे.\nटेररचा 'फेस' केव्हा होणार 'ब्लॉक'\n'नेट कनेक्ट दि पिपल' मधील सर्वाधिक चर्चित फेसबुक आहे. त्याचा वापर कोणी कसा, केव्हा व कशासाठी करावा, हे ज्याचे त्याचे गणित. मात्र, आपले गणित जुळवून दहशतवादी कृत्य करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'ने फालोअर्स जोडण्यासाठी फेसबुकचा वापर करायला सुरुवात केली आहे.\nपंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रतिष्ठेचा केलेला भारत- अमेरिका अणुकरार अडचणीत सापडला होता. त्या वेळी बलवान असलेल्या डाव्या पक्षांनी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याची धमकी दिली होती. काँग्रेस सैरभैर होती, सरकार गटांगळ्या खात होते, पंतप्रधानांची प्रतिष्ठा पुरती पणाला लागली होती... दोनच पर्याय होते - एक तर डाव्यांपुढे झुकून सरकार वाचवायचे किंवा अणुकराराला तिलांजली द्यायची\nशिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले तरच विकास\nतंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झपाट्याने विकास होत आहे. अशावेळी जीवनमूल्यांचा पाया ढासळू न देता विषमतेचा सामना करीत आपल्याला पुढे जायचे आहे. यासाठी शिक्षणव्यवस्था सुधारायला हवी, दर्जेदार शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आणि संशोधन सतत चालू राहिले तरच पुढील काळात आपली ���्रगती होईल, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.\nमृत्यूदंड बंद करा: युनोचे आवाहन\nक्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला फाशी देऊन काही २४ तास उलटत नाहीत तोच संयुक्त राष्ट्र संघाने पुन्हा एकदा मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आघाडी उघडली आहे. ‘जगातील सर्वच देशांनी गुन्हेगारांना मृत्यूदंड देण्याची पद्धत कायमची बंद करावी,’ असे आवाहन युनोचे सरचिटणीस बान-की मून यांनी केले आहे.\nअध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीसाठी बराक ओबामा यांनी २००७ साली आपली उमेदवारी जाहीर केली होती, ती स्प्रिंगफिल्ड येथील ओल्ड स्टेट कॅपिटल या बिल्डिंगसमोर. त्या क्षणापासूनच ओबामा यांच्याकडे तारणहार किंवा 'चमत्कारी पुरूष' या अर्थाने पाहिले जाऊ लागले होते. त्यांनी 'येस वी कॅन' म्हणत अमेरिकन लोकांच्या काळजाला हात घातला होता.\n'वेगळ्या वाटे'चा प्रेरक प्रवास\nअनेकांचे जीवन एका सरळ वाटेने चालले असते. किंबहुना ते सरळ वाटेने चालावे असा आग्रह असतो. तसाच प्रयत्न असतो. यातच त्यांचे समाधान असते. मग कुणी डॉक्टर होतो, कुणी इंजिनीयर, कुणी सरकारी नोकरीत लागतो तर कुणी स्वत:चा व्यवसाय करतो. पण पारंपरिक पद्धतीने मार्गस्थ होण्यापेक्षा वेगळी स्वत:ची वेगळी वाट शोधणारेही नि स्वत:च्या हिंमतीवर आयुष्य घडविणारेही आहेत....\nचीनने पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला नेहमी मदत केली असल्याने अमेरिका, युरोपीय देश व अर्थातच भारत अस्वस्थ झाले आहेत. पाकिस्तानच्या खुशाब अणुप्रकल्पांच्या अलीकडच्या छायाचित्रांवरून प्लुटोनियम निर्मिती करणाऱ्या चौथ्या अणुभट्टीची बांधणी जोरात चालल्याचे आढळते. काय साधावयाचे आहे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात प्लुटोनियम निर्मिती करून\nशिक्षण, उद्योग, पर्यटन अशा क्षेत्रांतील वाढत्या विस्ताराने अमेरिकेच्या मुंबईतील कौन्सुलेट जनरल ऑफिसला पुण्याकडे आकर्षित केले आहे. विविध क्षेत्रांत भारत-अमेरिका सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांत कौन्सुलेट ऑफिसने मुंबईबाहेरच्याही संधी शोधण्यास सुरुवात केली असून, त्यात पुणे हे पहिल्या स्थानावर आहे.\nभीतीचा नवा राक्षस - ऑनलाइन बुलिंग\nआता आतापर्यंत जगभरातील मुलांना राक्षस, चेटकीण,भूत, किडनॅपर्स, चोरांची भिती वाट होती. पण आता जग अधिकाधिक ऑनलाइन होतंय. त्याचा विस्तार सर��वत्र झाला नाही तरच नवल. त्यामुळे मुलांच्या घाबरण्याच्या यादीमध्ये आता सायबरबुलींचंही नाव जमा झालं आहे.\nभारतीय खासदारांना येलमध्ये धडे\nआंतरराष्ट्रीय राजकारण, आर्थिक नियोजन, ई-गव्हर्नन्स, अरब देशांतील घडामोडी आदींबाबत भारतीय खासदार सध्या अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीत धडे घेत आहेत. बिजू जनता दलाचे खासदार वैजयंत जय पांडा यांच्या नेतृत्वाखाली ११ खासदारांचे शिष्टमंडळ सध्या या स्पेशल क्रॅश कोर्ससाठी दाखल झाले आहे.\nइराणच्या तेलनिर्बंधांवर अमेरिका ठाम\nइराणकडून तेल आयातीवर घातलेल्या निर्बंधांवर अमेरिका ठाम असून यापुढेही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इराणवर दबाव कायम रहावा, असाच आमचा प्रयत्न राहील, असे उद्गार अमेरिकेचे व्यापार-वाणिज्यविषयक उपमंत्री थॉमस नाइड्स यांनी भारतभेटीत वार्ताहरांशी संवाद साधताना केले.\nहेडलीच्या चौकशीची परवानगी नाहीच\nमुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा यांची चौकशी करण्याबाबत बोलण्यास पुन्हा अमेरिकेने नकार दिला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात बुधवार चर्चा झाली.\nएखाद्या राष्ट्रप्रमुखाची भेट कितीही औपचारिक असली आणि तिला सद्भावना भेटीचे रूप दिले गेले तरी ती राजकारणापासून अलिप्त राहूच शकत नाही.\nचीन व अमेरिका भारताचे मित्रचःPM\nअमेरिका आणि चीन या देशांशी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे विधान पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी केले.\nलॉस एंजेलिस, नैरोबी आणि मुंबई... तीन वेगवेगळ्या देशांतील सारखाच तोंडवळा असलेली ही प्रमुख शहरे. प्रगती, विकास, ग्लोबलायझेशनच्या चक्रात कॉस्मोपोलिटन असा चेहरा तयार झालेली ही महानगरे.\nस्थिर चीन अमेरिकेच्या हिताचा - बर्न्स\nअमेरिकेचे आशियातील स्वारस्य हे चीनला दाबण्याच्या हेतूने आहे, या शंकेत अजिबात तथ्य नाही, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेचे वरिष्ठ उपमंत्री विल्यम बर्न्स यांनी शुक्रवारी मुंबईत बोलताना केली.\nचीनचा उदय भारताच्या हिताचाःUS\nचीनबरोबर काही मुद्द्यांवर अमेरिकेचे मतभेद असले तरी भारताप्रमाणेच चीनशी सुदृढ संबंध ठेवण्यास अमेरिका इच्छुक असून समृद्ध, स्थिर चीनचा उदय हा अमेरिका आणि भारताच्याही हिताचा आहे. संपूर्ण आशिया पॅसिफिक प्रदेशाच्या सुरक्षेत, भरभराटीतच त्याचे योगदान असेल. - अमेरिकेचे वरिष्ठ उपमंत्री विल्यम बर्न्स\nPM मोदींचं लक्ष्य, ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nद. आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nमंत्रिमंडळ विस्ताराची लगबग; 'ही' नावे आघाडीवर\n'रिपाइं'ला एक मंत्रिपद; महातेकर घेणार शपथ\n...तर रामराजेंची जीभ हासडली असती: उदयनराजे\nवर्ल्डकप: भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट\nWC: पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2019-06-15T21:18:34Z", "digest": "sha1:WAKP2I2ORNXV5GMVTYGVTIRZUV6P24AF", "length": 4556, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२५१ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२५१ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२५१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२५० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaon-ganpati-bapa-arrival/", "date_download": "2019-06-15T20:55:08Z", "digest": "sha1:75XDNUT7QPEW2IYWXPLLULJVNNMR5XWK", "length": 4453, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाप्पांचे आगमन होतेय वाजतगाजत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बाप्पांचे आगमन होतेय वाजतगाजत\nबाप्पांचे आगमन होतेय वाजतगाजत\nमुंबई-पुणेबरोबर बेळगावात देखील लाडक्या बाप्पाचे आगमन गणेशोत्सवाच्या अगोदर होत आहे. महिनाभरापासून सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहेत. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पध्दतीने आकर्षक वेशभूषा करुन सर्वांचे लक्ष वेधून घेण्���ाचा कल वाढीस लागला आहे.\nबेळगावात अलीकडे गणेशोेत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीमूर्ती गणेशचतुर्थी अगोदर आणण्याकडे कल वाढत आहे. मुंबई, पुणे येथे वाहतूक समस्येला कंटाळून सुमारे 15 दिवस अगोदरच गणेशमूर्ती आणण्याची प्रथा पडली. श्रीमूर्ती आणताना ती वाजतगाजत आणण्यासाठी ढोल, ताशा पथक याचा वापर करण्यात येऊ लागला. त्यासाठी आकर्षक गणवेशदेखील कार्यकर्ते करु लागले आहेत. अलीकडे आकर्षक फेटे, टोप्या, गणपतीचे फोटो असलेले टीशर्ट, खादी ड्रेस घालण्याकडे कल वाढला आहे.\nयुवक- युवतींमध्ये बाप्पाच्या आगमनाविषयी उत्साह दिसून येत आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ड्रेसकोडवर ते लक्ष देतात.\nवाजत गाजत बाप्पा मंडळाच्या नियोजित ठिकाणी विराजमान झाला आहे. सोशल मीडियावरही बाप्पाच्या मिरवणुकीची छायाचित्रे व व्हीडीओ व्हायरल होत आहेत. त्याबरोबर गल्लोगल्ली बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून त्यांच्या स्वागताच्या कमाणी उभारल्या आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Disqualified-corporators-if-property-is-not-disclosed-D-Souza/", "date_download": "2019-06-15T21:22:34Z", "digest": "sha1:RDX2MDXCQZ4IT3FGPFPYU6367BVLOP5P", "length": 4999, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालमत्ता जाहीर न केल्यास नगरसेवक अपात्र : डिसोझा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मालमत्ता जाहीर न केल्यास नगरसेवक अपात्र : डिसोझा\nमालमत्ता जाहीर न केल्यास नगरसेवक अपात्र : डिसोझा\nराज्यातील ज्या नगरसेवकांनी आपली मालमत्ता गोवा लोकायुक्‍तांसमोर जाहीर केली नाही, त्यांना अपात्र ठरवण्यासाठी कायदा बनवला जाणार आहे. यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात गोवा नगरपालिका कायद्यात दुरुस्ती सुचवणारे विधेयक आणले जाणार आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिली.\nनगरसेवकांनी आपल्या मालमत्तेचे तपशील वेळोवेळी उघड न केल्यास ते अपात्र ठरू शकतात. यासाठी येत्या अधिवेशनात राज्य सरकारतर्फे पालिका कायद्यात दुरुस्ती विधेयक आणण्याची तयारी सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.\nगोवा ल��कायुक्‍तांनी सर्व लोकप्रतिनिधींना दरवर्षी आपली मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश देऊनही त्या आदेशाचे पालन केले जात नसल्याबद्दल संताप व्यक्‍त केला होता. राज्यातील 14 ही नगरपालिकांतील नगरसेवकांची नावे लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी नुकतीच जाहीर केली असून त्यांची यादी राज्यपाल मृदूला सिन्हा यांच्याकडे पाठवली आहे. पावसाळी अधिवेशनात ही यादी सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे.\nएका प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री डिसोझा म्हणाले की, राज्यातील पालिकांवर नियंत्रण करणारा गोवा नगरपालिका कायदा हा महाराष्ट्र पालिका कायद्याच्या आधाराने बनवला गेला होता. राज्याच्या गरजेनुसार या कायद्यात बदल करण्याचा स्थानिक सरकारला हक्क आहे. राज्यातील सर्व नगरसेवकांना अधिक जबाबदार लोकप्रतिनिधी बनवण्यासाठी सदर कायद्यात आता दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Government-family-in-maratha-morcha/", "date_download": "2019-06-15T20:41:35Z", "digest": "sha1:SZLDKIM4TFLNWA4WWSP2JJP6ARK6VZJR", "length": 5348, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकार घराणीही आंदोलनात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सरकार घराणीही आंदोलनात\nगेल्या वर्षभरापासून आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी सरकार घराण्यांनीही आपल्या मराठा बांधवांसाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.\nयासंदर्भात जिल्ह्यातील सरकार घराण्यांची गुुरुवारी सायंकाळी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. यात दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहकुटुंब सहभागी होण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता कावळा नाका येथे एकत्र येण्याचे निश्‍चित करण्यात आले. करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणीच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुुरुवात करण्यात येणार आहे. रॅलीचा समारोप ऐतिहासिक दसरा चौकात होईल. यावेळी आरक्षणाचे जनक राजर्ष�� छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वजण ठिय्या आंदोलनात सहभागी होतील.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. लाखाचे मोर्चे काढूनही शासन मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा देत पुन्हा आंदोलनाने आक्रमक रूप धारण केले आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण बलिदान देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता सरकार घराण्यांनीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उतरण्याचे ठरविले आहे.\nबैठकीस रविराज निंबाळकर, आदिराज डफळे, संजय घाटगे (वंदूरकर), विजयसिंह शिंदे, धनराज शिंदे, विनायक घोरपडे, सौ.मनीषादेवी घोरपडे-जाधव, सौ. तेजस्विनीदेवी घोरपडे, इंद्रजित गायकवाड, विरेंद्रसिंह माने, संग्रामसिंह निंबाळकर, संग्रामसिंह चव्हाण-हिम्मतबहाद्दर आदी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/healthy-health-fat-liver-diagnosis-and-treatment/articleshow/68942829.cms", "date_download": "2019-06-15T22:14:21Z", "digest": "sha1:O5UVO4NVYIWQN6U63QQOP5LGAB7IRLL2", "length": 14954, "nlines": 191, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Health News: आरोग्यमंत्र - चरबीयुक्त यकृत- निदान व उपचार - healthy health - fat liver - diagnosis and treatment | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nआरोग्यमंत्र - चरबीयुक्त यकृत- निदान व उपचार\nफॅटी लिव्हरची लक्षणे दिसून येत नाहीत आणि त्याचे निदानही लवकर होत नाही...\nआरोग्यमंत्र - चरबीयुक्त यकृत- निदान व उपचार\nडॉ रॉय पाटणकर, पोटविकारतज्ञ\nफॅटी लिव्हरची लक्षणे दिसून येत नाहीत आणि त्याचे निदानही लवकर होत नाही. त्यामुळे या आजाराला 'सायलेंट किलर' म्हणतात. बहुतेक रुग्णांना या रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांना या आजाराची जाणीव होत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीने डॉक्टरची भेट घेतली, तरच या आजाराचे निदान होऊ शकते. त्याचप्रमाणे व्यक्तीला लवकर थकवा येत असेल, तर यकृताला सूज आलेली असू शकते. फॅटी लिव्हर असलेल्या १०-२० टक्के व्यक्तींना हेपिटायटिस असू शकतो. त्याचे पर्यवसान सि���्हॉसिस आणि यकृताच्या कर्करोगामध्ये होऊ शकते. त्यामुळे ज्यांचे यकृत चरबीयुक्त असेल, त्यांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक असते.\nज्या व्यक्तींना टाइप टू प्रकारचा डायबेटिस आहे, जे प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन करतात, ज्यांच्या शरीरातील कॉलेस्टेरॉलची पातळी जास्त आहे आणि उच्च रक्तदाब आहे आणि जे औषधाच्या खूप गोळ्या घेतात, त्यांना चरबीयुक्त यकृताचा आजार होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीमुळेही यकृतामध्ये चरबी साचू शकते.\nज्या व्यक्तींचे आयुष्य धावपळीचे आहे, खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत आणि जे पुरेशी विश्रांती घेत नाहीत, त्यांना यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यावरील उपचारही लवकर सुरू होत नाहीत. अर्थात या आजाराची कोणतीही पूर्वलक्षणे दिसून येत नाहीत. शरीराच्या कार्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळली, तर तज्ज्ञांशी चर्चा करून लगेचच त्यावर उपाययोजना करावी. यकृतामध्ये असलेल्या चरबीचे मोजमाप करणाऱ्या किंवा ताठरपणा तपासणाऱ्या या चाचण्या असू शकतील. यकृताला ताठरपणा आला असेल, तर फायब्रॉसिसची शक्यता असते. याला यकृताला चट्टा पडणे असे म्हणतात.\n- आहारात ताजी फळे व भाज्या समाविष्ट कराव्यात. कर्बोदके, मेदयुक्त पदार्थ, साखर यांचे कमी प्रमाणात सेवन करावे. अल्कोहोल, जंक फूड, प्रक्रिया केलेले आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत.\n- बैठी जीवनशैली सोडून, शारीरिकदृष्ट्या सक्रीय जीवनशैलीचा अवलंब करावा. तुमचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल, तर नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात आणावे. चालणे, पोहणे, धावणे आणि एरोबिक्स हे व्यायाम करण्यास सुरुवात करावी. त्याचप्रमाणे नियमित तपासणीसुद्धा महत्त्वाची आहे. यकृताच्या कार्याची चाचणी आणि इतर घटकांच्या चाचणीमुळे फॅटी लिव्हरचा आजार वेळीच नियंत्रणात आणता येईल.\n- डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेऊ नका. त्याचप्रमाणे स्वत:हून कोणतीही औषधे घेऊ नका.\nइतर बातम्या:चरबीयुक्त लिव्हर|उपचार|health liver|fatty liver|dignosis\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा\nडोळ्याच्या इजा आणि कारणे\nलहान मुलांना काचबिंदू का होतो\nलहान मुलांच्या डोळ्यांचा कर्करोग\nअपुऱ्या वाढीच्या बाळांमधील नेत्रपटलाचे दोष\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा\n‘स्क्रीन’चे व्यसन का लागते\nडोळ्याच्या इजा आणि कारणे\nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआरोग्यमंत्र - चरबीयुक्त यकृत- निदान व उपचार...\nआरोग्यमंत्रः चरबीयुक्त यकृताची समस्या...\nउन्हाळ्यात मधुमेहींना आरोग्य व्यवस्थापन गरजेचे...\nआरोग्यमंत्र - 'डिहायड्रेशन' आणि अन्नातून होणाऱ्या आजारांना प्रति...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-06-15T21:07:40Z", "digest": "sha1:BR4DLH2JKDQ7VZ4PTP2RTTC72SYHTDMB", "length": 4331, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुलाव - विकिपीडिया", "raw_content": "\nपुलाव भाताचा प्रकार आहे. हा खाद्यपदार्थ उत्तर भारतात अधिक प्रचलीत आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-06-15T20:42:27Z", "digest": "sha1:3L57HFPXVN6YKGHILZNY5GWJGHYH6RNP", "length": 5892, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार रसायनशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २० उपवर्गांपैकी या वर्गात खालील २० उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ‎ (१५ प)\n► इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ‎ (८ प)\n► ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► कॅनडाचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► क्रोएशियाचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► जपानी रसायनशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► जर्मन रसायनशास्त्रज्ञ‎ (१५ प)\n► डेन्मार्कचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► डच रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► न्यू झीलँडचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► पोलिश रसायनशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ‎ (९ प)\n► भारतीय रसायनशास्त्रज्ञ‎ (२ क, ५ प)\n► मेक्सिकोचे रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► रशियन रसायनशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► स्कॉटलँडचे रसायनशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► स्लोव्हेनियन रसायनशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► स्विस रसायनशास्त्रज्ञ‎ (५ प)\n► स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ‎ (३ प)\nपेशा आणि राष्ट्रीयत्वानुसार व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१४ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/15", "date_download": "2019-06-15T21:50:47Z", "digest": "sha1:3DTOJYP2TTOC5HCDWSXI2T6JMV4RRV56", "length": 27352, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत अमेरिका: Latest भारत अमेरिका News & Updates,भारत अमेरिका Photos & Images, भारत अमेरिका Videos | Maharashtra Times - Page 15", "raw_content": "\n डिसेंबरपासून २० नव्या ...\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nबनावट चकमकः आंध्राने यूपी, बिहारला मागे टा...\nबिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार ...\nनक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे\nआंध्र प्रदेशः चंद्राबाबूंना विमानतळावर VIP...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्के���: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी...\nन्यूझीलंड संघ रंगलाय कुटुंबात\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\n'83' सिनेमासाठी दिपीका पादुकोणला १४ कोटी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\nलष्करचा भारताला मोठा धोका\nमुंबईवरील २६/११ हल्ल्यात हात असलेली पाकस्थित लष्कर-ए- तोयबा ही अल-कायदासारखीच संघटना असून भारताला या संघटनेपासून मोठा धोका आहे, अमेरिकेसाठीही ही संघटना धोकादायक ठरू शकेल, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा मंत्री जॅनेट नेपोलिटानो यांनी केली.\n२६/११ आणि ९/११ हल्ल्यांबाबात दुहेरी भूमिका नाही\nभारतावरील २६/११ आणि अमेरिकेवरील ९/११ या दोन्ही हल्ल्यांसंदर्भात अमेरिकेची दुहेरी भूमिका नसल्याचे अमेरिकेचे भारतातील राजदूत टिमोथी रोमर यांनी स्पष्ट केले. त्यांनी मंगळवारी येथील गांधी आश्रमाला भेट दिली.\nओबामा-मनमोहन सिंग यांची चर्चा\nखतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा अमेरिकन कमांडोंनी पाकिस्तानात घुसून खात्मा केल्यानंतर, सोमवारी रात्री प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यात दुरध्वनीवरून चर्चा झाली.\nटिमोथी रोमर यांचे स्पष्टीकरण\nअब्जावधी डॉलरच्या लढाऊ विमानाचा सौदा फिस्कटल्याने अमेरिकन सरकार नाराज झाले असले त्याचा आपल्या राजीनाम्याशी संबंध नाही, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत टिमोथी रोमर यांनी स्पष्ट केले आहे.\nविकिलिक्समुळेच भारतातील आंदोलनाला चालना\nविकिलिक्सने अमेरिकेच्या दूतावासाच्या केबल्स उघड करून केलेल्या गौप्यस्फोटांमुळेच भारतातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला चालना मिळाली, असा दावा विकिलिक्सचे संस्थापक ज्यूलियन असांज यांनी केला. न्यू स्टेट्समन आणि फ्रंटलाइन क्लब यांनी आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.\nसुप्रसिद्ध विद्वान तसेच अर्थतज्ज्ञ, जी-२० राष्ट्रप्रमुखांतील सन्मान्य आदरणीय, सोनियाजी गांधींचे विश्वासू कर्मचारी, रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर, भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग यांचे चरणी -\n'मनमोहन सिंग दिशाभूल करताहेत\nअमेरिकेच्या विविध देशांतील राजदूत वॉशिंग्टनला खोटी माहिती का पुरवतील, असा सवाल करीत 'विकिलिक्स'चे प्रमुख ज्युलिअन असांज यांनी लोकसभेतील बंडलबाजीबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरच भारतीय नागरिकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला.\n'विकिलिक्स'मुळे आता भाजप गोत्यात\nविकिलिक्सचे भूत आता भाजपच्या मानगुटीवर बसले आहे. युपीए सरकारला अमेरिकाधार्जिणे म्हणणा-या भाजपचा यूपीए विरोध केवळ थोतांड असून यूपीएला वरचढ ठरण्यासाठी केलेली ती आटापिटा होती हे अमेरिकी दूतावास अधिकारी रॉबर्ट ब्लॅक यांनी पाठविलेल्या केबलमधून स्पष्ट होतंय.\nयूपीए सरकारने २००९ मध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन केल्यानंतर केंदीय मंत्रिमंडळाच्या रचनेवर अमेरिकेचे बारीक लक्ष होते. अर्थमंत्रिपदी प्रणव मुखर्जी यांची नियुक्ती झाल्यामुळे अमेरिका प्रचंड नाराज झाली.\nजपानचा निग्रह त्याला संकटातून बाहेर काढील. पण या देशाकडून आपत्ती नियोजन शिकले पाहिजे. भारताने लातूर, भुज, उत्तराखंड अशा भीषण भूकंपाचा अनुभव घेऊनही याबाबतीत फार काही केलेले दिसत नाही. जपानच्या भूकंपाचा धडा हा सर्व जगाने घेण्यासारखा आहे.\nगेल्या काही वर्षांपासून 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये केंदीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी त्याचे सविस्तर वृत्तान्त प्रसिद्ध होतात, त्या पानांचे शीर्षक असते, 'खिसा-पाकीट'. सामान्य माणसाला सर्वाधिक काळजी आपला खिसा व त्यात ठेवलेले पाकीट सांभाळण्याची असते.\n'त्या' विद्यार्थ्यांचे नुकसान टाळूःUS\nमागील महिन्यात बंद पडलेल्या ट्राय व्हॅली विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे आश्वासन अमेरिकेने भारताला दिले आहे. या विद्यापीठात १५०० हून अधिक विद्यार्थी शिकत होते त्यातील ९५ टक्के भारतीय विद्यार्थी होते.\nप्रसिद्ध संरक्षण तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय घडमोडींचे विश्लेषक के. सुब्रमण्यम यांच्या निधनाने भारताने एक महत्त्वाचा विचारवंत गमावला आहे. सुब्रमण्यम यांचे वयाच्या ८२व्या वर्षी बुधवारी नवी दिल्लीत निधन झाले.देशाचे संरक्षण हे केवळ लष्करावर अवलंबून नसते तर त्याच्या भूराजनैतिक नीतीवरही अवलंबून असते, हे ओळखून देशाच्या भूराजनैतिक विचारधारेची आधारशिला के. सुब्रमण्यम यांनी ठेवली.\nसध्या क्रांतीसाठी सोशल मीडिया हे माध्यम बनले आहे. सोशल नेटवर्किग साइट्सनी क्रांतीला नवा चेहरा दिला आहे.\nगो-या दहशतवाद्यांची वाढती चिंता\nअमेरिकन परराष्ट्र खात्याची गोपनीय कागदपत्रे उघड करून अमेरिकेचा पर्दाफाश करणाऱ्या विकिलिक्स या वेबसाइटच्या गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या तोफा पुन्हा एकदा धडाडू लागल्या आहेत.\nUS लॉबींगसाठी १५ लाख डॉलर्स\nअमेरिकन प्रशासनाने आपल्या सोयीचे निर्णय घ्यावे याकरता गेल्यावर्षी भारतीय सरकार आणि कंपन्यांनी १५ लाख डॉलर्स खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशातील संबंधाच्या दृष्टीने भारतीय सरकारने मुख्यतः अमेरिकन सिनेट बरोबर ल़ॉबींग केलं होतं. गेल्या वर्षीपर्यंत भारत-अमेरिका अणुकरार हा भारत सरकारसाठी लॉबिंगकरता महत्वाचा मुद्दा होता.\nISRO,DRDOवरील बंदी उठवूः US\nभारताने १९९८मध्ये केलेल्या अण्वस्त्र चाचणीनंतर अमेरिकेतील वाणिज्य विभागाने भारतीय संशोधनसंस्था इस्त्रो आणि डीआरडीओ वर घातलेली बंदी लवकरच उठवण्यात येणार असल���याचे अमेरिकेने सूतोवाच केले आहे.\nदेशातील अणू ऊर्जा कार्यक्रमाच्या मूलभूत संशोधनासाठी गेली ५० वषेर् अविरत कार्यरत असलेली 'सायरस' ही अणुभट्टी नवीन वर्षात टप्प्याटप्याने बंद करण्यात येणार असून त्या प्रक्रियेची सुरुवात नववर्षदिनीच होणार आहे.\nअल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने काश्मिरातील जिहादींना दोन कोटी डॉलर्सची मदत देण्याचे वचन दिले होते असा नवा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. त्यासाठी भारत व अमेरिका यांच्यातील मुत्सद्द्यांच्या संभाषणाची गोपनीय कागदपत्रेच विकिलिक्सने प्रसिद्व केली आहेत.\nफ्रान्सचे अध्यक्ष निकोलस साकोर्झी यांचा चार दिवसांचा भारतदौरा ओबामा यांच्या दौऱ्याइतकाच गाजला असे म्हणावे लागेल.\nPM मोदींचं लक्ष्य, ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nद. आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nमंत्रिमंडळ विस्ताराची लगबग; 'ही' नावे आघाडीवर\n'रिपाइं'ला एक मंत्रिपद; महातेकर घेणार शपथ\n...तर रामराजेंची जीभ हासडली असती: उदयनराजे\nवर्ल्डकप: भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट\nWC: पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2941", "date_download": "2019-06-15T21:59:40Z", "digest": "sha1:OLZGETYBJDAQZZURNEKFJEDA5XEOVFAW", "length": 19211, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nमहात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम आहे. गांधी यांचे नाव गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणूनदेखील काही वेळा उच्चारले जाते. आज ऐतिहासिकदृष्ट्या विचार करत असता गांधींचे जे महात्म्य आहे ते ध्यानी घेता ‘गूढ’, ‘गारूड’ हे शब्दप्रयोग अनैसर्गिक वाटत नाहीत. मात्र शंभर वर्षांपूर्वी, गांधीजी हे ‘फूल अॅक्शन’मध्ये असताना देशविदेशातील लोकांना ते गूढच वाटत होते असे ‘पुण्यश्लोक’ या, 1922 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जाणवते. ‘भारत गौरव ग्रंथमाले’ने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे लेखक म्हणून ‘एक महाराष्ट्रीय’ एवढाच उल्लेख आहे. त्या पुस्तकात महात्मा गांधी यांच्यावर अनेक वृत्तपत्रे /नियतकालिके यांतील लेखांचे संकलन आहे. त्यामध्ये इतर भाषांत छापून आलेल्या लेखांचे अनुवाददेखील आहेत. प्रकाशक त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, “हा लेखसंग्रह करत असताना केवळ व्यक्ती या दृष्टीने महात्माजींची अवास्तव स्तुती किंवा विषदर्प दृष्टीने केलेली अकारण निंदा अशा प्रकारचे थोडे लेख हाती लागले; परंतु ते पुस्तकातून वगळले आहेत. केवळ तत्त्वदृष्ट्या हिंदुस्थानच्या चालू मन्वंतरासंबंधाने विचार करण्याची पात्रता ज्यांच्या लेखणीत दिसून आली तेवढ्याच लेखांचा संग्रह या पुस्तकात केला आहे.”\nप्रकाशकांनी लेख संकलनासाठी किती मेहेनत घेतली असेल त्याचा काहीसा अंदाज ज्या वृत्तपत्रांतून लेख स्वीकारले आहेत त्या वृत्तपत्रांच्या नावांवरून येऊ शकेल – ‘एशियन रिव्ह्यू’, ‘डेली टेलिग्राफ’, ‘न्यू यॉर्क सिनफीनार’, ‘न्यू यॉर्क हेराल्ड’, ‘ग्लासगो हेराल्ड’, ‘हिबर्ट जर्नल’, ‘नेशन’ (न्यूयॉर्क ), ‘सर्वे ग्राफिक’, ‘कलकत्ता रिव्यू’, ‘डेली मेल’. जगभरातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके, संगणक नसताना शंभर वर्षांपूर्वी वाचणे आणि त्यातून निवड करणे ह्यासाठी लेखक-प्रकाशक किती चिकाटी दाखवत होते याच्या कल्पनेने अचंबित व्हायला होते. काही लेखांच्या सोबत त्यांच्या लेखकांची नावे दिली आहेत तर काही ठिकाणी फक्त वृत्तपत्रांची नावे दिसतात. दोन लेख असे आहेत, की त्याखाली फक्त ‘एक इंग्रज’ आणि ‘एक अमेरिकन’ एवढेच उल्लेख आहेत.\nनवलाची गोष्ट अशी, की त्या त्या लेखाखाली तो लेख कोणत्या तारखेला प्रसिद्ध झाला होता त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे लेख कोणत्या काळातील आहेत ही उत्सुकता राहते. तिचे काही अंशी निराकरण प्रस्तावनेत आहे. यांतील अर्धे लेख महात्माजी तुरुंगात जाण्यापूर्वीचे असून, अर्धे लेख महात्माजी तुरुंगात गेल्यानंतरचे आहेत. तरीही त्या लेखांच्या खाली पूर्वप्रसिद्धीची तारीख असती तर त्यांचे महत्त्व आणखी वेगवेगळ्या तऱ्हेने अधोरेखित झाले असते. संग्रहातील विविध लेखांत महात्माजींच्या स्वदेशी, असहकार, अहिंसा आणि त्यांचा साधेपणा यांवर दोन्ही बाजूंची मते आ��ेली दिसतात. गांधीजींच्या साधेपणाचे आणि व्रतस्थ वर्तणुकीचे विदेशातील लोकांना वाटलेले नवल आणि महात्माजींच्या भारतीयांवर असलेल्या प्रभावाचा परदेशी लोकांनी लावलेला अर्थ अनेक लेखांतून दिसतो. मात्र सर्व लेख गांधीजींचा परदेशी नागरिकांनी केलेला स्वीकार किंवा केलेले कौतुक सांगणारे नाहीत. ‘एक इंग्रज’ त्याच्या लेखात म्हणतो, “गांधी यांनी मुलांच्या हाती चरखा देण्यापेक्षा त्यांचे लक्ष शेतकी सुधारण्याकडे लावले असते तर हिंदुस्थानला ते अधिक फायद्याचे झाले असते. असहकारयोगाचा सारा कार्यक्रम पार पडला तर हिंदुस्थानचे कल्याण खरोखरच होईल, की नाही हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. रवींद्रनाथ टागोर त्यांचा युरोपातील प्रवास संपवून हिंदुस्थानात परत गेले आणि त्यांनीच तो प्रश्न तेथे प्रथम उपस्थित केला. त्यांनी त्यांस असहकारयोगाचा कार्यक्रम पसंत नाही असे जाहीर केले. ते देशभक्त या नात्याने त्या गोष्टीबद्दल फार वाईट वाटत आहे असेही म्हणाले.” (पृष्ठ ७९). मात्र रवींद्रनाथांनी एका अमेरिकन पत्राच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत (पृष्ठ ५३-५७ ) त्यांनी गांधीजींच्या कोणत्याही कार्यक्रमाशी मतभेद दर्शवलेले नाहीत. त्यांनी गांधीजींच्या त्यागाची स्तुती करताना त्या मुलाखतीत म्हटले आहे.” प्रत्यक्ष यज्ञपुरुषाचे दर्शन कोणास करायचे असेल तर त्याने गांधी यांस भेटावे. यज्ञाला स्वतः मनुष्यरूप घ्यावेसे वाटले आणि गांधी यांच्या रूपाने तो अवतरला असे मला वाटते. असहकारिता ही चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. ते युद्ध कल्पनासृष्टी आणि जडवादाची दंडनीती यांजमध्ये आहे. शुद्ध जडात्मक दंडनीती आणि कल्पनासृष्टीतील चैतन्यशक्ती यांच्या युद्धात चैतन्यशक्तीचाच विजय अखेर होईल असे मला वाटते. ती प्रचंड चळवळ गांधी यांजसारख्या योग्य पुरुषाच्या हाती आहे हे खरोखरच मोठे नशीब म्हटले पाहिजे.”\nलाला लजपत राय आणि दीनबंधू अँड्र्यूज यांचे लेखही संग्रहात आहेत. पैकी लाला लजपत राय हे जहाल म्हणून ओळखले जात. मात्र ते त्यांच्या लेखात गांधीजींचे विचार पूर्णपणे पुरस्कृत करताना दिसतात. महात्मा गांधी यांना वेगवेगळ्या अंगांनी समजून घेण्याकरता पुस्तकाचे वाचन आवश्यकच होय.\nप्रकाशक - प्रभाकर श्रीपत भसे\nभारत गौरव ग्रंथमाला पुष्प ४५\nपृष्ठे २१४ मूल्य - सव्वा रुपया\n'व्हिजन महाराष्ट्��� फाउंडेशन'ने महात्मा गांधी लिखित 'हिंदस्वराज्य' पुस्तकाला एकशे चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे येथे दोन दिवसांचा परिसंवाद २०१३ साली घडवून आणला होता. तो परिसंवाद 'थिंक महाराष्ट्रा'च्या युट्युब चॅनेलवर पाहता येईल.\nमुकुंद वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमाेर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. मुकुंद वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत.\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nपंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास\nसंदर्भ: पंडिता रमाबाई, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nनाट्यरूप महाराष्ट्र : भाग एक (१५७५-१७०७) - इतिहास विषयाची मानवी बाजू\nसंदर्भ: वि.द.घाटे, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ\nपण्डिता रमाबाई सरस्वती - प्रबोधनकार के.सी.ठाकरे\nसंदर्भ: पंडिता रमाबाई, चरित्र, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य\nसंदर्भ: थिंक महाराष्‍ट्र, हिंदस्‍वराज्‍य, महात्‍मा गांधी, चर्चा\nसंदर्भ: पुस्‍तके, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/mango-panna-cotta-recipe/articleshow/69658470.cms", "date_download": "2019-06-15T21:49:21Z", "digest": "sha1:MWPI5UYVLXPZJZP34OPGXGOUEJKH26BJ", "length": 11215, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "home chef News: चवदार आंबा पन्नाकोट्टा - mango panna cotta recipe | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nनारळदूध सेटिंगसाठी साहित्य- तीन-चार कप नारळाचं दूध, पाव कप फ्रेश क्रीम, तीन टेबलस्पून साखर, दोन टेबलस्पून पाणी, एक टीस्पून आगर-आगर. ​आंब्याच्या सेटिंगसाठी साहित्य- एक कप आंब्याचा गर, दोन टेबलस्पून साखर, दोन टीस्पून लिंबाचा रस,\nनारळदूध सेटिंगसाठी साहित्य- तीन-चार कप नारळाचं दूध, पाव कप फ्रेश क्रीम, तीन टेबलस्पून साखर, दोन टेबलस्पून पाणी, एक टीस्पून आगर-आगर.\nआंब्याच्या सेटिंगसाठी साहित्य- एक कप आंब्याचा गर, दोन टेबलस्पून साखर, दोन टीस्पून लिंबाचा रस, एक टीस्पून आगर-आगर, दोन टेबलस्पून पाणी.\nकृती- प्रथम पॅनमध्ये नारळाच्या दुधात साखर घालून ते उकळत ठेवा. एका वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात आगर-आगर घालून पेस्ट करा. आता हे उकळत असलेल्या मिश्रणात घाला आणि नीट ढवळा. गॅस बंद करा. काचेचा ट्रे घेऊन त्यात नारळाचं मिश्रण ओता आणि थंड होऊ द्या. नंतर फ्रिजमध्ये दीड तास सेट होण्यासाठी ठेवा. अशाच प्रकारे आंब्याचं मिश्रणही तयार करून घ्या. नारळाच्या दुधाचं मिश्रण दीड तासानं फ्रिजमधून बाहेर काढा. एव्हाना नारळाचं मिश्रण सेट झालं असेल. त्या मिश्रणावर आता आंब्याचं मिश्रण ओता आणि पुन्हा फ्रिजमध्ये दोन तास सेट होण्यासाठी ठेवा. सेट झाल्यावर ग्लासमध्ये तसंच सर्व्ह करू शकता किंवा त्याच्या वड्या पाडूनही सर्व्ह करू शकता.\nटीप- क्रीम नको असल्यास एक कप नुसतं नारळाचे दूध वापरू शकता.\nइतर बातम्या:प्रीती कारगांवकर|ठाणे|आंबा पन्नाकोट्टा|recipe|Mango Panna Cotta\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nघरचा शेफ या सुपरहिट\nलाइक अँड शेअर पासून आणखी\nमटा ५० वर्षांपूर्वी - महाराष्ट्र हळहळला\nमटा ५० वर्षांपूर्वीं-मुंबईत वृक्षराजीची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्ह��ही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/16", "date_download": "2019-06-15T22:05:56Z", "digest": "sha1:OKZUXS6QSF2JCRC6PK3ODMM6RSZZIUKL", "length": 27165, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत अमेरिका: Latest भारत अमेरिका News & Updates,भारत अमेरिका Photos & Images, भारत अमेरिका Videos | Maharashtra Times - Page 16", "raw_content": "\n डिसेंबरपासून २० नव्या ...\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nबनावट चकमकः आंध्राने यूपी, बिहारला मागे टा...\nबिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार ...\nनक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे\nआंध्र प्रदेशः चंद्राबाबूंना विमानतळावर VIP...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी...\nन्यूझीलंड संघ रंगलाय कुटुंबात\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\n'83' सिनेमासाठी दिपीका पादुकोणला १४ कोटी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरी���संबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\n'सावाना ग्रंथालय सप्ताह' आजपासून\nसार्वजनिक वाचनालय, नाशिक अर्थात 'सावाना'तर्फे सोमवारपासून 'सावाना ग्रंथालय सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहांतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार असून या सप्ताहातील विविध कार्यक्रमांत साहित्य क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत.\nजैतापूर प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार हे सत्य नाकारता येत नाही. पण त्यामुळे देश आणि राज्यासाठी आवश्यक असलेला अणुवीज प्रकल्प उभारू नये असे म्हणणे योग्य ठरणार नाही.\n'परदेश शिक्षण विधेयका'मुळे भारत-अमेरिकेच्या शिक्षण क्षेत्रातील सहकार्यास अधिक गती मिळेल. या विधेयकामुळे अमेरिकेतील विद्यापीठांना भारतात स्वतंत्र संस्था उभारता येणे शक्य होणार असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले.\nओबामा भारताच्या प्रेमात का पडले\nविरोधी रिपब्लिकन तज्ज्ञांच्या अहवालाची दखल घेत, डेमॉक्रॅट ओबामांनी त्यावर गंभीर विचार केला व त्यानुसार आपले भारतविषयक धोरण आखले.\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्वत्त्वासाठी भारताला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या घोषणेनंतर भारताच्या अपेक्षा वाढल्या असतानाच, या सुधारणांना बराच वेळ लागेल असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.\nशिक्षणात भारताचा प्रभाव मोठा\nभारत आणि अमेरिका यांचे शिक्षण क्षेत्रातील संबंध वैशिष्यपूर्ण आणि मजबूत आहेत. दरवषीर् अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये एक लाख भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अमेरिकेत येणा-या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीय विद्यार्थ्यांची आहे.\nमान्सूनच्या अचूक अंदाजासाठी प्रणाली\nकृषिप्रधान भारतात मान्सूनबाबत असलेली अनिश्चितता टाळून मान्सूनचे अचूक निदान करण्यासाठ�� राष्ट्रीय मान्सून मोहीम (एनएमएम) आखण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत मान्सूनबाबत अचूक अंदाज वर्तवण्यासाठी नवीन अद्ययावत प्रणाली तयार करण्यात येईल.\nहातात हात घालून, हृदयास हृदय मिळवून...\nअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत सोमवारी व्यक्त केलेल्या मनोगताने उपस्थित खासदारांसह भारतीय जनतेवरही गारूड केले. त्याचा हा दस्तावेज...\nआगमनापूवीर्च गाजू लागलेली भारत भेट येती अनेक वर्षे गाजत राहील अशी तजवीज करून अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीयांचा निरोप घेतला आहे.\nभारत एक बलाढ्य देश आहेः ओबामा\nराष्ट्रपती भवन येथे शाही स्वागतानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत एक बलाढ्य देश आहे, असे सांगितले. भारत-अमेरिका एकत्र येऊन जगात स्थैर्य, शांतता, सुख-समृद्धी नांदावी यासाठी काम करू शकतात, असे ते म्हणाले.\nओबामांचा पाकवर मुत्सद्दी हल्ला'बोल'\nकडव्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आम्ही पाकिस्तान सरकारबरोबर काम करत राहूच. परंतु सध्यातरी त्यांच्याकडून त्यासंदर्भात मिळणारा प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, अशा मुत्सद्दी शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतात आल्यानंतर प्रथमच पाकिस्तानसंबंधी जाहीर वक्तव्य केले.\nतरुणांनी सरकारी सेवांकडे वळावे\nअमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर 'वी निड चेंज' हे बराक ओबामांचे वक्तव्य खूप गाजले होते. त्याला धरूनच 'या बदलाचा भारतीय तरुणांवर काय परिणाम होईल' असा प्रश्न एका विद्यार्थ्याने केला. त्यावर थोडा विचार केल्यावर ओबामा म्हणाले की, 'अमेरिकेमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आणि तरुण आहेत. त्यामुळे आमच्या देशात होणाऱ्या बदलांचा प्रभाव त्यांच्यावर आणि अप्रत्यक्षपणे भारतातील तरुणांवर असेल.'\nकठोर प्रशासक म्हणून पश्चिम बंगालच्याच नव्हे तर देशपातळीवर आपला ठसा उमटवणारे काँग्रेस नेते सिद्धार्थ शंकर रे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. रे यांची कारकीर्द जेवढी गौरवास्पद तेवढीच आणीबाणी आणि नक्षलवादविरोधी मोहीम यांतील अतिरेकाने डागाळलेलीही होती.\nआपण एका सार्वभौम लोकशाही देशात सन्माननीय पाहुणे म्हणून जात आहोत, याचे भान अमेरिकन पाहुण्यांनी ठेवलेले दिसत नाही. भारत अमेरिकेचा आश्रीत झाला आहे किंवा गुलाम झाला आहे असा अमे��िकन अधिका-यांनी काढलेला दिसतो.\nप्रतिकात्मक भेटीत बिझनेसचाच अजेंडा\nदहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामा यांची होणारी मुंबई भेट प्रतिकात्मक स्वरूपाची असून, त्यांचा मूळ अजेंडा आर्थिकच असल्याचे मत अभ्यासक आणि तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.\nनोव्हेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर येत आहेत. ओबामांच्या भारत भेटीला वेगवेगळी आयामे आहेत. अनेक क्षेत्रांसाठी विकासाची कवाडे खुली होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच ही भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे.\nभारत आणि अमेरिका यांच्या संबंधात सुधारण होऊन हे संबंध वेगळ्या पातळीवर जात आहेत याचा अर्थ भारत अमेरिकेचा अंकित होऊ पाहतोय असा लावण्याचा प्रयत्न सतत होत असतो.\nभारत-अमेरिका संबंधांना नवे आयाम\nअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यातून उभय देशांचे द्विपक्षीय संबंध अधिकाधिक दृढ होण्याबरोबरच नवीन सामरिक धोरणाचा पायाही रोवला जाणार असल्याचे मत ओबामा प्रशासनाने व्यक्त केले आहे.\nकाश्मीरप्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी नाहीच\nकाश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने चर्चा करूनच तोडगा काढायला हवा अशी अमेरिकेची इच्छा असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी या प्रश्नावर भारत तडजोड करण्याची कोणतीही शक्यता नाही अशी स्पष्टोक्ती परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी येथे केली.\nफिलिप्स टाल्बॉट यांचे निधन\nभारताच्या फाळणीदरम्यान उपस्थित मोजक्या अमेरिकनांपैकी असलेले आणि भारताने पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले ज्येष्ठ मुत्सद्दी फिलिप्स टाल्बॉट यांचे येथे वयाच्या ९५व्या वषीर् निधन झाले.\nPM मोदींचं लक्ष्य, ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nद. आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nमंत्रिमंडळ विस्ताराची लगबग; 'ही' नावे आघाडीवर\n'रिपाइं'ला एक मंत्रिपद; महातेकर घेणार शपथ\n...तर रामराजेंची जीभ हासडली असती: उदयनराजे\nवर्ल्डकप: भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट\nWC: पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8_(%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5)", "date_download": "2019-06-15T21:06:50Z", "digest": "sha1:I4M3RAAGXDAK3G4BEHXRQZ2TPLW2QRKT", "length": 4520, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डीमॉस (ग्रीक देव) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख ग्रीक देव डीमॉस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डीमॉस (निःसंदिग्धीकरण).\nयाच नावाचा मंगळाचा उपग्रह यासाठी पाहा, डीमॉस.\nग्रीक मिथकशास्त्रानुसार डीमॉस हा दहशतीचा देव मानला जातो. हा ऍरीसचा मुलगा असून फोबॉसचा जुळा भाऊ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2943", "date_download": "2019-06-15T21:52:58Z", "digest": "sha1:CEWVWERNC7BZUNPNGZSDQH7SFVVHRHDZ", "length": 23758, "nlines": 115, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "उपेक्षित नाट्यछटाकार दिवाकर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदिवाकर हे नाव आठवते का ‘दिवाकरांची नाट्यछटा’ शालेय पाठ्यपुस्तकात वाचनात आली असेल तर ते अंधुकसे आठवतील. नाट्यछटा लिहिणारे शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (जन्म- 18 जानेवारी 1889, मृत्यू- 1 ऑक्टोबर 1931) हे त्यांच्याही काळात दुर्लक्षित राहिलेले लेखक होते.\nदिवाकर हे नाट्यछटाकार म्हणून जास्त प्रसिद्धी पावले होते. दिवाकरांना जाणवलेले वास्तव, त्यांच्या विचारांची घालमेल, त्यांना समजलेला जीवनाचा अर्थ छोट्या-छोट्याशा अनुभवांतून सांगायचा होता. त्यांच्या वाचनात रॉबर्ट ब्राउनिंगचे ड्रॅमॅटिक मोनोलॉग्ज आले. ब्राउनिंगने स्वत:च्या दृष्टिकोनासह विविध व्यक्तिरेखांचे भिन्न भिन्न स्तरांवरील जीवनानुभव एकपात्री नाट्यकाव्याच्या माध्यमातून सूचकतेने आणि दमदारपणे व्यक्त केले आहेत. दिवाकरांनी त्यांच्या साहित्यप्रकृतीला मानवतील असे बदल ‘ड्रॅमटिक मोनोलॉग्ज’च्या प्रकारात केले व तो आकृतिबंध वापरला. त्यांनी तसे लेखन मुळातील काव्यात्मकथन बाजूला सारून गद्यस्वरूपात केले. जीवनातील साधेसुधे अनुभव नाट्यात्म प्रसंग म्हणून त्यांच्या लेखनात मोजक्या शब्दांत उतरू लागले. दिवाकर संबंधित व्यक्तींचे शब्द अभिनय करण्यासारखे, त्यांच्या बोलण्यातील चढउतार आणि त्यांचा सूर लेखनातील सूचित अर्थाचा नेमका प्रत्यय यावा अशा पद्धतीने योजू लागले. त्यासाठी त्यांनी विरामचिन्हांचा भरपूर वापर केला. त्यांनी गद्यलेखनालाही वाकवले. दिवाकरांनी त्या लेखनप्रकाराला मनात उमटणारी एखाद्या नाट्यात्म अनुभवाची सावली म्हणजेच ‘नाट्यछटा’ असे समर्पक नाव दिले.\nनाट्यछटा तिचा आकार एखाद्या व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना उद्देशून बोलताना होणाऱ्या संवादांच्या आभासातून धारण करते. त्याद्वारे बोलणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र तिच्या अंतरंगातील अंतर्विरोधासह वाचक/प्रेक्षकांसमोर स्पष्ट उभे राहते. नाट्यछटेतील व्यक्तिरेखा पूर्णाकृती नसतात; त्या भरीवही नसतात, पण दिवाकर नाट्यछटेपुरते त्यांचे व्यक्तिविशेष ठाशीवपणे मांडतात. त्या व्यक्तीचे समाजाबद्दल असलेले मत व वर्तन आणि दिवाकरांना त्यातून मांडावासा वाटणारा विचार असे एक वेगळेच रसायन नाट्यछटेत वाचकाला भावत राहते. दिवाकर यांना ते सर्व घाटदार व आटोपशीर करायचे आहे. त्यामुळे नाट्यछटेचा विस्तार कवितेइतका छोटा असतो. तो साहित्याविष्कार नाटकाशी जसे नाते सांगतो तशीच जवळीक कवितेशीही दाखवतो, कारण तो मोजक्या शब्दांत भरपूर आशय मांडत असतो. दिवाकर यांच्या कितीतरी नाट्यछटा वाचताना गद्यकाव्यासारख्या वाटतात. त्यांचे विषयही मर्मभेदी आहेत- -\nविषारी सर्प मनाने कोमल आहे. सौंदर्यासक्त आहे. तो बागेत येऊन गुलाबाचे सुंदर फूल खुडू पाहणाऱ्याला जरब दाखवत आहे. तू बागेतच ये व सौंदर्याचा आस्वाद घे, हे सौंदर्य खुडून नेऊ नकोस, असे तो सांगत आहे. “मी अतिशय रागीट आहे खरा, पण प्रेमाने मला कोणी जवळ घेतले तर मी कधी कोणावर रागावेन का” असे म्हणणारा सर्प आपल्याला ‘महासर्प’ या नाट्यछटेत दिसतो.\nत्या काळची बाळंतीणीची खोली पाहता अर्भकाची काळजी घेण्याच्या नावाखाली बाळाची होणारी प्रचंड हेळसांड, यापेक्षा त्या अर्भकाचा मृत्यू बरा हा विचार दिवाकरांनी ‘आनंद कोठे आहे येथे’ या नाट्यछटेत मांडला आहे.\n“... याच ��िवशी सकाळी नुकते अकरावे वर्ष लागले होते मला. कोवळ्या उन्हामध्ये वाऱ्याने भुरभुर उडणाऱ्या या भट्टीतील विस्तवाच्या कुरळ्या केसांवर हात फिरवत मोठ्या मजेमध्ये बसलो होतो मी” कुंभाराचे हे काव्यात्म वर्णन ‘अहो कुंभारदादा, असे का बरे रडता” कुंभाराचे हे काव्यात्म वर्णन ‘अहो कुंभारदादा, असे का बरे रडता’ या नाट्यछटेत येते. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भेसूर निराशेचे चित्र कुंभाराचे निमित्त करून या नाट्यछटेत उभे राहते.\nविधवा स्त्रीचा मृत्यू झाल्यावर समाजात कोणालाच दु:ख होत नाही. स्त्रीचे समाजातील व कुटुंबातील स्थान किती नगण्य आहे हे ‘कोण मेलं म्हणजे रडू येत नाही’ या नाट्यछटेमध्ये बोचरेपणाने येते. “खरंच तर काय’ या नाट्यछटेमध्ये बोचरेपणाने येते. “खरंच तर काय बायकांचे जगणे आणि मरणे सारखेच बायकांचे जगणे आणि मरणे सारखेच जगल्यास जगा...” अशा नेमक्या शब्दांतील वाक्ये समाजवास्तव उघड करतात.\nपुनर्जन्म, आत्मा हे सारे खोटे आहे हे मांडणारी त्यांची ‘झूट आहे सब’ ही नाट्यछटा त्या काळी धीट वाटलीच, पण ती आजच्या काळातही धीट वाटते.\nदिवाकर यांनी एकावन्न नाट्यछटा लिहिल्या. त्या नाट्यछटा वाचताना जाणवते, की अनुभवायला, सादर करण्यासाठी, पाठ करण्यासाठी त्या सोप्या असल्या तरी नाट्यछटा लिहिणे हे काम आव्हानात्मक आहे. दिवाकरांनी लिहिल्या तशा पद्धतीच्या नाट्यछटा त्यांच्यानंतर लिहिल्या गेल्या नाहीत. त्यांच्या नाट्यछटा शाळेच्या स्नेहसंमेलनांमध्ये सातत्याने सादर केल्या गेल्यामुळे नाट्यछटा हा बालसाहित्याचा प्रकार आहे असा गैरसमज पसरला. त्यामुळे त्यांच्यानंतर बालनाट्यछटांचे पीक भरपूर आले, त्या कधीच ‘प्रौढ’ झाल्या नाहीत. त्यामुळे दिवाकर त्यांच्या काळातही दुर्लक्षित राहिले.\nलेखक-समीक्षक सरोजिनी वैद्य यांनी दिवाकर यांच्यावर पीएचडी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘समग्र दिवाकर’ या ग्रंथातून दिवाकर यांची कारकीर्द स्पष्ट होते. वैद्य म्हणतात, “दिवाकर–साहित्याला पाऊणशे वर्षें उलटून गेली असली तरी अनेक कारणांनी ते आजचेच वाटते. दिवाकर त्यांच्या काळाच्या फार पुढे होते असे केवळ औपचारिकपणे जाणकारांकडून म्हटले गेलेले नाही, ह्याची प्रचीती तर वारंवार येते. संवेदनशीलता आणि कला–जाणीव या दोहोंच्या संदर्भात ते आजच्या काळातीलच आहे.”\nदिवाकर यांच्या हया���ीत त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले नाही. ‘किरण’ या रविकिरण मंडळाच्या प्रकाशनात अनेक कवींच्या काव्याच्या जोडीला दिवाकर यांच्या दोन नाट्यछटा प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘साहित्य- सोपान’ या मुंबई विद्यापीठासाठी तयार झालेल्या एका गद्य पाठ्यपुस्तकात त्यांच्या दोन नाट्यछटा छापून आल्या होत्या. दिवाकर यांनी स्वत: निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या नाट्यछटांचे एक चिकटबुक हौसेने तयार करून ठेवलेले होते; पण ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून किंवा इतर कोणाकडून दिवाकर यांच्या हयातीत फारसे झाले नाहीत; स्वत:चे पुस्तक केव्हा निघावे यासंबंधीचे एक गंमतीदार स्वप्नचित्र दिवाकर यांच्या डोळ्यांपुढे असे. ते त्यांचे स्नेही श्री. बा. रानडे यांना म्हणत... आपल्या पुस्तक विक्रेत्याच्या दुकानासमोर पहाटेपासून मुंग्यांसारखी रीघ लागली आहे... सर्व मोठी आवृत्ती तासा-दोन तासांतच खलास झाली... अशी काही स्थिती असेल तरच माझे पुस्तक प्रसिद्ध करण्यात मजा\n.....विजय तेंडुलकर यांनी दिवाकरांच्या एकावन्न नाट्यछटांचे रसग्रहण केले आहे. ते पुस्तकरूपाने फार पूर्वीच प्रकाशित झाले आहे. तेंडुलकर नोंदवतात, “नाट्यछटा हा नाट्याचा एक प्रकार आज आपल्या वाचनात येत नाही. त्याअर्थी तो लिहिला जात नसावा; निदान कोठे प्रसिद्ध व्हावा इतक्या चांगल्या स्वरूपात तरी तो लिहिला जात नसावा हे नक्की. मराठी साहित्यातील हा आजचा एक जवळपास मृतप्रकार.\"\nतेंडुलकर आणखी नोंदवतात, “दिवाकरांनंतर कित्येक लेखकांनी पुढे, काही काळ पुष्कळ प्रमाणात हाताळला. परंतु दिवाकरांच्या एकावन्न नाट्यछटांनंतर बावन्नावी नाट्यछटा कोणाचीही टिकली नाही. त्या अर्थाने दिवाकरांच्या ‘एकावन्न नाट्यछटा’ या विशिष्ट साहित्य आणि नाट्यप्रकाराची मराठीतील कमीजास्त प्रमाणात ‘प्रमाण’ मानली जाण्याला हरकत नाही.”\nअमोल पालेकरांनी साधारण 1970 च्या दशकात दिवाकरांच्या नाट्यछटा मंचावर केल्या होत्या. त्यानंतर 2009 सालात कणकवली येथील ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’ने निर्मिलेले व अतुल पेठे यांनी रचलेले व दिग्दर्शित केलेले 'मी...माझ्याशी' हे नाटक दिवाकरांच्या नाट्यछटांवरच आधारित होते.\nश्री. विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी ��ारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे.\nसंदर्भ: दापोली तालुका, कोकण\nदापोली तालुक्याचा त्रिकोण व त्याची महत्ता\nसंदर्भ: गावगाथा, दापोली तालुका, कोकण\nअस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे\nसंदर्भ: पाकिस्‍तान, अकबर सम्राट, महाराणा प्रताप, मुघल, मध्‍ययुगीन भारत, भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, जवाहरलाल नेहरू, राष्‍ट्रवाद युग, ब्रिटिश युग, नवइतिहासकार\nराजतरंगिणी - काश्मीरच्या इतिहासाचा लेखाजोखा\nहिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत\nशकुंतला परांजपे यांची चढाओढ\nजागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर\nसंदर्भ: लेखक, सिन्‍नर तालुका, sinnar tehsil\nसंदर्भ: लेखन, लेखक, भालचंद्र नेमाडे, साहित्यिक\nमनोहर तल्हार यांच्यामधील माणूस शोधताना\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/these-stars-can-be-seen-in-bigg-boss-marathi-2-names-goes-viral/articleshow/69232510.cms", "date_download": "2019-06-15T22:16:45Z", "digest": "sha1:3SNKG5SRQJHR2NRGHBK5P5XNPM4EQ5ZP", "length": 12266, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बिग बॉस मराठी: 'बिग बॉस' मराठीमधील कलाकारांच्या नावांची यादी?", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\n'बिग बॉस' मराठीमधील कलाकारांच्या नावांची यादी\n'बिग बॉस मराठी २' चे स्पर्धक कोण असणार, शो नेमका सुरू कधी होणार असे प्रश्न सध्या 'बिग बॉस'च्या अनेक चाहत्यांना पडले आहेत. 'बिग बॉस'मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार यांच्या नावांची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n'बिग बॉस' मराठीमधील कलाकारांच्या नावांची यादी\n'बिग बॉस मराठी २' चे स्पर्धक कोण ��सणार, शो नेमका सुरू कधी होणार असे प्रश्न सध्या 'बिग बॉस'च्या अनेक चाहत्यांना पडले आहेत. 'बिग बॉस'मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार यांच्या नावांची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n'कलर्स मराठी'च्या ट्विटर अकाऊंटवर गेल्या काही दिवसांत कोण कलाकार सहभागी होणार याविषयी प्रोमो प्रदर्शित करण्यात आले होते. परंतु, नावांची अधिकृत घोषणा मात्र अद्याप करण्यात आली नाही. परंतु, आता काही कलाकारांच्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे,अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे, नाट्यकर्मी दिगंबर नाईक, टिकटॉक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख अशा काही नावांचा समावेश आहे. परंतु, या नावांवर अद्याप 'बिग बॉस' मराठीच्या टीमकडून शिक्कामोर्तब झालेलं नाही.\nवाचा: 'या' दिवशी 'बिग बॉस मराठी २' होणार सुरू\n'बिग बॉस मराठी २' येत्या १९ मेपासून सुरू होणार असे म्हणत आहेत. त्यामुळे, आता लवकरच या कलाकारांच्या नावांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल. परंतु, ती नेमकी कधी जाहीर होणार याची मात्र वाट पाहावी लागणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nटीव्हीचा मामला या सुपरहिट\nमराठमोळ्या सुगंधाची हिंदी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये बाजी\n ऋता दुर्गुळेचे पंजाबमध्येही फॅन्स\n'तुला पाहते रे' घेणार प्रेक्षकांचा निरोप\n'तारक मेहता...'मधील दयाबेननं हे ठेवलं मुलीचं नाव; शेअर केला ...\nपाण्याखालच्या दुनियेत रमली अभिनेत्री रसिका सुनील\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न��यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'बिग बॉस' मराठीमधील कलाकारांच्या नावांची यादी\n'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री\n'या' दिवशी 'बिग बॉस मराठी २' होणार सुरू\n'तुला पाहते रे'मध्ये सुबोधच्या मुलाची एन्ट्री...\n'बिग बॉस मराठी २' मध्ये किर्तनकार येणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/19", "date_download": "2019-06-15T22:16:11Z", "digest": "sha1:7TCF5MAFEUDIGSL7NGDMBHLPAMUUCMDW", "length": 25027, "nlines": 300, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भारत अमेरिका: Latest भारत अमेरिका News & Updates,भारत अमेरिका Photos & Images, भारत अमेरिका Videos | Maharashtra Times - Page 19", "raw_content": "\n डिसेंबरपासून २० नव्या ...\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nबनावट चकमकः आंध्राने यूपी, बिहारला मागे टा...\nबिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार ...\nनक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे\nआंध्र प्रदेशः चंद्राबाबूंना विमानतळावर VIP...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईचा दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी...\nन्यूझीलंड संघ रंगलाय कुटुंबात\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\n'83' सिनेमासाठी द���पीका पादुकोणला १४ कोटी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\nभारत-अमेरिका मैत्रीचे नवे पर्व सुरू\nभारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीच्या नव्या पर्वाला आता सुरुवात झाली असून, उभय देशांमधील संयुक्त भागीदारी ही परराष्ट्र धोरण, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि अर्थव्यवस्था आदी मुद्यांवर आधारलेली असेल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी येथे केले.\nभारत-अमेरिका संरक्षण सहकार्य वाढणार\nभारत आणि अमेरिका संरक्षण तसेच गुप्तचर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवू शकतील व त्यासाठी अमेरिका उत्सुक आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री विल्यम बर्न्स यांनी पाकला बजावले आहे.\nमाकपचा पाठिंबा धर्मनिरपेक्ष सरकारला\nभारत-अमेरिका अणुकरारावरून सत्ताधारी यूपीएचा पाठिंबा काढणाऱ्या माकपने आगामी निवडणुकीत सत्तेवर येणाऱ्या सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारलेली नाही.\nभारत-अमेरिका अणुकरारात महत्त्वाची भूमिका बजावणारे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर, प्रख्यात पर्यावरणवादी संुदरलाल बहुगुणा आणि इसोचे अध्यक्ष माधवन नायर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले.\nहॉस्पिटलचे बिल थकवले भारतीय रुग्णांनी\nनॉटींगहॅम येथील युनिव्हसिर्टी हॉस्पिटल्सची हजारो पाऊंडस्ची बिले परदेशी रुग्णांनी थकवली आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया, झिंम्बाब्वे या देशांमधील रुग्णांचा समावेश आहे.\nभारत-अमेरिका अणुकरार मुद्द्यावर पक्षाचा व्हीप धुडकावून यूपीए सरकारच्या बाजूने मतदान करणारे तेलुगु ��ेसमचे खासदार एम. जगन्नाथ यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.\n'चांदयान-१'ची अवकाशातील यशस्वी झेप म्हणजे भारत व अमेरिका यांच्यातील सहकार्याच्या टप्प्यातील सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया 'युनायटेड स्टेट्स इंडिया बिझनेस कौन्सिल'चे (यूएसआयबीसी) अध्यक्ष रॉन सोमर्स यांनी नोंदवली.\nभारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्दयावरून डाव्या पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटिस दिली.\nभारत-अमेरिका अणुकरारामुळे आम्हालाही अन्य देशांशी अणुकरार करण्याची मोकळिक मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या पाकिस्तानने त्यादृष्टीने तयारी सुरू केली असून, अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या चीनभेटीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.\nभारताचा आण्विक बहिष्कार संपला\nतब्बल तीन वर्षांच्या चर्चा, बैठका आणि वाद-प्रतिवादानंतर भारत-अमेरिका अणुसहकार्य करारावर प्रणव मुखर्जी आणि कोंडोलिझा राइस या उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी फायनल सह्या केल्या आणि भारतावर सर्व जगाने टाकलेला तीस वर्षांचा आण्विक बहिष्कार अखेर संपुष्टात आला.\nझाला हो झाला अणुकरार झाला\nभारत-अमेरिका यांच्यादरम्यान नागरी वापराच्या अणुउर्जेसाठी सहकार्य करार झाला. भारताच्यावतीने परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि अमेरिकेच्यावतीने परराष्ट्रमंत्री कॉन्डलिसा राइस यांनी करारावर सही केली.\nऔपचारिकतेच्या बाबीत अडकलेला भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी बुधवारी सही करून अनिश्चितता संपवली.\nभारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्वाक्षरी करून बुधवारी करार पूर्ण केला.\nकाकोडकर यांच्या मुदतवाढीला आव्हान\nभारताच्या अणुचाचण्या व भारत-अमेरिका अणुकरारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या विरोधात आयोगाच्याच अखत्यारितील 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च'च्या (टीआयएफआर) एका बडतर्फ कर्मचा-याने कोर्टात दावा ठोकला आहे.\nबुश यांची सही थकल्याने अणुकरार बाकी\nअमेरिकी सिनेटच्या मंजुरीनंतरही अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी भारत-अमेरिका यांच्यातील नागरी अणुकरारावर स्वाक्षरी न केल्या��े औपचारिकतेच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या करारावर स्वाक्षरी करण्यास अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राईस यांनी शनिवारी असमर्थता दाखवली.\nराइस दिल्लीत, पण अणुकरार इतक्यात नाही\nभारत-अमेरिका अणुकरारावर अंतिम स्वाक्षरीसाठी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राइस आज दिल्लीत दाखल झाल्यात ख-या, पण ही स्वाक्षरी मोहीम यशस्वी होण्याची शक्यता कमीच दिसतेय.\n'भारत-अमेरिका अणुकरानंतरही भारताने अणुचाचणी घेतलीच तर त्यावर प्रतिक्रिया देण्याचा जगाला पूर्ण हक्क आहे', असे सांगत, भारताची अणुचाचणी बंधनमुक्त असल्याचा निर्वाळा केंदीय परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी दिला.\nभारताचा ३४ वर्षांचा अणुवनवास संपुष्टात आणणाऱ्या भारत-अमेरिका अणुसहकार्य करारावर, कुठल्याही दुरुस्तीविना अमेरिकी सिनेटने अखेर मंजुरीची मोहोर उमटवली.\nPM मोदींचं लक्ष्य, ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nद. आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nमंत्रिमंडळ विस्ताराची लगबग; 'ही' नावे आघाडीवर\n'रिपाइं'ला एक मंत्रिपद; महातेकर घेणार शपथ\n...तर रामराजेंची जीभ हासडली असती: उदयनराजे\nवर्ल्डकप: भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट\nWC: पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-15T21:43:12Z", "digest": "sha1:LENNQ6SOYTSYMSFOIQXP7DDHOFOKAHJQ", "length": 6159, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गांबिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nगांबिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: GAM) हा पश्चिम आफ्रिकामधील गांबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गांबिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४८व्या स्थानावर आहे. आजवर गांबिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनि��� • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • स्वाझीलँड • झांबिया • झिम्बाब्वे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/auto/worlds-fastest-motorcycle-dodge-tomahawk/photoshow/68935307.cms", "date_download": "2019-06-15T21:50:42Z", "digest": "sha1:NL2Y4L4ASQ7HNTTCB7UXCQO4NXL3ECSU", "length": 38703, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "डॉज टॉमहॉक:worlds fastest motorcycle dodge tomahawk - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\nजगातील सर्वात वेगवान बाइक\n1/5जगातील सर्वात वेगवान बाइक\nरस्त्यावर सुसाट पळणाऱ्या बाइकचे अनेक चाहते जगभर पाहायला मिळतात. जगातील सर्वात वेगवान अशा डॉज टॉमहॉक बाइकबद्दल फारच कमीजणांना माहिती आहे. जाणून घेऊया या बाइकबद्दलची विशेष माहिती.......\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nडॉज टॉमहॉक ही बाइक डेट्रॉयटमध्ये २००३ साली नॉर्थ अमेरिकन इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये सादर करण्यात आली होती. ही बाइक चार चाकांची आहे. प्रत्येक चाकासाठी वेगवेगळे सस्पेंशन आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया बाइकमध्ये ८.३ लीटर, १०-वॉल्व इंजिन आहे. तसेच ८२७७ सीसी इंजिन ५०० एचपी पॉवर आणि ७१२ एनएम टॉर्क निर्माण करते. टॉमहॉकमध्ये २ गिअर्स दिले आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक ��मचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nया बाइकचा सर्वोच्च वेग ३०० ते ४२० किमी प्रतितास आहे. बाइकचा हा वेग पॉवर आणि गिअरवर आधारित आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्य��� मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nडॉज टॉमहॉक बाइकची किंमत ५.५५ लाख यूएस डॉलर (३.८४ कोटी रुपये) आहे. कंपनीने फक्त ९ बाइक तयार केल्या आहेत. त्यासर्व बाइकची विक्री झाली आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखाद��� आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-15T20:37:08Z", "digest": "sha1:L5MN5XJ57BOUKQXIEXC2TULU7VOBGUP3", "length": 3486, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धनेरा विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nधनेरा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.\nगुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार- जोइताभाई पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१२ रो��ी २२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/complaint-filed-against-hen-119052500027_1.html", "date_download": "2019-06-15T20:51:35Z", "digest": "sha1:CBTUBKKHSCQFUXTAV6P457SJLDZCVT6C", "length": 6508, "nlines": 89, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार", "raw_content": "\nपुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार\nपुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र अर्ज वाचून पोलिसही चक्रावून गेले असून प्राणी हा विषय आमच्या अख्यारीत नसल्याचं सांगून त्यांनी महापालिकेच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे.\nयाघटनेत, एका महिलेने नाव न देता शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. त्यात पहाटे साडेचारच्या दरम्यान कोंबडा आरवत असल्यामुळे झोप होत नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, ' दोन दिवसांपूर्वी असा अर्ज दाखल झाला असून तो निनावी आहे. मात्र प्राणी हा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो, त्यामुळे आम्ही हा अर्ज निकालात काढला आहे'.\nSamsung Galaxy M40 झाला लॉन्च 19,990 मध्ये 6GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा\nअभिनंदनवर पाकिस्तानची लज्जास्पद जाहिरात, सानिया मिर्झा संतापली\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nपुण्यात विरोधकांना बसली सणसणीत 'चापट'\nआयटी हब पुणे येथे महागड्या हॉटेलांवर कारवाई, वाचा कारण काय आहे\nतब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेले\nपुण्यात भर दिवसा गुंडांकडून फिल्मीस्टाईल गोळीबार वार करत हसन शेखची हत्या\nपुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला, पोलिसांवर गोळीबार नंतर हल्लेखोराने केली आत्महत्या\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nSamsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या\nआदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील\nजे काही बोलले त्याबद्द�� जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले\nसचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला\nमाझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख\nपुढील लेख मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/bigg-boss-marathi-season-2-started-with-contestant/articleshow/69510385.cms", "date_download": "2019-06-15T21:58:52Z", "digest": "sha1:XN5QCI5CK6W4JQPYDLYLUJZZWDYLNE7T", "length": 14844, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "big boss marathi sesion 2: बिग बॉस मराठी २: नवे गडी, नवं राज्य - बिग बॉस मराठी २: नवे गडी, नवं राज्य | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nबिग बॉस मराठी २: नवे गडी, नवं राज्य\nबिग बॉसचा पहिला सीझन गाजल्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली होती. कलर्स वाहिनीवर आज पार पडलेल्या ग्रँड प्रीमिअरमधून सर्व कलाकारांनी जोरदार एन्ट्री घेत अनेक चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.\nबिग बॉस मराठी २: नवे गडी, नवं राज्य\nबिग बॉसचा पहिला सीझन गाजल्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली होती. कलर्स वाहिनीवर आज पार पडलेल्या ग्रँड प्रीमिअरमधून सर्व कलाकारांनी जोरदार एन्ट्री घेत अनेक चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.\nबिग बॉसचे प्रोमोज सुरू झाल्यापासून कोणते स्पर्धक या सीझनमध्ये सहभागी होणार आहेत, यावर अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. आज झालेल्या ग्रँड प्रीमिअर शोनंतर या सर्व चर्चा थांबल्या. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी दमदार परफॉर्मन्स करत बिग बॉसच्या घरात पहिलं पाऊल टाकलं. त्यांना त्यांचा ७ हा लकी नंबर मिळाला. त्यानंतर दिगंबर नाईक आणि नेहा शितोळे यांनी घरात एन्ट्री केली. बिग बॉसच्या ग्रँड स्टेजवर दिगंबर नाईक यांनी गाऱ्हाणंही घातलं. यानंतर नेता अभिजित बिचुकले यांनी प्रवेश केला. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले, होते. मात्र समाजासाठी नेता बनलो, अशा शब्दांत त्यांनी आठवणी जागवल्या. यंदा सांगली आणि सातारा मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे होते. राष्ट्रपतीपदासाठीही फॉर्म भरला होता. महेश मांजरेकर यांनी माझ्या पक्षात यावे आणि मुख्यमंत्री व्हाव��, अशी थेट ऑफर अभिजीत बिचुकले यांनी मांजरेकरांना दिली.\nकलर्स वाहिनीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या वीणा जगतापने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडेने पिंगा ग पोरी पिंगा हे गाणे सादर करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. वैशाली माडेने ६ व्या क्रमांकावर तिच्या नावाची पाटी लावली. हा क्रमांक लकी आहे, हे तिने सांगितले. सारेगमप मराठी आणि हिंदीमध्ये तिचा स्पर्धक क्रमांक ६ होता आणि ती दोन्ही स्पर्धा जिंकल्या. यानंतर देवयानी फेम शिवानी सुर्वेन घरात एन्ट्री घेतली. शिव ठाकरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, शेफ पराग कान्हेरे, मैथिली जावकर, माधव देवचक्के, रुपाली भोसले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी आपले जबरदस्त परफॉर्मन्स देत बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला.\nमला कुणी नडला तर मी त्याला नडते. त्यामुळे घरात मी तशीच असणार, असे विधान करत बिग बॉसमधील पहिल्या लोककलावंत सुरेखा पुणेकर यांनी आपले मनसुबे उघड केले. यानंतर शिवानी आणि शिवमध्ये शाब्दिक चकमकही रंगली. पहिल्याच दिवशी काही खटके उडाल्यामुळे आगामी १०० दिवस बिग बॉसच्या घरात काय काय पहावं लागणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nटीव्हीचा मामला या सुपरहिट\nमराठमोळ्या सुगंधाची हिंदी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये बाजी\n ऋता दुर्गुळेचे पंजाबमध्येही फॅन्स\n'तुला पाहते रे' घेणार प्रेक्षकांचा निरोप\n'तारक मेहता...'मधील दयाबेननं हे ठेवलं मुलीचं नाव; शेअर केला ...\nपाण्याखालच्या दुनियेत रमली अभिनेत्री रसिका सुनील\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\n��िवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबिग बॉस मराठी २: नवे गडी, नवं राज्य...\n'बिग बॉस'मध्ये अभिजित केळकर, किशोरी शहाणे...\n'बिग बॉस' जिंकण्यासाठी महेश मांजरेकरांनी दिल्या टिप्स...\nअभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका...\nईशा हीच राजनंदिनी...मालिकेत नवा ट्विस्ट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4,_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T21:38:13Z", "digest": "sha1:DWXSUWREGLG7E2SJMPNKWLW2DVRVGM75", "length": 5829, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जबरदस्त (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\n(जबरदस्त, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)\nपटकथा महेश कोठारे, शेखर ढवळीकर\nसाहस दृष्ये अंदलीब पठाण\nविशेष दृक्परिणाम बिनॉय सॅम्युअल\nप्रमुख कलाकार पुष्कर जोग, मानसी नाईक, संजय नार्वेकर, आदित्य रेडिज, योहाना वाच्छानी, रसिका जोशी, मकरंद अनासपुरे, भरत जाधव\nपुष्कर जोग = पुष्कर\nमानसी नाईक = नुपूर\nसंजय नार्वेकर = चिपळ्या\nमकरंद अनासपुरे = प्रा. जयतीर्थ कश्यप\nया चित्रपटात खालील गाणी आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. २००७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०१४ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T21:37:31Z", "digest": "sha1:TPYIZ73UDRYIMXWOPXDXCPNMANGEOKFY", "length": 3949, "nlines": 103, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "महानगरपालिका | नागपूर येथे भारताचा झेरो मैल स्टोन आहे | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nनागपूर महानगरपालिका महानगरपालिका मार्ग, सिव्��ील लाईन्स् नागपूर महाराष्ट्र - 440 001\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8,_%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:52:40Z", "digest": "sha1:IJJGAN5KX5JXRYA747QIS63XRTFYRAHE", "length": 7284, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोन्सटाउन, गयाना - विकिपीडिया", "raw_content": "\nजोन्सटाउन ही गयानामधील वसाहत होती. अमेरिकेतील पीपल्स टेंपल या धार्मिक संघटनेने जंगलात ही जागा घेउन तेथे सार्वजनिक घरे व इतर सुविधा निर्माण केल्या. जिम जोन्स या धर्मगुरूने मुख्यत्वे अमेरिकेतील लोकांना तेथे स्थलांतर करण्यास उद्युक्त केले. १८ नोव्हेंबर, इ.स. १९७८ रोजी जोन्सने आपल्या सगळ्या अनुयायांना सायनाइडयुक्त पेय पिण्यास भाग पाडून आत्महत्या करायला लावली. तेथे ९००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या. त्याच दिवशी पीपल्स टेंपलच्या अनुयायांनी इतर ठिकाणी अनेक लोकांची हत्या केली. हत्या झालेल्यांत अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी लिओ रायनचाही समावेश होता.\nपीपल्स टेंपलचे अनुयायी १९७४ साली गयानाला आपल्या नवीन वसाहतीसाठी जागा शोधण्यास गेले. गयानाच्या अधिकाऱ्यांसह जागा नक्की केल्यावर तेथील ३,८०० एकर (१५.४ वर्गकिमी) जमीन भाडेपट्ट्यावर घेण्याचा करार केला. [१] गयानाची राजधानी जॉर्जटाउनपासून २४० किमी पश्चिमेस जंगलात असलेली ही जागा मुख्यत्वे नापीक होती.[२] येथे पिण्याचे पाणी ११ किमी अंतरावर होते.[२] ही जागा घेण्यात जिम जोन्स आणि पीपल्स टेंपलचा फायदा होता कारण इतक्या लांब जंगलात त्यांचा माग काढत येणे इतरांना मुश्किल होते. गयानाच्या सरकारला ही जागा पीपल्स टेंपलला देणे सोयीस्कर होते कारण ही जागा व्हेनेझुएलाच्या सरहद्दीपासून जवळ होती. वादात असलेल्या या सरहद्दीवरून वेनेझुएलाने चढाई करायचे ठरवलेच तर त्यांनी या भागातून येणे टाळले असते कारण असे केले असता जिम जोन्सच्या वसाहतीतील अमेरिकन लोक धोक्यात आली असती. अमेरिकेचा रोष ओढविण्यापेक्षा वेनेझुएलाने इतर ठिकाणाहून चढाई करणे पसंत केले असते.[३]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन ���ाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१५ रोजी ०८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0_(%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7)", "date_download": "2019-06-15T21:29:47Z", "digest": "sha1:ARBTO454E6C5HQR2CKAOCQYMSDR23TMT", "length": 5883, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शुक्र (ज्योतिष) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख फलज्योतिषातील ग्रहांविषयी आहे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शुक्र (निःसंदिग्धीकरण).\nमंत्र ॐ शुं शुक्राय नम:\nहा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफलज्योतिषातील ग्रह व राशी\nलग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो\nमेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१३ रोजी २३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-119010200017_1.html", "date_download": "2019-06-15T20:33:16Z", "digest": "sha1:6DXW5ZNJWCUOH53YX65SCCTTWSTFKIDB", "length": 7034, "nlines": 131, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे", "raw_content": "\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nबुधवार, 2 जानेवारी 2019 (15:28 IST)\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nअशा सासुबाई प्रत्येक सुनबाईस मिळो.....\nअग मीही गेलेय भांबावून\nचुल बोळकी बार्बी छोटी\nत्या वेळचं मन आण\nलहान होऊनच शिकवेन तुला\nफार काही वेगळं नसतं\nमाझ्यातली हळवी माया देईन\nमाझी अधुरी स्वप्ने सखे\nतुलाच पुर्ण करायची आहेत\nमी काढलेल्या रांगोळीत आता\nरंग तुलाच भरायचे आहेत\nजपेन तुला आई होऊन\nराहशील ना ग राणी माझी\nसुन नाही लेक होऊन\nतुझ्या आई बाबांच्या चिंतेने\nनको होऊस अशी गंभीर\nलेक माझा आहे ना खंबीर....\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअगं स्टेटस ला टाक\nसर्व चहाच्या चाहत्यांना प्रेमपूर्वक अर्पण\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nएकाच चित्रपटातून रोहित शेट्टीने केली 4 चित्रपटांची घोषणा\nइरफानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये शाहरुख-काजोलची जोडी पुन्हा एकदा दिसू शकते\nपहिल्यांदाच बोलली ब्रेकअपबाबत नेहा\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T21:19:22Z", "digest": "sha1:XHQJBWM6O6S25DGHHBQSS7BITILPL4AH", "length": 18282, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णू दिगंबर पलुसकर - विकिपीडिया", "raw_content": "\nविष्णू दिगंबर पलुसकर (ऑगस्ट १८, १८७२ - ऑगस्ट २१, १९३१) हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतकार होते. उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर होत. विष्णू दिगंबर हे त्यांचेच शिष्य होत.[ संदर्भ हवा ]\nविष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर संगित घराण्याचे होते. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे योगदान आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी संगीतविषयक क्रमिक पुस्तके लिहिली.[ संदर्भ हवा ] स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते. १९०१ साली \"लाहोर\" येथे त्यांनी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हिंदुस्तानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली.[ संदर्भ हवा ] १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी \"श्री रामनाम आधारश्रम\" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तित्वात आहे. विष्णु दिगंबर पलुस्कर ह्यांना बालपणी अंधत्व आले होते.[ संदर्भ हवा ] पंडित विष्णु दिगंबर पलुस्कारांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले.[१] ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गवई पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत.\nसंस्थानिक मिरजकरांना बिष्णुबुवांचा सत्कार करायचा होता, पण त्यासाठी त्यांनी पलुसकरांना नरसोबाची वाडी येथील देवस्थानाच्या कमिटीवरील अधिकार्‍यांकडून देवाच्या अंगावरची वस्त्रे इनाम म्हणून मिळवायची अट घातली. पलुसकरांनी नरसोबाची वाडी येथे कीर्तने करून लोकांची आणि देवस्थानाच्या कमिटी सभासदांची मने जिंकली. चातुर्मास संपल्यावर देवस्थानाच्या व्यवस्थापकांनी देवाचा प्रसाद म्हणून काय हवे याची विचारणा केली. विष्णुपंतांनी देवाच्या अंगावरची वस्त्रे मागितली. अधिकार्‍यांनी बरीच चर्चा करून ही वस्त्रे विष्णुबुवांना दिली. श्रीमंत मिरजकरांनी ती पाहून महाराष्ट्रातील सर्वोत्तम कीर्तनकार म्हणून पलुसकरांचा सत्कार केला. हीच वस्त्रे घालून विष्णू दिगंबर पलुसकरांनी पुढे अनेक वर्षे कीर्तने केली.[ संदर्भ हवा ]\nजाहीर सभा संपल्यानंतर वंदे मातरम्‌ म्हणावयाची प्रथा विष्णू दिगंबर पलुसकरांनी सुरू केली, ती आजतागायत चालू आहे.[ संदर्भ हवा ]\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१८ रोजी ०३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bjp-youth-leaders-new-slogan-modi-again/", "date_download": "2019-06-15T20:53:02Z", "digest": "sha1:CCWRZMUP2IXNOGEQQLM7W3XXYB56OHDZ", "length": 9476, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा 'मोदी अगेन'", "raw_content": "\nभाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’\nनवी दिल्ली | लोकसभा निवडणुका जवळ येत असताना भाजपच्या युथ ब्रिगेडनं ‘मोदी अगेन’ हा नारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी ‘मोदी अगेन’ असं लिहलेलं जॅकेट घालुन काढलेले फोटो चांगलेच व्हायरलं झाले आहेत.\nभाजप नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनुराग ठाकूर, राजवर्धन राठोड, बाबुल सुप्रियो आणि किरण रिजिजू यांनी एकत्र येऊन फोटो काढला आहे.\nमोदी ब्रॅण्ड पुन्हा एकदा पुढं आणण्यासाठी नमो अ‌ॅप वरून विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. नमो अगेन, मेक इन इंडिया, इंडिया मॉडिफाईड, युवा शक्ती-न्यू इंडिया असा घोषणा असणारे टी शर्टस, टोप्या, वही, पेन, कप आदी वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे.\nदरम्यान, अनुराग ठाकूर यांनी नमो अगेनचं जॅकेट घालून काढलेल्या फोटोंच कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.\n-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\n-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”\n-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले\n-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”\n-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”\nविखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमध्ये सुजय विखेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/raj-thackearay-cartoon-on-alok-varma-and-pm-narendra-modi/", "date_download": "2019-06-15T20:51:28Z", "digest": "sha1:IUX7E62GANHC3UM6K54VUIEWD3VPH4PG", "length": 9673, "nlines": 118, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज ठाकरेंचा पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर बोचरा वार", "raw_content": "\nराज ठाकरेंचा पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर बोचरा वार\n13/01/2019 महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र काढत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आलोक वर्मा प्रकरणावरून आणि अघोषित आणीबाणीवरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे.\nया व्यंगचित्रात राज ठाकरेंनी असं दाखविलेलं आहे की व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक खड्डा खणताना दिसत आहेत.\nसुजाण नागरिक विचारत आहेत की ते सगळं ठीक आहे पण तुम्ही खड्ड्यात कसे काय तर वर्मा प्रकरण गाडून टाकतोय असे मोदी म्हणत आहेत, असं बोचरं व्यंगचित्र काढत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.\nतर त्याच व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात नयनतारा सेहगल प्रकरणावरही राज ठाकरेंनी भाष्य करतं सरकारवर आसूड ओढले आहेत.\n-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय\n-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात\n-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोद���ंवर हल्लाबोल\n-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार\n-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार\nअखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय\n…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/jet-airways-to-find-another/articleshow/69746549.cms", "date_download": "2019-06-15T22:05:19Z", "digest": "sha1:LGYHGGNZP4UG6UWPGZWDDBI4RZWRSZSR", "length": 13709, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: जेट एअरवेज आणखीन खोलात - jet airways to find another | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nम टा प्रतिनिधी, मुंबईआर्थिक चणचणीमुळे सर्व सेवा ठप्प झालेली जेट एअरवेज कंपनी आता भीषण संकटात सापडली आहे...\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nआर्थिक चणचणीमुळे सर्व सेवा ठप्प झालेली जेट एअरवेज कंपनी आता भीषण संकटात सापडली आहे. कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी हिंदुजा आणि एतिहाद एअरलाइन्स या दोघांनीही नकार दिला आहे.\nजवळपास २२०० कोटी रुपयांच्या तोट्यासह ९५०० कोटी रुपयांचे कर्ज असलेली जेट एअरवेज ही कंपनी वर्षभरापासून आर्थिक संकटात आहे. यामुळे कंपनीने १७ एप्रिलपासून सर्व सेवा बंद केल्या. कर्जाच्या डोंगरामुळे स्टेट बँकेने कंपनीचे आर्थिक व्यवस्थापन हातात घेत कंपनीतील ३१ ते ७४ टक्के हिस्सा विक्रीची निविदा काढली. या निविदेद्वारे हिंदुजा समूह व सध्या जेटमध्ये २४ टक्के गुंतवणूक असलेल्या एतिहाद एअरवेजने हा हिस्सा खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले होते. पण आता हे दोघेही माघारले आहेत.\nया घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हिंदुजा समूह प्रारंभी १५०० कोटी रुपये कंपनीत टाकण्यास तयार होते. याबाबत एतिहाद व हिंदुजा यांच्यात महत्त्वाची बैठकही झाली होती. कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना पुन्हा संचालक मंडळावर आणत एतिहादही कंपनीतील स्वत:ची हिस्सेदारी वाढिवण्यास तयार होते. याद्वारे हे दोघे मिळून साधारण ३० विमानांद्वारे कंपनी पुन्हा सुरू करण्याच्या विचारात होते. पण सध्या कंपनीतील विमानांचा दुरूस्ती खर्च खूप वाढला आहे. प्रारंभीची गुंतवणूक केल्यानंतरही कमीत कमी विमाने उड्डाणक्षम करण्यासाठी त्यांची दुरूस्ती करावी लागणार आहे. त्याचा खर्च मोठा असल्यानेच हे दोघेही आता गुंतवणूक वाढविण्यास तयार नाहीत.\nजेट एअरवेजच्या ताफ्यात ११९ विमाने होती. त्���ापैकी जवळपास ५५ विमानांचे भाडे न भरल्याने संबंधित कंपन्यानी परत नेली आहेत. आता कंपनीकडे फक्त ४० ते ४५ विमाने आहेत. पण रोखीच्या चणचणीमुळे कंपनीने या विमानांची महत्त्वाची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळेच दुरूस्तीचा खर्च वाढला आहे. या कारणानेच एअर इंडियानेदखील ही विमाने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय मागे टाकला आहे. एकंदर या सर्व घडामोडींमुळे जेटमधील १६ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य संकटात आले आहे. अन्य विमानसेवा कंपन्यांनी जवळपास २००० कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. पण जवळपास १४ हजार कर्मचारी अद्याप संकटात आहेत.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nअॅरिझोनाच्या वाळवंटात ६ वर्षीय भारतीय बालिकेचा मृत्यू\nबिहार: मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराचे बळी ६९ वर\nप. बंगालमधील डॉक्टरांचा संप; केंद्राने अहवाल मागवला\nअमेरिकेत राहून हा इंजिनीअर करतोय भारतातल्या घराची राखण\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे\nबसवेश्वर संदेश यात्रेचे उद्या आगमन\nरेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजेट एअरवेज आणखीन खोलात...\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण...\nनायगावला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा...\nट्रॉली खरेदीत घोटाळाट्रॉली न देताच निधी लाटला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3141", "date_download": "2019-06-15T22:00:14Z", "digest": "sha1:UPHKFJIBB46L35AM4ODWL6KZKW2FQENH", "length": 14141, "nlines": 114, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक\nभावनिक विकास हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया होय. तो विकास शाळेतील नियोजनबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतो. त्या प्रकियेतील शिक्षकाच्या भूमिकेला अनन्साधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांना पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.\n१. विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी निरीक्षण, अनुकरण पद्धतीने शिकण्याची सवय असते. तेव्हा शिक्षकांनी स्वत: त्यांच्यापुढील रोल मॉडेल बनावे. सर्व तऱ्हेची मूल्ये म्हणजे संयम, वडिलधाऱ्यांबद्दल आदर, वरिष्ठांचा शब्द मानणे, धडाडी, आत्मविश्वास, चारित्र्यसंपन्नता, नियमांचे पालन, नीटनेटकेपणा, समानता वगैरे पाळावीत.\n२. सर्व विद्यार्थी शिक्षकांपेक्षा लहान असतात. तरीही शिक्षकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य आदर केला पाहिजे. गरीब-श्रीमंत, हुशार-कमी हुशार, सुंदर-कुरूप, सुदृढ-अशक्त, उत्साही-निरुत्साही यांसारख्या गुणवैशिष्ट्यांनुसार विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. सर्वांना समानतेची वागणूक द्यावी.\n३. प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकासाठी ‘एक स्वतंत्र पुस्तक’ असते. ते शिक्षकांना व्यवस्थित वाचता व समजून घेता आले पाहिजे. क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी व बुद्धीची कुवत यांसारख्या गोष्टीतील फरक जाणून त्यानुसार त्यांना वागवावे.\n४. शिक्षकांच्या आचार-विचारात समन्वय हवा. स्वतः उशिरा येणाऱ्या शिक्षकाने ‘लेट कमर’ विद्यार्थ्यास शिक्षा केल्यास ती त्याला त्रासदायक वाटू शकते.\n५. शिक्षकांनी शक्यतो विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संबंध, भावनिक नाते निर्माण करावे. विद्यार्थ्याचे पहिले नाव लक्षात ठेवून त्या नावाने संबोधावे.\n६. विद्यार्थ्यांवर छोट्यामोठ्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात. कामाचे स्वातंत्र्य द्यावे. आवश्यक तेथे मार्गदर्शन व प्रेरणा द्यावी.\n७. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भावनिक आविष्कारास संधी द्यावी. भूमिका पालन, पथनाट्य, नाट्यीकरण, मूकाभिनय, मिमिक्री इत्यादी माध्यमातून इतरांचे विचार, भावना समजून घेण्याची प्रेरणा देणे सहज शक्य असते.\n८. गटकार्य करून घेऊन प्रतिसादाची शिकवण द्यावी.\n९. क्रियाशील श्रवणाची सवय लावावी. दुसऱ���याचे शांतपणे ऐकून घेण्याचे वळण हवे.\n१०. सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच कार्यानुभव व छंदाची जोपासना यांतून भावनिक विकास व भावनिक आविष्कारास सुयोग्य संधी उपलब्ध करून देता येते.\n११. ‘माणूस नेहमी चुकीस पात्र असतो’ असे म्हणतात. चुका झाल्या तरी हरकत नाही, पण चूक कबूल करण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा शिक्षकांनीही दाखवावा. झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी.\n१२. कोणत्याही गोष्टीचे नियोजन करत असताना घ्यावे लागणारे निर्णय, त्याचबरोबर निर्णयाची जबाबदारी स्वीकारणे, पार पाडणे, आवश्यक असते. तेव्हा तो अनुभव विद्यार्थ्यांना द्यावा. चांगल्या व वाईट परिणामांचे अंदाज करण्याची सवय लावावी.\n१३. छोट्यामोठ्या उपक्रमांतून प्रभावी नेतृत्त्व व डोळस अनुयायित्वासाठी आवश्यक गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.\n१४. परीक्षा, क्रीडा व इतर शालेय स्पर्धेच्या माध्यमातून निकोप स्पर्धेची बीजे रूजवावीत व त्याचबरोबर स्वयंस्पर्धा ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे याची जाणीव निर्माण करावी.\n१५. मानसिक आणि भावनिक संतुलन साधण्यासाठी योगासने, मौन, प्राणायाम, व्यायाम, खेळ इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून प्रेरणा व मार्गदर्शन करावे. ‘जगाला जिंकणे एकवेळ सोपे आहे, पण स्वतःला जिंकणे फार फार अवघड आहे’ असे म्हणतात.\nअशा प्रकारे अध्ययन-अध्यापन आणि विविध शालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासाला हातभार लावावा. शिक्षकच विद्यार्थांचा भावनिक विकास करण्यासाठीच्या दृढ निश्चयाची बांधिलकी मानणारे, विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापूर्वक कर्तव्याने जबाबदाऱ्या पाळणारे असावेत.\n(शिक्षण संक्रमण, ऑक्टोबर २०१८, ‘विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासातील शिक्षकांची भूमिका’ या लेखातील हा अंश आहे.)\nएशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र\nसंदर्भ: एशियाटीक सोसायटी, वाचनालय\nटेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून ... स्थळ चतुःशृंगी, पुणे\nसतीश नाईक नावाचा झपाटलेला...\nसंदर्भ: चित्रकार, सतीश नाईक, प्रभाकर कोलते, दृश्‍यकला, चिन्‍ह नियतकालिक\nविद्यार्थ्यांच्या निर्मितिक्षमतेला आवाहन – प्रेरणाचा प्रयत्न\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक\nअनिल चाचर - शाळाबाह्य मुलांचा वाटसखा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षक, प्रयोगशील शिक���षक, शिक्षकांचे व्यासपीठ\nचुकते कई बातल आयो\nसंदर्भ: शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षण\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nसंदर्भ: शैक्षणिक, प्रशिक्षण, शिक्षण, प्रयोगशील शिक्षक, शिक्षकांचे व्यासपीठ, भिवंडी तालुका\nसंदर्भ: शैक्षणिक, शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/dharti-seed-drill-dae_-8x16--/mr", "date_download": "2019-06-15T20:50:12Z", "digest": "sha1:LN7LUJD272IBK2JH6W762F6X4XXFAUHT", "length": 4195, "nlines": 109, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Dharti Agro Seed Drill DAE 8x16 Price, Specifications & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nटीन्सची संख्या : 8\nवजन (किलोग्राम) : 320\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:02:41Z", "digest": "sha1:3FAJ25I2KQKBNB3D4W6PLRI2JPVHQ645", "length": 4429, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सेशेल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:29:22Z", "digest": "sha1:JSOOUMQYF5GRS74REGVPX6RMNRDHMWJY", "length": 5305, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेस्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख रोमन गृहदेवता \"व्हेस्टा\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हेस्टा (निःसंदिग्धीकरण).\nरोमन मिथकशास्त्रानुसार व्हेस्टा ही कुमारिका देवता गृहदेवता मानली जाते. ही व ग्रीक देवता हेस्तिया एकसारख्याच आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/582", "date_download": "2019-06-15T21:56:51Z", "digest": "sha1:CAZWYHVGJQH26GL7YXZQQ3UOJBYZ24ML", "length": 26474, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कवी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘दशपदी’चे प्रणेते कवी अनिल\nप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला. शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून झाले. ते 1919 साली पुण्यात आले. वऱ्हाडात पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चढाओढ असे. अनिल यांनी मॅट्रिकची परीक्षा अलाहाबाद येथून उत्तीर्ण केली होती. ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून बी ए (1924) झाले. पुढे, त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. ते एलएल बी 1925 साली झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. त्यातूनच त्यांना होशंगाबाद (मध्यप्रदेश) येथे जज्ज म्हणून नियुक्ती मिळाली. अनिल यांच्या आवडीचे विषय पुरातत्त्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे होते. मध्यंतरीच्या काळात, त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदला�� बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचाही अभ्यास केला.\nत्यांचा कुसुम जयवंत या तरुणीशी परिचय फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेचा अभ्यासक्रम करत असताना झाला. त्याचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन, त्याची परिणती विवाहात 6 ऑक्टोबर 1929 ला झाली. कुसुमावती देशपांडे यासुद्धा लेखिका व समीक्षक होत्या.\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nबालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.\nकविपण मिरवणारे सुधीर मोघे\nप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता सजवणारा कलंदर कवी आपल्यातून निघून गेला सुधीर मोघे यांचा जन्म सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी पंडिती कवींच्या उत्तम रचना पडल्या होत्या. घरच्या संस्कारांचा भाग म्हणून त्यांचे दररोजचे परवचा म्हणणे न चुकल्याने शुद्ध शब्दोच्चार आणि पाठांतर झाले, अनेक स्तोत्रे, कविता, अभंग आदी मुखोद्गत झाली होती. त्यांना त्यांच्या पुढील लिखाणात त्या सगळ्याचा उपयोग झाला. त्यांच्या कविता त्यामुळे शब्द, ताल, सूर आणि लय घेऊन येत असत. त्यांनी किर्लोस्करवाडीला, शाळेच्या दिवसांत शाळेत होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतल��, पण त्यांचा साहित्यिक म्हणून कालखंड सुरू झाला तो पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर. त्यांचे वडील बंधू श्रीकांत मोघे यांचे रंगभूमीशी संबंध असल्यामुळे, सुधीर मोघे यांना रंगभूमीचे आकर्षण लहाणपणापासून होते, पण त्यांच्यातील कवी हा लपून राहू शकत नव्हता. सुधीर मोघे यांचे ‘कविता सखी’ हे पुस्तक कविता संग्रह नसून कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचे एक धावते वर्णणात्मक पुस्तक आहे. कविता सखी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो,\nदहा वाजून दहा मिनिटांनी - संतोष हुदलीकर\nसंतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करून साहित्यजगतावर अनोखा ठसा उमटवला. त्यांच्या त्या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झालेली आहे. त्यात ‘प्रासंगिका’ नावाचा नवीन साहित्यप्रकार समाविष्ट आहे. ते मूळ गझलकारही आहेत. ते त्यांच्या गझलेबद्दल लिहितात -\nप्रहार माझी गझल, लोकहो- विचार माझी गझल,\nलोकहो- आयुष्याची असह्य रणरण,\nलिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्\nलोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार\nगौतम चंद्रभान … 09/12/2018\nलोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या ध्येयवेड्या भीमशाहिराने त्यांचे सर्व आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी वेचले; भीमकार्याची महती जगाला सांगितली.\nवामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट 1922 हा जन्मदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक, आईचे नाव सईबाई. त्यांचा मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री होती. लहान वामन गुरेढोरे सांभाळायचा. गावचा संबंध तो तितकाच, कारण वयाच्या दहाव्या वर्षी वामनराव आईवडिलांसमवेत मुंबईस आले. गावी जी तुटपुंजी शेती होती त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालणे मुश्किल होते. त्यांचे बालपण गरिबीत आणि खडतर अशा परिस्थितीत गेले. त्यांनी बालपणी खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात आईसोबत कोळशाच्या वखारीत कोळसा वेचण्याचे काम केले. त्या दरम्यानच, त्यांची जेमतेम अक्षरओळख झाली. लिहितावाचता येऊ लागले.\nविंदा - दा ऽ दीड दा ऽ\nविंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त्यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत, पण सर्वसामान्य भासत नसत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि ते मराठी साहित्यात अत्युच्च स्थानी जाऊन बसले. वि.स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांनी तशा जागा आधी मिळवल्या होत्या. पण त्यांची जातकुळी वेगळी, विंदांची अगदीच वेगळी. तेवढ्यातच त्यांनी त्यांची साहित्यातील निवृत्ती जाहीर केली, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमांची व्यवस्था सामाजिक कार्यासाठी लावली. सुधीर गाडगीळने चित्पावन ब्राह्मणांसंबंधीच्या लेखात म्हटले आहे, की ते लोक आयुष्यभर चिकटपणे पै पैचा हिशोब करतील, परंतु जमा केलेला सर्व पैसा उत्तरायुष्यात केव्हातरी समाजकार्यासाठी देऊन टाकतील विंदा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी त्यापुढे जाऊन त्यांच्या कवितेतून मानवतावादी मूल्यांची उधळण केली. त्यांच्या साहित्यातून प्राचीन भारतीय आणि आधुनिक पाश्चात्य मूल्यांचा सुरेख संगम घडवला. हे सारे मनी उजळले गेले ते ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ने सादर केलेल्या ‘स्वच्छंद’ कार्यक्रमातून. मी तो कार्यक्रम रविंद्र नाट्यगृहात पाहिला.\nशंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना\nशंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा आढळत नाही असा तो गुण आहे. शंकर पंडित स्वत: वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीही घरातील अनेक कामे करतात. ते राहत असलेल्या घरी, तिसऱ्या मजल्यावरही लिफ्ट बंद असली तर पायी जिने चढून जातात. त्यांनी वाचन, लेखन, कविता करणे, चित्रे काढणे, विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणे असे छंद आवडीने जोपासले आहेत. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे त्यांना पाहणारा-ऐकणारा थक्क होतो.\nशंकर पंडित हे मूळचे नागपूरचे. त्यांना चार भाऊ व दोन बहिणी आहेत. पंडित यांचे शिक्षणदेखील नागपूर येथे झाले. ते साराभाई केमिकल्समध्ये ब्रँच मॅनेजर या पदी सेवेस कोलकाता येथे रुजू झाले व अॅडमिनिस्ट्रेटिव डायरेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बदल्या नोकरीच्या कालावधीत मुंबई, आफ्रिका, अमेरिका या ठिकाणी झाल्या. परंतु त्यांनी नोकरी सेवानिवृत्तीपर्यंत ‘साराभाई केमिकल्स’मध्ये केली. ते सेवानिवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक झाले.\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nआदिवासी कवितेचा उद्गाता म्हणून कवी भूजंग मेश्राम यांच्यानंतर विनोद कुमरे यांचे नाव घेतले जाते. आदिवासींची मराठी कविता मराठी साहित्यात ऐंशीच्या दशकानंतर दाखल झाली. त्यापूर्वी आदिवासी कविता आदिवासींच्या चळवळीसाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिहिली जात होती, त्यात लिहिणाऱ्या कवींची संख्याही लक्षणीय होती. पण ती कार्योपयोगी व मोहिमेचा भाग असल्याने तिचा कविता म्हणून हृदयस्पर्शी विचार झाला नाही. भुजंग मेश्रामने त्याच्या ‘उलगुलान’ या कवितासंग्रहाने आदिवासी कविता ही एक वाङ्मयीन आविष्कार म्हणून वाचक-रसिकांच्या लक्षात आणून दिली. त्यापाठोपाठ कवी म्हणून विनोद कुमरे यांच्या ‘आगाजा’ संग्रहाची नोंद घेतली जाते. आगाजा म्हणजे आवाहन. त्या संग्रहाला कणकवली येथील ‘आवानओल प्रतिष्ठान’चा ‘कवी वसंत सावंत स्मृती’ ‘उगवाई’ पुरस्कार २०१५ साली मिळाला. आदिवासी कवीला पहिल्यांदाच असा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुमरे यांच्या एकूण लेखनकार्याबद्दल वर्धा येथील ‘जंगलमित्र’ या संस्थेने त्यांना २०१६ चा ‘डॉ. मोतीरावण कंगाली’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. संस्था आदिवासी अस्तित्व व अस्मिता यांसाठी सामाजिक चळवळ चालवते.\nप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला औषधोपचार करण्यात. होळकर मूळ आहेत शेतकरी. त्यांच्या चेहऱ्यावर गाईच्या प्रकृतीची काळजी दिसत होती. त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे व त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची शेती दहा एकर आहे.\nहोळकरांचा जन्म ५ मे १९६३ चा. त्यांचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण लासलगावलाच झाले. त्यांनी एम.ए. नाशिकमधून केले. घरात साहित्यिक वारसा जरी नसला तरी कुटुंबावर लोकसंस्कृतीचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी एम. ए. (इंग्रजी) आहेत. त्या घर सांभाळून होळकरांना शेती व्यवसायात सहकार्य करतात. त्यांनाही साहित्याची जाण व आवड आहे. मुलगी सृष्टी दहावीमध्ये व मुलगा सृजन नववीमध्ये शिकत असून दोघेही मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sunny-leone-tweet-to-arnab-goswami-119052300052_1.html", "date_download": "2019-06-15T21:15:19Z", "digest": "sha1:5IQYUAW4EPH3A3GK5KLYXYX76DIRYNFG", "length": 6804, "nlines": 92, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "जेव्हा सनी लिओनीने अर्नबला विचारले ’मी किती मतांनी आघाडीवर आहे?’", "raw_content": "\nजेव्हा सनी लिओनीने अर्नबला विचारले ’मी किती मतांनी आघाडीवर आहे\nलोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यावर सगळ्या चॅनल्सवर सतत निकालाचा अंदाज देण्यात येत आहे. अशात क्षणोक्षणांच्या अपडेट्स देताना एंकरकडून घाईघाईत चूक होणे सामान्य असले तरी एखादी चूक व्हायरल झाली की कशी मजा येते हे बघा.\nनिकालाच्या अशाच एका चर्चेदरम्यान उत्साहाच्या भरात एका एंकरने घाईघाईत भाजपचे उमेदवार सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने स्वत: ट्विट करून मजा आणखीच वाढवला.\n‘रिपब्लिक’ चॅनलवर अनर्ब गोस्वामी ‘सनी लिओनी… असे म्हणत नंतर सनी देओल हे ७ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत’ असे बोलले. हे घडल्यावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशी चूक झाल्यामुळे हातोहात व्हिडिओ शेअर करण्यात आला. नंतर सनी लिओनीने देखील ट्विटवरून अर्नबला विचारले की मी किती मतांनी आघाडीवर आहे\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअगं स्टेटस ला टाक\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nतनुश्री दत्ताने लावला नाना पाटेकरवर केला विनयभंगाचा आरोप, पण एकही पुरावा हाती लागला नाही\nस्वरा भास्करसोबत सेल्फीचा बहाणा करून बोलला- येणार तर मोदीच\nजावेद अख्तर यांना करणी सेनेची धमकी\nपीएम नरेंद्र मोदी रिलीज तारीख ठरली: मोदींच्या बायोपिकमध्ये दाखवलेले प्रसंग खरंच घडले होते\nजावेद अख्तर म्हणाले-केवळ बुरखा का, घूंघटवर का नाही\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख अभिनेता वरूण धवनचे शुभमंगल\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maifal.com/2016/01/25/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T20:42:41Z", "digest": "sha1:HZKWSROQOJ3BRU4AREBNLTNXVHG7FVGQ", "length": 5103, "nlines": 102, "source_domain": "maifal.com", "title": "बेईमान… | मैफ़ल..", "raw_content": "\nबेधुंद क्षणांची ..बेभान शब्दांची ..बेपर्वा श्वासांची\nधुंद रवीचं बेधुंद जग\nत्याच्या धुंद प्रेमाच्या आर्त सुरांशिवाय\nदुसरा सुरच ठाऊक नसणा-या\nतिच्या केसातल्या ओल्या वीणेवर\nत्याच्या शापीत बोटांनी मोहाचा राग छेडला.\nतिच्या घायाळ पापण्यांनी बहरलेल्या\nअडकुन पडलेली बेभान परिस्थिती\nपुन्हा एकदा बेईमान झाली….\nतो पावसाची सर होऊन\n….. तिचा श्वास फुलवत राहिला \nजे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे, सकळ जन \nफू बाई फू ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले झी मराठी\nकॉमेडीची बुलेट ट्रेन कलर्स मराठी\nमैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर\nलोग साथ आते गये और कारवाँ बनता गया\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nयेक नंबर स्टार प्रवाह\nहम्मा लाईव्ह कलर्स मराठी\nसमजा तुम्ही बहिरे झालात.....\nआंबट गोड स्टार प्रवाह\n१७६० सासूबाई कलर्स मराठी\nलक्ष्मी वर्सेस सरस्वती स्टार प्रवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF", "date_download": "2019-06-15T21:22:51Z", "digest": "sha1:DYJM6BBUAYT6CDYB3RMKRG6JAC6FPIZR", "length": 8147, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "इमारत एक गंभीर संबंध डेटिंगचा साइट ऑस्ट्रेलिया", "raw_content": "इमारत एक गंभीर संबंध डेटिंगचा साइट ऑस्ट्रेलिया\nइमारत एक गंभीर संबंध ध्येय आहे हजारो फ्रेंच एकेरी शोधत आहात की एक प्रेम कथा सुंदर आहे आणि चिरस्थायी आहे. कठीण आणि क्लिष्ट आहे, तथापि, योग्य व्यक्ती शोधण्यासाठी: एक कोण मान्य करेल आपल्या ��र्व पापांची कोण करेल फशी पाडणे आपण प्रत्येक दिवशी कोण गुंतवणूक करू इच्छित म्हणून जास्त वेळ आपण काय म्हणून सुव्यवस्था राखण्यासाठी एकता आणि प्रेम आहे की आपण आहेत म्हणून आनंद एक नवीन जोडपे. तयार करणे, एक गंभीर संबंध केले जाते, चरण द्वारे पाऊल, एक डॅश प्रेरणा आणि एक चांगला डोस भावना आहे.\nतयार करण्यासाठी एक गंभीर संबंध, काही आवश्यक पावले आवश्यक आहेत. कालावधी जात एकच की पहिले एक नवीन संबंध संधी देते बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्वत: ला. वेगळे केले, स्वत: ला विचारा काय हवे भविष्यात एक गंभीर संबंध आहे. काय विचार भावना मागील संबंध आपण यापुढे इच्छित अनुभव भविष्यात, अशा मत्सर किंवा आत्मविश्वास अभाव आहे. इमारत एक गंभीर संबंध करणे आवश्यक आहे स्वत: ला विचारा योग्य प्रश्न. या कालावधीत जे दरम्यान भविष्यात भागीदार देखील एक चांगला वेळ वैयक्तिक मूल्यमापन. आता वेळ आहे प्रकाश टाकू उणीवा आपल्या माजी संबंध आणि निर्णय निकष की आपण न्यायाधीश असणे सर्वात महत्वाचे आहे, याची खात्री करण्यासाठी हा नवीन प्रणय मिळते बंद करण्यासाठी अतिशय उत्तम सुरू आहे. एक परिपूर्ण प्रेम कथा, अशी मागणी बद्दल निकष निवडून एक भागीदार हे सामान्य आहे. म्हणाले की, परिपूर्ण मनुष्य किंवा स्त्री अस्तित्वात नाही, आणि हे जाणून घेणे, अधिक क्षमा बद्दल काही गुण आणि अधिक लवचिक इतरांना वर. हा एक चांगला करण्यासाठी वेळ आहे, एक लहान यादी आहे, जे आपण खाली सेट नाही फक्त आवश्यक आवश्यकता भावी भागीदार, पण पर्यायी विषयावर. उदाहरणार्थ, आपण शोधत जाऊ शकते एक माणूस आहे जो नाही मुले आणि राहतात कोण फ्रान्स दक्षिण मध्ये. खरं की तो निपुत्रिक जाऊ शकते एक अत्यावश्यक बिंदू आपण, पण कुठे तो जीवन आहे, की काहीतरी आहे खुले बदल आणि बरेच अधिक लवचिक, याचा अर्थ की आपण शक्य वर्गीकरण म्हणून पर्यायी. हे सोपे स्वत: ची मूल्यांकन कार्ये असेल उपयोगी मदत करण्यासाठी स्थापन एक घन पाया एक भविष्यात गंभीर संबंध आहे. येत एक अस्पष्ट इच्छा तयार करण्यासाठी एक चिरस्थायी संबंध दंड आहे, पण तो खूप चांगले माहीत आहे नक्की कसे आणि, आदर्श, कोण सह. या निर्णय जाईल उपयुक्त दरम्यान निर्माण आपल्या जाहिरात वेबसाइटवर आपल्या पर्याय आहे. पहिल्या संपर्क आणि काही एक्सचेंज, आपण सुरू होईल, तर आश्चर्य संबंध आहे होण्यासाठी एक संधी गंभीर आणि चिरस्थायी आहे.\nतयार करण��यासाठी प्रयत्न या संबंध आहे\nआम्ही बोलत नाही आहोत देत सर्वकाही आपले नवीन भागीदार इच्छित आहे, पण ऐवजी विचार सुरू साहसी एक लवचिक वृत्ती. लक्षात ठेवा की एक संबंध आहे, केली तडजोड आणि तो काही वेळ लागतो उत्तम फिट एकत्र. तसेच जात सक्षम करण्यासाठी तडजोड, तो देऊ देखील महत्वाचे आहे एक संबंध वेळ. कोण अनेक आहेत, अपयशी कधी कधी खूप पटकन, राहू एकत्र एक दोन म्हणून तेव्हा कदाचित ते देऊ नये स्वत: अधिक शक्यता आहे हे सिद्ध करण्यासाठी, संबंध असू शकते काम केले. घेऊन आपल्या वरीलप्रमाणे स्थापन, इमारत पाया सहभाग एक दोन म्हणून, शिक्षण सर्व जाणून घेऊ एकमेकांना आणि शोध जवळीक या सर्व पावले आवश्यक संयम आणि गुंतवणूक आहे. पेक्षा आतापर्यंत अधिक एक किंवा दोन दिवस समजत होते तर आपण दोन्ही केले एकत्र राहतात. ताकद प्रेम फक्त उघड होते दीर्घकालीन कारण तेव्हा ‘प्रेम, तो सेवा पाया म्हणून आपले जीवन’ (डेव्हिड अगडबंब)\nफ्रान्स गप्पा खोली गप्पा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-48313309", "date_download": "2019-06-15T20:45:26Z", "digest": "sha1:LTE6QVVU4KP56W3Y3LAFX2GDNZPWN46W", "length": 6848, "nlines": 113, "source_domain": "www.bbc.com", "title": "उन्हाळा आला: एअर कंडिश्नर किंवा AC वापरताना काय काळजी घ्याल? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nउन्हाळा आला: एअर कंडिश्नर किंवा AC वापरताना काय काळजी घ्याल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nउन्हाळा सुरी झाला आहेत. तुम्हीही एसी वापरायला सुरूवात केली असेल.\nपण एसी वापरताना काळजी न घेतल्यास जीवावर बेतू शकते.\nज्या कंपनीचा एसी आहे, त्याच कंपनीकडून एसीचं सर्व्सिंग करणं गरजेचं आहे. त्यात गॅस भरतानाही काळजी घेतली पाहिजे.\nअन्यथा नको ती इजा होऊ शकते. पण नेमकी काय काळजी घ्यायला हवी\nचंद्र आकसतोय, नासाच्या शास्त्रज्ञांनी नोंद���लं निरीक्षण\nखोल खोल समुद्रात सापडलंय प्लास्टिक...\nकृत्रिम पाय मिळाला म्हणून आनंदाने नाचणारा मुलगा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ या जलमार्गाचा थेट संबंध तुमच्याशी आहे\nया जलमार्गाचा थेट संबंध तुमच्याशी आहे\nव्हिडिओ बंगालमध्ये डॉक्टरांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच, देशभर पडसाद\nबंगालमध्ये डॉक्टरांचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच, देशभर पडसाद\nव्हिडिओ 'मी माझ्या मर्जीने माझा डावा पाय कापून टाकला'\n'मी माझ्या मर्जीने माझा डावा पाय कापून टाकला'\nव्हिडिओ काही लोक इतरांपेक्षा जास्त 'लकी' का असतात\nकाही लोक इतरांपेक्षा जास्त 'लकी' का असतात\nव्हिडिओ मुंबईला पाणी पुरवणारा शहापूर तालुका तहानलेलाच\nमुंबईला पाणी पुरवणारा शहापूर तालुका तहानलेलाच\nव्हिडिओ समरीन अली: 14 लाख सब्सक्रायबर असलेली यूट्यूब स्टार\nसमरीन अली: 14 लाख सब्सक्रायबर असलेली यूट्यूब स्टार\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mahindra-launches-indias-first-pick-up-with-1700-kg-payload-capacity/", "date_download": "2019-06-15T21:21:48Z", "digest": "sha1:6IKRSULIHLC7EW7F3IF6WOBXABOV2KVL", "length": 19188, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महिंद्राची महाबोलेरो बाजारात दाखल; सतराशे किलो वजन वाहून नेण्याची क्षमता | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nई-पेपर (सार्वमत) शनिवार, 15 जून 2019\nघोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमहिंद्राची महाबोलेरो बाजारात दाखल; सतराशे किलो वजन वाहून नेण्याची क्षमता\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nमहिंद्राची महाबोलेरो बाजारात दाखल; सतराशे किलो वजन वाहून नेण्याची क्षमता\nनाशिक | दळणवळण क्षेत्रातील आघाडीचे पिक अप वाहन महिंद्राने नव्या ढंगात आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण करून पुन्हा एकदा बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. महाबोलेरो असे या वाहनाचे नाव असून वाहनात सतराशे पेलोडची सर्वाधिक क्षमता आहे. त्यामुळे ग्राहक या वाहनाकडे आकर्षित होतील अशी आशा कंपनीला आहे.\nया वाहनात एक रूंद अशा सहकारी चालकसोबतच संपूर्ण आरामदायी आसनव्यवस्था यात देण्यात आली आहे. ‘महा’ या नावाप्रमाणेच, नव्या बोलेरो पिक-अपमध्ये 9 फूट (2765 मिमी) – या क्षेणीतील सर्वाधिक लांबीचा अति-लांब कार्गो डेक उपलब्ध आहे.\nया डेकमध्ये सतराशे किलो सर्वाधिक पेलोड वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच डबल बेअरिंग अॅक्सल, सक्षम 9-लीफ सस्पेन्शन व वजन वाहण्याच्या वाढीव क्षमतेला आधार मिळण्यासाठी 15 इंच, 12 पीआर टायर आहेत.\nट्विन टँडम बूस्टल एलएसपीव्ही ब्रेक्सदेखील आहेत. सक्षम बॉडी व चेसिस आहेत. नॅशनल परमिटद्वारे देशभर अवजड वजन वाहून नेण्यासाठी महाबोलेरो सक्षम असेल. वेगवेगळ्या बॉडी स्टाइल्स, कार्गो बॉक्स लेंथ आणि विविध ग्राहकश्रेणी व त्यांच्या गरजा यानुसार तेराशे, पंधराशे व सतराशे किलो पेलोड क्षमता देण्यात आल्या आहेत. महाबोलेरोची किंमत ६ लाख ६६ हजार रुपयांपासून पुढे आहेत.\nमहाबोलेरोच्या अनावरप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्राचे सेल्स व मार्केटिंग, ऑटोमोटिव्ह प्रमुख वीजय नाकरा म्हणाले, 20 वर्षांहू��� अधिक काळ आम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून तशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अप द्वारे चांगला परतावा देऊ शकेल. तसेच वाहनाच्या देखभालीचा खर्चदेखील कमी येणार असून ग्राहकांच्या पसंतीला हे वाहन उतरणार आहे.\nदोन वर्षे मोफत मेंटेनन्स\nमहा बोलेरो पिक अप वाहन ‘इंडिया का नं. 1 पिकअप का वादा योजना’ मध्ये उपलब्ध असून, ही योजना 2 वर्षे मोफत मेंटेनन्स व 4 वर्षांनी 4 लाख रुपये बायबॅक हमी देते. यामुळे ग्राहकांना याचा फायदाच होणार आहे.\nMe Too : साजिदनं ‘हाऊसफुल ४’चं दिग्दर्शन सोडलं\n‘MeToo’ ला मिशेल ओबामांचा पाठिंबा\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nवडोदरा : सेफ्टिक टँकमध्ये श्वास गुदमरल्याने सात जणांचा मृत्यू\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 15 जून 2019\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्ध���ी\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\n‘MeToo’ ला मिशेल ओबामांचा पाठिंबा\nवडोदरा : सेफ्टिक टँकमध्ये श्वास गुदमरल्याने सात जणांचा मृत्यू\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2019-06-15T20:43:21Z", "digest": "sha1:PUWADCBRREEDJOPEDPTHM63HFGL5TNM3", "length": 4123, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४०७ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. १४०७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://fatafatnews.com/93335", "date_download": "2019-06-15T21:40:00Z", "digest": "sha1:O63J4E7K5EYJIXDNB4TINIF3MWNPZYZD", "length": 10323, "nlines": 218, "source_domain": "fatafatnews.com", "title": "WordPress Post 1555334671 8980358 | FatafatNews.Com", "raw_content": "\nछत्तीसगढ के पर्यटन स्थल\nदिल्ली के पर्यटन स्थल\nवीडियो: सरेआम वृद्धा की होती रही पिटाई ..और तमाशबीन बने रहे…\nBreaking:न्यायधानी पुलिस की अब तक की सबसे बड़ी कार्यवाही..प्रतिबंधित नशीली दवाओं…\nवीडियो: लोहे से भरी चलती ट्रेलर में लगी आग..और मच गई…\nवीडियो : निर्वाचन आयोग के चेकपोस्ट पर अवैध वसूली करने वाले…\nवीडियो:विराट के लौटने पर आखिर छलक उठे खुशी के आँसू..\nछत्तीसगढ के पर्यटन स्थल\nदिल्ली के पर्यटन स्थल\nPrevious articleजिला कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष रश्मि गबेल के पति नारायण गबेल को मिला निर्वाचन आयोग का नोटिस.. शासकीय कर्मचारी होने के बाउजुद पार्टी गतिविधियो में रहते थे शामिल…\nसलमान की ‘सुल्तान’ से पहले आया ‘SULTAN: THE GAME’\nआखिर क्या वजह थी की BGR कम्पनी के डिप्टी मैनेजर ने...\nक्या सरगुजा की सियासत में जुड़ेगा एक और नाम आदितेश्वर शरण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T21:19:55Z", "digest": "sha1:GVGSJWE6R6IQ75Z56GVWJP34UJYO2CYH", "length": 4581, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जान कोलर - विकिपीडिया", "raw_content": "\nबोरुशिया डोर्टमुंड क्लबाच्या सरावादरम्यान जान कोलर (इ.स. २००६)\nजान कोलर (चेक: Jan Koller) (मार्च ३०, १९७३ - हयात) हा चेक फुटबॉल खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय संघाकडून आक्रमकाच्या भूमिकेत खेळला आहे. याखेरीज फ्रेंच क्लब साखळी स्पर्धांमध्ये तो ए.एस. कां क्लबातर्फे खेळला आहे.\nफुटबॉलडेताबेस.कॉम - जान कोलर याच्याविषयीचे पान व समग्र सांख्यिकी (इंग्लिश मजकूर)\nचेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू\nइ.स. १९७३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:43:15Z", "digest": "sha1:UYXPVJTOHJMITUEITJXGKK3PB7IDRXHN", "length": 4407, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रामधील पर्यटन - विकिपीडिया", "raw_content": "\nसिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा महाराष्ट्रात आहे. आणि तो देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे‎ (६ क, ३३ प)\n\"महाराष्ट्रामधील पर्यटन\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2&f%5B0%5D=field_site_section_tags%3A42", "date_download": "2019-06-15T21:24:52Z", "digest": "sha1:KUKDTQCGUX5YLSYNR5ND2TBDS6S4WLCY", "length": 28516, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (39) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (24) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nबारामती (8) Apply बारामती filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nराहुल कुल (7) Apply राहुल कुल filter\nलोकसभा (7) Apply लोकसभा filter\nदेवेंद्र फडणवीस (6) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nसोलापूर (6) Apply सोलापूर filter\nखासदार (5) Apply खासदार filter\nगिरीश बापट (5) Apply गिरीश बापट filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nअजित पवार (4) Apply अजित पवार filter\nकांचन कुल (4) Apply कांचन कुल filter\nचंद्रकांत पाटील (4) Apply चंद्रकांत पाटील filter\nयवतमाळ (4) Apply यवतमाळ filter\nऔरंगाबाद (3) Apply औरंगाबाद filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nमंत्रालय (3) Apply मंत्रालय filter\nलोकसभा मतदारसंघ (3) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nविजय शिवतारे (3) Apply विजय शिवतारे filter\nशरद पवार (3) Apply शरद पवार filter\nशिवसेना (3) Apply शिवसेना filter\nसिंधुदुर्ग (3) Apply सिंधुदुर्ग filter\nसुप्रिया सुळे (3) Apply सुप्रिया सुळे filter\nloksabha 2019: 14 मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज, तिसऱ्या टप्प्यात कोण मारणार बाजी\nनिवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...\nloksabha 2019 : दौंडमध्ये मतदारांची सायंकाळी सहानंतर गर्दी\nदौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात एकीकडे मतदानासाठी नवमतदारांमध्ये उत्साह असताना रखरखत्या उन्हाचा एकूण मतदानावर परिणाम झाला. अनेकांनी सकाळी लवकर मतदार केले. तर, दौंडमध्ये सायंकाळी पावणेसहानंतरही केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या. दौंड तालुक्‍यातील ३०७ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान...\nloksabha 2019: तिसऱ्या टप्प्यात 'या' आहेत राज्यातील चुरशीच्या लढती\nपुणे: पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल. महाराष्ट्रा��� खालील लढती या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. - बारामती ः सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. ...\nloksabha 2019: दिग्गजांचा फैसला आज; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरवात\nनवी दिल्ली: राहुल गांधी आणि अमित शहा या दोन राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसह मेहबूबा मुफ्ती, मुलायमसिंह यादव या दिग्गजांचे भवितव्य उद्या (ता. 23) मतदान यंत्रांत बंदिस्त होईल. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून, भवितव्याचा फैसला होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nloksabha 2019 : बारामतीच्या मुळावरच घाव घाला - अमित शहा\nबारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून...\nloksabha 2019 : विरोध पत्करून मोहिते पाटलांना संधी दिली - शरद पवार\nनातेपुते - राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना सरपंचपदापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदे दिली. सातत्याने अनेकांचा विरोध पत्करून संधी दिली. एवढे सगळे केल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण एवढ्या काळात कसे काय डोसक्‍यात आले नाही. ‘अंदर का मामला’ दुसराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी...\nloksabha 2019 : बालेकिल्ल्यात पवारांना घेरण्याचा प्रयत्न\nगत निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे घटलेले मताधिक्‍य आणि त्यांच्या विरोधकांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्यासमोर कडवे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देऊन केला आहे. सभांमागे सभा हे त्यांचे...\nloksabha 2019 : लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई - नरेंद्र मोदी\nअकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...\nloksabha 2019 : मोदींमुळेच एफआरपीची रक्‍कम देणे शक्‍य - देवेंद्र फडणवीस\nअकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुकूल धोरण��मुळेच उसाची एफआरपीची रक्कम देणे शक्‍य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी सरकारच्या काळात राज्यातील सिंचनाच्या अनेक प्रलंबित योजना मार्गी लागल्या. युती सरकारने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या योजनांना निधी दिला. त्यामुळे सांगोला तालुक्‍...\nloksabha 2019 : भाजपचे घटकपक्ष प्रचारात उदासीन\nमुंबई - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे....\nloksabha 2019 : ‘वंचित’चा उमेदवार जिंकणार नाही - रामदास आठवले\nपुणे - वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केला. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी,...\nloksabha 2019 : बारामतीवर भाजपचे लक्ष केंद्रित\nबारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगितले ...\nloksabha 2019 : धनगर समाज भाजपच्या पाठीशी राहील - चंद्रकांत पाटील\nबारामती - ‘‘राज्यातील धनगर व धनगड एक आहेत, हे म्हणण्याचा अधिकार महाराष्ट्राला नाही. मात्र, महाराष्ट्रात धनगड नाहीत, याचे प्रतिज्ञापत्र आम्ही उच्च न्यायालयात दिले. शिवाय, आदिवासींना मिळणाऱ्या सर्व सवलती आम्ही दिल्या. त्यामुळे धनगर समाज खूष आहे व तो भाजपच्याच पाठीशी राहील,’’ असे महसूलमंत्री...\nloksabha 2019 : महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाचा आढावा एका क्लिकवर\nदेशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....\nloksabha 2019 : भाजपकडून 4 विद्यमान खासदारांना 'नारळ'\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर करताना चार विद्यमान खासदारांचे तिकीट कापत त्यांना नारळ दिला आहे. भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या यादीतही काही खासदारांना पुन्हा संधी दिली नव्हती. भाजपने शुक्रवारी मध्यरात्री महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या...\nloksabha 2019 : पुणे, माढ्याचा सस्पेन्स कायम\nपुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत...\nloksabha 2019 : सुजय विखे पाटील नगरचे उमेदवार\nकाँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...\nउजनीत सापडला पावणेतीन किलोंचा चिलापी मासा\nकेतूर(सोलापूर) : गौळवाडी (ता. करमाळा) येथील मच्छीमार बापूराव भोई यांना उजनी जलाशयात मच्छिमारी करीत असताना आपल्या जाळयात चिलापी जातीचा मोठा मासा सापडला. त्याचे वजन तब्बल पावणेतीन किलो भरले. हा मासा त्यांनी भिगवण मच्छिमार्केटमध्ये विकला. उजनी जलाशयाच्या अथांग गोडया पाणीसाठ्यात रहू, कटला, वाम, मरळ,...\nझुंडशाहीपुढे झुकणे अशोभनीय : अरुणा ढेरे\nयवतमाळ : \"साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशा कोणा समूहाने, झुंडशाहीने दिलेल्या धमक्‍यांपुढे वाकणे हे मुळीच शोभनीय नाही. यामुळे केवळ साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीच्याच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्य रसिकांच्या माना खाली गेल्या आहेत,'' अशा शब्दांत...\nसंमेलनाचा निषेध हवा; बहिष्कार नको\nमुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणावरून सुरू असलेला गदारोळ खेदजनक आहे. साहित्यिका���नी या घटनेचा निषेध करावा, परंतु संमेलनावर बहिष्कार टाकू नये, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिकांनी केले आहे. नयनतारा सहगल यांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_site_section_tags%3A53", "date_download": "2019-06-15T21:01:28Z", "digest": "sha1:AQGQW3HY5SXILZ4VUUGK4RJ5RM2UVGV7", "length": 13448, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअवजारे (1) Apply अवजारे filter\nआंध्र प्रदेश (1) Apply आंध्र प्रदेश filter\nइन्शुरन्स (1) Apply इन्शुरन्स filter\nइस्राईल (1) Apply इस्राईल filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउपग्रह (1) Apply उपग्रह filter\nऑस्ट्रेलिया (1) Apply ऑस्ट्रेलिया filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nदक्षिण आफ्रिका (1) Apply दक्षिण आफ्रिका filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nन्यूझीलंड (1) Apply न्यूझीलंड filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nबांगलादेश (1) Apply बांगलादेश filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशेतकरी आत्महत्या (1) Apply शेतकरी आत्महत्या filter\nश्रीलंका (1) Apply श्रीलंका filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nस्टार्टअप (1) Apply स्टार्टअप filter\nसिलिकॉन सोलर सेलला पर्याय पेर्वोस्काईट सेल\nसांगली - सध्या संपूर्ण जग पर्यायी ऊर्जेच्या शोधात आहे. यासाठी विशेष करून सोलर ऊर्जेचा कसा वापर करून घेता येईल त्यावर संशोधन सुरू आहे. यातील सिलिकॉन सोलर सेलला पर्याय म्हणून पेर्वोस्काईट सोलर सेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला यश आले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी सांगली जिल्ह्यातील वाळवा...\nखेतीगाडीडॉटकॉम मुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन ट्रॅक्‍टर उपलब्ध\nपुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...\nभारताचे उपग्रहांचे शतक; 'पीएसएलव्ही सी-40'द्वारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण\nश्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारताने काल पीएसएलव्ही सी-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने 'कार्टोसॅट 2' हा आपला शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले. 'कार्टोसॅट'बरोबरच भारताचे आणखी दोन आणि इतर देशांचेही एकूण 28 उपग्रह अवकाशात सोडत आपली...\nचॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त गुगलचा डुडलद्वारे खास गेम\nनवी दिल्ली : लोकप्रिय सर्चइंजिन \"गुगल'ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्‍वभूमीवर खास डुडल आणि गेम तयार केला आहे. गुगलने विशेष डुडल तयार केले असून पारंपारिक पद्धतीने डुडलवर क्‍लिक केल्यानंतर लेख, माहिती किंवा चित्रे दिसण्याऐवजी क्रिकेटचा एक अनोखा गेम खेळण्याची संधी गुगलने युजर्सना उपलब्ध करून दिली आहे...\n...आणि भाताच्या पेंढ्यावर बस धावली\nकाही महिन्यांपूर्वीची गोष्ट. दिनांक १४ ऑगस्ट २०१६, सकाळची सुमारे ११.०० वाजण्याची वेळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मा. मनोहर पर्रीकर यांनी संयुक्तपणे झेंडा दाखविला. आणि पुणे महानगपालिकेची बस बायोसीएनजी (BO-CNG) या इंधनावर चालू लागली. भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार अशा प्रकारच्या दुसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A2018&search_api_views_fulltext=2018&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:09:28Z", "digest": "sha1:YFWTDJ6CWJBVRKZQ2YAMGV7VDU7CUYQQ", "length": 28244, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (19) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\n(-) Remove स्पर्धा filter स्पर्धा\nमहाराष्ट्र (48) Apply महाराष्ट्र filter\nक्रिकेट (18) Apply क्रिकेट filter\nसप्तरंग (18) Apply सप्तरंग filter\nविश्‍वकरंडक (16) Apply विश्‍वकरंडक filter\nपुरस्कार (15) Apply पुरस्कार filter\nव्यवसाय (12) Apply व्यवसाय filter\nऑलिंपिक (10) Apply ऑलिंपिक filter\nपुढाकार (10) Apply पुढाकार filter\nप्रशासन (10) Apply प्रशासन filter\nइंग्लंड (9) Apply इंग्लंड filter\nक्रीडा (9) Apply क्रीडा filter\nपत्रकार (9) Apply पत्रकार filter\nपाकिस्तान (9) Apply पाकिस्तान filter\nलोकसभा (9) Apply लोकसभा filter\nworld cup 2019 : कोण ठरणार सर्वश्रेष्ठ \nविश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....\nworld cup 2019 : 'गब्बर'ने ठोकावा शड्डू (सुवजीत मुस्तफी)\nविश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी \"टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...\nवनसेवा परीक्षेत लक्ष्मण कसेकर राज्यात प्रथम\nकोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...\n'लक्ष्य' आणि आयपीएलची उत्तुंग भरारी (सुनंदन लेले)\nउदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी \"लक्ष��य' ही संस्था. \"लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...\nमत्स्य संशोधन केंद्रे नागपूरला जाणार\nसावंतवाडी - नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न एक मत्स्य महाविद्यालय, चार प्रशिक्षण केंद्रे आणि आठ संशोधन केंद्रे नागपूरला जोडली जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी आली आहे. या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी आवाज न उठवल्यास कोकणच्या सागरी मत्स्यजीव संशोधनाची...\nयेरवळेच्या गिरीष यादवने रोवला युपीएसीत झेंडा\nकऱ्हाड : केवळ शहरी भागातीलच मुले युपीएससीत पास होण्याचे प्रमाण जास्त असते हा अनेक वर्षांचा आलेख आहे. मात्र त्याला छेद देत ग्रामीण भागातीलही युवक युपीएससी परिक्षेत यश मिळवु शकतात हे येरवळे (ता.कऱ्हाड, जि.सातारा) येथील गिरीश अशोकराव यादव याने सिध्द करुन दाखवले आहे. सलग दोनवेळा अपयश येवुनही त्याने...\nदुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या जोरावर दृष्टिहीनांचे स्पर्धा परीक्षेत यश\nपुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि मनोज माने यांनी...\n‘क्रीडाप्रेमी’ मनोहरभाई...: किशोर पेटकर\nमनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...\nदबावाचा खेळ (सुनंदन लेले)\nअतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं \"तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान...\nघटना-घडामोडींचा संग्राह्य लेखाजोखा (अभिजित सोनावणे)\nआपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर...\nदिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम 2018-19 अंतर्गत तालुकास्तरावर दिव्यांगाचे मेळावे\nमंगळवेढा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अपंगांना मिळणाऱ्या सुविधाची माहिती व लाभ मिळावा म्हणून दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम 2018-19 अंतर्गत तालुकास्तरावर दिव्यांगाचे मेळावे आयोजित करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी दिली. 10 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या...\nडॉक्‍टर असल्याचे सांगत तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक\nपुणे - विवाहविषयक संकेतस्थळावरून तरुणीशी ओळख वाढवून लंडन येथे डॉक्‍टर असल्याची बतावणी करत एकाने तरुणीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवणे येथील 28 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात...\nलातूर : दुष्काळाच्या संकटाला संधी मानून तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध केलेल्या जलसंधारण कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जलसंसाधन व नदी विकास मंत्रालयाने राष्ट्रीय जलपारितोषिक जाहिर केले आहे. जिल्हा...\nउपाशीपोटी लढाई... (संदीप काळे)\nस्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...\nउंच उडी, लांब उडी (सुनंदन लेले)\nगेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...\nएमपीएससीत चव्हाण, डुके, बेलेकर, पाटील यांची बाजी\nकोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले....\nबळिराजाला प्रोत्साहनासाठी \"स्मार्ट शेतकरी' पुरस्कार\nनांद्रा (ता. जळगाव) - शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, आज शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, तर दुसरीकडे त्याला ऐनवेळी आलेली संकटे, दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस निराशेच्या गर्तेत अडकत आहे. शेतकऱ्यांना यातून बाहेर काढून त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण...\nकाही लपवायाचे आहे... (श्रीराम पवार)\nभारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात \"खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-06-15T20:46:58Z", "digest": "sha1:75EY6HBU3EZFDBQBAI4QPLDZNRA26I4F", "length": 8519, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्देश - विकिपीडिया", "raw_content": "\nआर्देशचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ५,५२९ चौ. किमी (२,१३५ चौ. मैल)\nघनता ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)\nआर्देश (फ्रेंच: Ardèche) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएं · आर्देश · द्रोम · इझेर · लावार · रोन · साव्वा · हाउत-साव्वा\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१४ रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/our-voice/articleshow/69793813.cms", "date_download": "2019-06-15T22:01:11Z", "digest": "sha1:4QUFPSRF5BKRZLITAUCPT47IJRW4ZEND", "length": 12029, "nlines": 180, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: आमचा आवाज. - our voice | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nआमचा आवाज मुंबईतील अनेक उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने विविध ठिकाणी वाहतूककोंडी आहे...\nमुंबईतील अनेक उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने विविध ठिकाणी वाहतूककोंडी आहे. त्यासाठी बेस्टने काही ठिकाणी विनामूल्य बससेवा सुरू केली आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने ही अतिरिक्त सुविधा उपयुक्त ठरेल.\nबेस्टने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. मुंबईतील सर्वच वाहतूककोंडीच्या ठिकाणी जादा बससेवा पुरवाव्यात. त्यासाठी बसफेऱ्यांची संख्याही वाढवावी. त्यामुळे प्रवाशांना कोंडीत अडकावे लागणार नाही. पर्यायाने मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेवरही मर्यादा येईल.\nपावसाळ्यात खड्डे आणि वाहतूककोंडी यातून वाट काढत जाणे अनेकदा अशक्य होते. त्यामुळे बेस्टच्या बससेवेमुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होईल. याप्रकारे अन्य सुविधाही वाढविण्यावर भर दिला जावा. शहरातील वाहतूककोंडीच्या ठिकाणी बससेवा उपयुक्त ठरेल.\nमोफत केलेला बेस्टप्रवास म्हणजे सामान्य माणसाची केलेली थट्टा आणि राज्यातील निवडणूक लक्षात घेऊन केलेले राजकारण आहे. वाढत्या महागाईच्या काळात सामान्य माणसाला दिलासा मिळेल. थोडा बहुत प्रवासखर्च वाचेल, तेवढाच काय तो या निर्णयाचा उपयोग आहे.\nमुंबईतील पूलकोंडीवर मोफत बेस्टप्रवास हा उपाय करणे म्हणजे आधीच तोट्यात असलेल्या बेस्टला पूर्णपणे खड्यात घालणे होईल. याउलट गृहसंकुलातील तसेच एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकाच्याच वाहना���ून प्रवास करणे हा उपाय जास्त योग्य होईल.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nअमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय घडलं\n'वायू' जोर पकडणार, पाऊस लांबण्याची शक्यता\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nCM फडणवीस-उद्धव भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा...\nमुंबई: गोवंडीत झाड कोसळून एकाचा मृत्यू...\nमुंबई: शहर-उपनगरात पावसाची हजेरी...\nझीनत अमान यांना 'आर डी बर्मन जीवन गौरव'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2019-06-15T21:16:13Z", "digest": "sha1:WRTMGJ6Z674CSB2ZBINYEWNXA2LDAKJ6", "length": 9244, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉल कॉलिंगवूड - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव पॉल डेव्हिड कॉलिंगवूड, एमबीई\nजन्म २६ मे, १९७६ (1976-05-26) (वय: ४३)\nउंची ५ फु ११ इं (१.८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\nक.सा. पदार्पण (६२२) २ डिसेंबर २००३: वि श्रीलंका\nशेवटचा क.सा. ३ जानेवारी २०११: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१६२) ७ जून २००१: वि पाकिस्तान\nशेवटचा आं.ए.सा. २ मार्च २०११: वि आयर्लंड\nएकदिवसीय शर्ट क्र. ५ (previously ५०)\n१९९५–सद्य दरहम (संघ क्र. ५)\n२००९-२०१० दिल्ली डेअरडेव्हिल्स (संघ क्र. ०५)\n२०११-सद्य राजस्थान रॉयल्स (संघ क्र. ०५)\nकसोटी ए.सा. प्र.श्���े. लि.अ.\nसामने ६८ १९७ २०८ ३७३\nधावा ४,२५९ ५,०७८ ११,८६९ ९,८२६\nफलंदाजीची सरासरी ४०.५६ ३५.५१ ३६.०७ ३४.००\nशतके/अर्धशतके १०/२० ५/२६ २५/६० ८/५६\nसर्वोच्च धावसंख्या २०६ १२०* २०६ १२०*\nचेंडू १,९०५ ५,१४४ १०,२९४ ९,८१०\nबळी १७ १११ १३२ २२९\nगोलंदाजीची सरासरी ५९.८८ ३८.४६ ३९.५३ ३४.६१\nएका डावात ५ बळी ० १ १ १\nएका सामन्यात १० बळी n/a n/a – n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ३/२३ ६/३१ ५/५२ ६/३१\nझेल/यष्टीचीत ९६/– १०८/– २३६/– १९२/–\n१२ मे, इ.स. २०१२\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n५ कॉलिंगवुड • ७ बेल • ९ अँन्डरसन • ११ फ्लिंटॉफ • १४ स्ट्रॉस • १७ प्लंकेट • १८ लुईस • १९ महमूद • २४ पीटरसन • ३४ डालरिम्पल • ३६ जॉइस • ३९ ब्रोड • ४२ बोपारा • ४६ पानेसर • ४७ निक्सन • ९९ वॉन • प्रशिक्षक: फ्लेचर\nकौटुंबिक कारणांमुळे स्पर्धेच्या मध्यात परतलेल्या जॉन लुईस ऐवजी स्टुअर्ट ब्रॉडला बोलावण्यात आले\nराजस्थान रॉयल्स – सद्य संघ\n१९ द्रविड • १ मनेरीया • ३ रहाणे • ७ हॉज • २४ फझल • २९ अस्नोडकर • ९९ शहा • -- साळूंके • ५ कॉलिंगवूड • ११ चंदिला • २२ बोथा • २८ चव्हान • ३३ वॉटसन • ८४ बिन्नी • ९० कूपर • १७ चांदिमल • २५ पौनिकर • ६३ गोस्वामी • ७७ याग्निक • ८ नरवाल • २० सिंग • २१ चाहर • ३१ हॉग • ३२ टेट • ३६ श्रीसंत • ३७ त्रिवेदी • ४२ दोशी • ४४ फल्लाह • ६१ सिंग • ७२ डोळे • ९१ सिंग • प्रशिक्षक देसाई\nइ.स. १९७६ मधील जन्म\nइ.स. १९७६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२६ मे रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nराजस्थान रॉयल्स सद्य खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-06-15T20:46:57Z", "digest": "sha1:G64PVIM4GPU7NJ5IUNL6XXNCCYOQWNRD", "length": 2580, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:नाव - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१९ रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T21:04:22Z", "digest": "sha1:5I7Z7SHFMRYDJ3T5KUIW77WQR535DIPE", "length": 28285, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nनिवडणूक (23) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (19) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (18) Apply काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (18) Apply राष्ट्रवाद filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nदेवेंद्र फडणवीस (14) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराजकारण (14) Apply राजकारण filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (10) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nजिल्हा परिषद (9) Apply जिल्हा परिषद filter\nसिंधुदुर्ग (9) Apply सिंधुदुर्ग filter\nआंदोलन (8) Apply आंदोलन filter\nउद्धव ठाकरे (8) Apply उद्धव ठाकरे filter\nगिरीश महाजन (8) Apply गिरीश महाजन filter\nनगरसेवक (8) Apply नगरसेवक filter\nपोटनिवडणूक (8) Apply पोटनिवडणूक filter\nपत्रकार (7) Apply पत्रकार filter\nशिक्षक (7) Apply शिक्षक filter\nशिक्षण (7) Apply शिक्षण filter\nचंद्रकांत पाटील (6) Apply चंद्रकांत पाटील filter\nनरेंद्र मोदी (6) Apply नरेंद्र मोदी filter\nआघाडीच्या घटक पक्षांना विधानसभेची धास्ती\nमुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्��� ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक, आमदार रवी...\nloksabah 2019 : पालघरमध्ये पैसे वाटल्याचा सेना आमदाराविरुद्ध गुन्हा\nमुंबई : पालघर जिल्ह्यातील तुळींज भागात शिवसेना कार्यालयाबाहेर थांबलेल्या वाहनातून 64,500 रूपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज जप्त केली. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे कार्यालय या भागात आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...\nयुती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...\nloksabha 2019 : जुनेच मावळे मैदानात\nमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उमेदवार जाहीर करताना सातारा आणि पालघर मतदारसंघातील नावे लवकरच घोषित केली जातील, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची नावे जाहीर करण्याची...\nloksabha 2019 : शिवसेनेकडून अपेक्षा अन्‌ दुसरीकडून आरोप हे अमान्य\nजळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी \"सकाळ संवाद'...\nloksabha 2019 : शक्तिप्रदर्शन, मनधरणी, पदरात पाडून घेणे\nकाँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार...\nloksabha 2019 : ‘वंचित बहुजन’चे ३७ उमेदवार जाहीर\nमुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा ���ंभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...\nloksabha 2019 ः कोणीच कोणाचे ऐकेना\nमहाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...\nजिथे राबती हात तिथे जलसंपदा...\nदुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात हवा ‘पालघर फॉर्म्युला’\nरत्नागिरी - रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै आदी दिग्गज आणि विद्वत्ता असलेले खासदार होऊन गेले. त्या तोडीचे माजी खासदार सुरेश प्रभू आहेत. पालघर लोकसभेची जागा भाजपने जशी सेनेला सोडली, तशी सेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला...\nयुद्धाकडून तहाकडे (मृणालिनी नानिवडेकर)\nसत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं \"लिमिटेड वॉर' थेट \"टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असतांना, युतीची मात्र अधिकृत घोषणा झालेली नसताना, पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. जिल्हयातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. मनोर...\nभारताला कणखर बनविण्यात अटलजींचा सिंहाचा वाटाः मुख्यमंत्री\nवाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुण���ही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...\nसांगलीत 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक कबड्डी\nसांगली - येथील महापालिकेतर्फे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातून पुरुषांचे 16, तर महिलांचे 11 संघ सहभागी झाले आहेत. विजेत्यांना 55, 35 व 15 हजार रुपयांची बक्षिसे, उत्तेजनार्थ, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी...\nशिवसेनेच्या दाव्यामुळे ‘युती’चा तिढा\nजळगाव, पालघर, भिवंडी जागेचा पेच; ‘भाजप’ला बंडाची भीती जळगाव - शिवसेना, भारतीय जनता पक्षाची ‘युती’ होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी भाजपचे खासदार असलेल्या जळगाव, पालघर, भिवंडी या मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केल्यामुळे ‘युती’चा तिढा कायम आहे. विद्यमान...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू...\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...\nखडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान\nसरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात \"क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...\nबोर्डी : खुटखाडी पुलाच्या नुतनीक��णासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर\nबोर्डी - बोर्डी-घोलवड गावाला जोडणाऱ्या झाई-रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरिल खुटखाडी पुलाच्या नुतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागिय अभियंत्ता टी.आर.खैरनार यांनी सकाळला सांगितले. सकाळ दैनिकातुन सातत्याने पाठपुरावा केला होता याची आठवण देखील खैरनार यांनी...\nआदिवासी मेळाव्यात संस्कृतीचे दर्शन घडवून, घुसखोरी विरोधात एल्गार\nमोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T21:41:45Z", "digest": "sha1:WU3MDEUS5I35QB6XDE3MQU5IFEBBZ6RX", "length": 5669, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कबुतर | मराठीमाती", "raw_content": "\nएक ससाणा एका कबुतराच्या मागे लागला होता, तो अकस्मात्‌ एका शेतकऱ्याच्या जाळ्यात सापडला. मग तो शेतकऱ्यास म्हणतो, ‘दादा, मी तुझा कोणताही अपराध केलेला नाही, हे लक्ष्यात घेऊन तू मला सोडून दे. यावर शेतकरी उत्तर करतो, ‘अरे, तू माझा अपराध केला नाहीस, ही गोष्ट खरी, पण त्या कबूतराने तरी तुझा कोणता अपराध केला होता बरे जो न्याय तू कबूतराला लावलास त्याच न्यायाने मी तुला आता शिक्षा करणार.’\nतात्पर्य:- मनुष्यमात्राने बोलण्यापूर्वी चांगला विचार करावा, नाहीतर अविचाराने केलेले भाषण उलट आपल्याच गळ्यात येण्याचा संभव असतो.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कबुतर, गोष्ट, गोष्टी, शेतकरी, ससाणा on मे 30, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/", "date_download": "2019-06-15T20:50:13Z", "digest": "sha1:2KCIQSFA65RDB6XAYI4FQ6VEH5M2IET2", "length": 16640, "nlines": 337, "source_domain": "www.batmidar.in", "title": "News | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nबीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nमराठी पत्रकार परिषद अधिवेशन\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nहल्ला विरोधी कृती समिती\nबाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक ही लटकले.. मालवण :पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे कोणतेच प़शन सोडवायचे नाहीत, प्रलंबित ठेवायचे अशीच सरकारची भूमिका आहे...\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nनांदेडमध्ये पत्रकारांचा निषेध मोर्चा\nपत्रकाराला कुटुंबासह जाळण्याचा प्रयत्न\nमराठी पत्रकार परिषद अधिवेशन\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nहल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nपोलिसांकडून पत्रकाराला मारहाण; चेहऱ्यावरच केली लघुशंका एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका...\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nअलिबागला सोमवारी पत्रकारांचा मोर्चा\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद अधिवेशन\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nहल्ला विरोधी कृती समिती\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nबीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.\nबीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम. वडवणी : बीड जिल्हा कात टाकतोय, बीड जिल्ह्यात...\nसंजीव जोशी यांची कोकण विभागीय सचिवपदी नियुक्ती\nनांदेड जिल्हा पत्रकार संघाला परिषदेचा पुरस्कार\nपत्रकारों का सर्जिकल स्ट्राइक\nपाणीदार गावासाठी सत्कार भाऊंचा.. दुष्काळाच्या घनदाट छायेत वावरणारं देवडी गाव पुन्हा पाणीदार व्हावं, गावातील पाणी समस्या कायम स्वरूपी...\nअँकरच्या डोक्यावर बसला पक्षी…\nटीव्हीवर ऑनएअर शो सुरू असताना दोन अँकरमध्ये कडाक्याचे लागलेले भांडण,एका अँकरने आपल्या लहान मुलीला घेऊन केलेले अ‍ॅकरिंगच्या घटना ताज्या असतानाच आता अशीच एक भन्नाट...\nहा तर फक्त निवडणूक ‘जुमला’ आहे..\nअयोध्येतून रामराज्य रथ यात्रा आजपासून सुरू होत आहे.सहा राज्यातून ही रथ यात्रा जाणार आहे.त्यामध्ये लवकरच निवडणुका होऊ घातलेल्या कर्नाटकचा समावेश आहे.यामध्ये रास्वसंघाशी संबंधित संघटना...\n२६ नोव्हेंबरचे आंदोलन :एस. एम देशमुख यांची भूमिका\nऔंढा नागनाथ पत्रकार मेळावा निमंत्रण- S.M.Deshmukh\nS. M. DESHMUKH at मुंबई गोवा महामार्गासाठी आंदोलन\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\n31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी\nमराठवाडयात आणि कोकणात फरक काय\nउंचच उंच लाटा उसळणार\nरायगड :पाण्यासाठी दाही दिशा\nपाकिस्तानी मिडियाचे भारतीय निवडणुकांवर लक्ष\nनयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण…\nरिपोर्टिंगला गेला,लग्न जमवून आला..\nन्यूज चैनल अब सरकार के हथियार है\nतरूण तेजपाल पुन्हा गोत्यात\nलोकमतच्या जळगाव,खामगाव,नांदेड कार्यालयावर हल्ले\nअँकरच्या डोक्यावर बसला पक्षी…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/dengue-sickness-increase-latur-city-dangerous-health-care-189199", "date_download": "2019-06-15T21:03:29Z", "digest": "sha1:XOOEJCOM4TJLQUXTE732SN6SENCMU3I5", "length": 14420, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dengue Sickness Increase in Latur City Dangerous Health Care लातूर शहरात डेंगीचा धोका वाढतोय | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nलातूर शहरात डेंगीचा धोका वाढतोय\nगुरुवार, 16 मे 2019\nघरातील किंवा परिसरातील एकही पाणीसाठा उघडा राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. हौद, बॅरल, टाक्‍या घट्ट झाकून ठेवाव्यात.\nघरातील पाणीसाठ्याची भांडी दर आठ-दहा दिवसांनं��र रिकामी करा. घासून, पुसून कोरडी करून मगच पाणी भरून ठेवा.\nडासांपासून व्यक्‍तिगत सुरक्षेसाठी मच्छरदाणीचा वापर, डास प्रतिरोध क्रीमचा वापर करावा. पूर्ण कपडे वापरावेत.\nताप किंवा थंडी असेल तर शासकीय, मनपा रुग्णालय अथवा नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.\nलातूर - शहरात सध्या पाणीटंचाई असून दहा दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे घराघरांत पाण्याची साठवणूक होत आहे; पण ती अयोग्य पद्धतीने होत असल्याने शहरातील काही भागांत एडिस इजिप्तीस डासाची पैदास होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, असे खुद्द महापालिकेनेच बुधवारी जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात डेंगीचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nडेंगीच्या डासाची पैदास ही साठलेल्या स्वच्छ पाण्यात होत असते. पाण्यामध्ये आढळून येणारी अळी म्हणजे डासाची पूर्णावस्था असते. त्यापासूनच एका आठवड्याच्या आत डास तयार होतो. डेंगीच्या डासाच्या अंगावर व पायावर पांढरे पट्टे असल्यामुळे या डासास टायगर मस्किटो असेही म्हणतात. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो. त्यामुळे नागरिकांनी पाणीटंचाईच्या या परिस्थितीमध्ये योग्य ती काळजी घ्यावी. असे केल्यास डेंगी आजारास नक्‍कीच आळा बसेल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nडेंगीसारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी लोकशिक्षण, लोकसहभाग हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन केले जाते. आवाहन केले जाते. सरकारने आता इंडिया फाईट्‌स डेंगी या नावाने ॲप सुरू केले आहे. ते प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे. त्यावर या आजाराची सर्व माहिती आणि उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्लेटलेट्‌स दानात पुणेकरांची आघाडी\nपुणे - रक्तदानाबरोबरच आता प्लेटलेट्‌स दान हे आधुनिक पुण्यातील वैद्यकीय गरज म्हणून पुढे येत आहे. आतापर्यंत फक्त डेंगीच्या उद्रेकात प्लेटलेट्‌सची मागणी...\nमंत्रालयाच्या दारात डेंगीचा डास\nमुंबई - मंत्रालय, विधानभवन परिसर आणि मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या विधान��वन स्थानकात डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. महापालिका आयुक्त प्रवीण...\nकुमठेतील महिलेचा डेंगीने मृत्यू\nतासगाव - कुमठे (ता. तासगाव) येथे डेंगीसदृश तापाने एका महिलेचा मृत्यू झाला. सुनीता अरुणकुमार माळी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव असून आणखी चार जणांना...\nअलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि...\nडेंगी, हिवतापाच्या उद्रेकाचा अंदाज\nपुणे - पावसाच्या अचूक अंदाजापाठोपाठ उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटेचा वेध घेणारे हवामान खाते आता डेंगी...\n‘हम नगरसेवक हैं,भाजपा के प्रचारक नहीं’\nप्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/wildlife-experience-forest-dajipur-sanctuary-189809", "date_download": "2019-06-15T21:24:09Z", "digest": "sha1:3IOC55I2BYNZH2CVEV546LCRKPZQNVPX", "length": 18056, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "wildlife experience in forest Dajipur Sanctuary वन्यप्रेमींनी अनुभवले रात्रीचे जंगल | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nवन्यप्रेमींनी अनुभवले रात्रीचे जंगल\nसोमवार, 20 मे 2019\nकोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी राधानगरी दाजीपूर अभयारण्यात पाणवठ्याच्या ठिकाणी २९ मचाण बांधले होते. या मचाणावर रात्रभर बसून निरीक्षणे नोंदवली गेली.\nकोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळा���ूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी राधानगरी दाजीपूर अभयारण्यात पाणवठ्याच्या ठिकाणी २९ मचाण बांधले होते. या मचाणावर रात्रभर बसून निरीक्षणे नोंदवली गेली. मचाणावर बसलेल्या बहुतेकांना गव्यांचेच ठळक दर्शन घडू शकले.\nसकाळी वनविभागाच्या कार्यालयातून सर्वांना त्यांना नेमून दिलेल्या मचाणाकडे रवाना करण्यात आले. त्यांच्यासोबत वन विभागाचे कर्मचारीही होते. साधारणपणे पाच वाजण्याच्या सुमारास सर्वजण मचाणावर बसले. रात्र झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत उतरायचे नाही, अशा सक्त सूचना सर्वांना दिल्या होत्या. आम्ही दाजीपूरच्या माळेवाडी डॅमवर बांधलेल्या मचाणावर होतो. तिन्ही बाजूंना जंगल व मध्ये माळेवाडी डॅमचे पाणी या तिन्हींपैकी कोणत्याही एका बाजूने गवे पाणवठ्यावर येण्याची शक्‍यता होती.\nआमच्यासोबत वन विभागात ३३ वर्षे सेवा केलेल्या शांताराम पाटील हा ज्येष्ठ वनमजुर होता. त्याला जंगलातले बारीक सारीक बारकावे माहिती होते. त्याने साधारण अंधार पडताच आम्हाला एकही शब्द न बोलता शांत बसून राहाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मोबाईल सायलेंट करायला लावले. बरोबर पावणे सहाच्या सुमारास डॅमच्या पश्‍चिम बाजूने एक गवा आला. पण कदाचित त्याला मचाणावर कोणी तरी असल्याचा अंदाज असवा. त्यामुळे तो गवा पाणवठ्याकडे न येता परत गेला.\nत्यानंतर मात्र पंधरा वीस मिनीटांनी डॅमच्या दक्षिण बाजूने एक गवा व त्या पाठोपाठ सहा गवे झाडीतून बाहेर आले. व शांतपणे चरत चरत पाणवठ्यावर आले. पुन्हा शांतपणे आल्या दिशेने परतले. त्यानंतर पुन्हा पंधरावीस मिनिटांनी आमच्या मचाणापासून शंभर फुटावर झाडीतून एका गव्याच्या हंबरण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला.\nआम्ही त्या दिशेने नजर रोखली. काही वेळाने एका पाठोपाठ एक असे १३ गवे बाहेर आले. त्यात तीन पिले होती. एका ओळीत हे गवे पाणवठ्यावर गेले. पाणी पिता पिताच बिथरले व काही अंतरावर बाजूला धावत गेले. पुन्हा पाणवठ्यावर आले व आल्या वाटेने परत न जाता दुसऱ्या वाटेने परत गेले. ‘निसर्गानुभव चा अनुभव घेण्यासाठी ९० जण सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी २९ मचाणे बांधली होती. यातल्या दोन मचाणांवर तर रात्रभर महिला वनरक्षक व जंगलप्रेमी तरुणीच होत्या.\nसकाळी आठ वाजता सर्वजण मचाणावरून उतरले. मचाणावरील बहुतेकांना गव्यांचेच दर्शन घडले. भेकर, सांबर, रानमांजर याचे काही ठिकाणी दर्शन घडले. वन अधिकारी प्रशांत तेंडूलकर, धुमाळ, राजू सावंत, यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.\nया निसर्गानुभवाचा उद्देश वन्यप्राणी गणना नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. या निमित्ताने लोकांना जंगल अनुभवता यावे. त्यांनी निरिक्षणे नोंदवावीत. त्यांच्या निरीक्षणावरून वन्य प्राण्यांच्या संख्येचा अंदाज घेता यावा, हा उद्देश होता.\n- प्रशांत तेंडुलकर, वन अधिकारी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास मान्यता रद्द\nकोल्हापूर - खासगी शाळांनी शिक्षण शुल्क जादा आकारल्यास अथवा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेत अडवणूक केल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यासाठी शासनाकडे...\nबनावट सोन्याद्वारे मिरजेत कोट्यवधींचा गंडा\nमिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही...\nकोल्हापुरात चित्रित ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ अमेरिकेत साठ ठिकाणी प्रदर्शित\nकोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा...\nसरकारी नोकरीवर ५५ वय झाल्यानंतर टांगती तलवार\nकोल्हापूर - एकदा सरकारी नोकरी लागली म्हणजे पुढे ३५ वर्षे काही धोका नाही, हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समज खोटा ठरू शकेल, अशा स्वरूपाच्या...\n...तर प्रदेशाध्यक्ष पदही स्वीकारू : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम...\nमोदींमुळे साखर उद्योगाला ‘अच्‍छे दिन’- मुख्यमंत्री फडणवीस\nकोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&f%5B0%5D=field_site_section_tags%3A46", "date_download": "2019-06-15T21:07:40Z", "digest": "sha1:GEVEO5VXGZLRDLESC2MOUHERBCF7PLO7", "length": 27938, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (44) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nमहाराष्ट्र (31) Apply महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र मंडळ (8) Apply महाराष्ट्र मंडळ filter\nचित्रपट (7) Apply चित्रपट filter\nशिवाजी महाराज (6) Apply शिवाजी महाराज filter\nपुरस्कार (5) Apply पुरस्कार filter\nमहाराष्ट्र दिन (5) Apply महाराष्ट्र दिन filter\nसंतोष धायबर (5) Apply संतोष धायबर filter\nऑस्ट्रेलिया (4) Apply ऑस्ट्रेलिया filter\nगणेशोत्सव (4) Apply गणेशोत्सव filter\nदिवाळी (4) Apply दिवाळी filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसाहित्य (4) Apply साहित्य filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nदिग्दर्शक (3) Apply दिग्दर्शक filter\nन्यूयॉर्क (3) Apply न्यूयॉर्क filter\nपुढाकार (3) Apply पुढाकार filter\nफेसबुक (3) Apply फेसबुक filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nमराठी चित्रपट (3) Apply मराठी चित्रपट filter\nस्वप्न (3) Apply स्वप्न filter\nअभिनेत्री (2) Apply अभिनेत्री filter\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nइंग्लंड (2) Apply इंग्लंड filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nकल्याण (2) Apply कल्याण filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nगायिका (2) Apply गायिका filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nपर्यटन (2) Apply पर्यटन filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nपरदेशातही मराठी संस्कृतीचा जागर\nआक्रा- घाना(वेस्ट अफ्रीका) : परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारया 'महाराष्ट्र मंडळ घाना' तर्फे साजरा करण्यात आला 'महाराष्ट्र दिन' रविवार (ता. ६) आक्रा- घाना, वेस्ट अफ्रीका मध्ये सलग ५ व्या वर्षी प्रमुख पाहुणे उच्च आयुक्त भारतीय दूतावास वीरे���द्रसिंग यादव...\nह्युस्टनवासीयांनी रंगविला 'जाणता राजा'चा अविस्मरणीय सोहळा\nआयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर...\nऑस्ट्रेलियातील मराठी नागरिकांनी जपली परंपरा\nमांजरी खुर्द (पुणे) : ज्या भूमीत आपण जन्मलो, तिच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागडलो तिची आठवण न येईल तो विरळाच. गाव सोडलेल्या प्रत्येकाला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेथील संस्कृती, परंपरा आणि विविध सण-उत्सव त्यांना आकर्षित करीत असतात. आहेत तेथेही मोठ्या उत्साहत ते साजरे केले जातात. अशीच वृती...\nन्यु जर्सीत घुमले 'आनंद तरंग'चे स्वर\nपुणे : अमेरिकेतील \"न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) \"आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन...\nआनंदी गोपाळ : प्रेरणादायी यशोगाथा संघर्षाची\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी 1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला. (ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी...\nमराठी गायक नंदेश उमप यांच्या गायनाने भारवले मॉरिशसचे मराठी रसिक\nमॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली. यावेळी...\nभारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी\nऔरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील दिवाळी. यंदा मात्र हीच दिवाळी आयर्लंडची राजधान��� डबलीनमध्ये धूमधडाक्‍यात साजरी झाली. आयर्लंडमधील डबलीन बिझनेस स्कूलमध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अगदी धमाकेदार आणि...\n१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...\nछत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने न्यूयॉर्क झाले भगवेमय\nन्यूयॉर्कः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्ट रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा किर्तीरथ तयार करून मिरवणूक काढण्यात आली होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय यामध्ये मोठ्या...\nस्वीडनमध्येही घुमला ढोल ताशांचा गजर...\nयुरोपखंडातील स्वीडनमधील लँड्सक्रोना या शहरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. स्वीडन मधील लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी यावर्षी 'स्कोने ढोल-ताशा मंडळाची' स्थापन...\nन्यू कॅसलमध्ये युरोपीय मराठी संमेलनाचा उत्साह\nमराठी कला अन् मराठी बाणा हा महाराष्ट्राच्या वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध संस्कृतीतून झळकतो. 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या शब्दात जिसे वर्णन केले जाते, त्या परंपरांनी प्रत्येक मराठी जाणणारा माणूस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडला आहे. सिंहावलोकन केले असता असे दिसून येते की मराठी गाथा ही...\nलिविंग्स्टनमध्ये वाढतेय क्रिकेटची लोकप्रियता\n2006 सालापासून अमेरिकेत लिविंग्स्टन, न्यू जर्सी येथे काही मोजक्या भारतीयांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा समोर बरीच आव्हाने होती. त्यापैकी एक म्हणजे खेळण्यासाठी हक्काचे मैदान. अमेरिकेतील लोकप्रिय खेळांसाठी मैदाने आहेत ज��थे कही ठराविक दिवशी ठराविक खेळ खेळले जातात, परंतु क्रिकेटसाठी पीचसहित...\n'ओएमपीईजी'चा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात साजरा\nOMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन 7 एप्रिल रोजी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे साजरा करण्यात आला. या समारंभात उदय ढोलकिया व वसंत वसंत लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याबद्दल.... यु.के.मधील काही उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन...\n'साखर खाल्लेला माणुस'चा न्यू जर्सीतील यशस्वी प्रवास...\nन्यु जर्सी येथील मराठी विश्व मंडळाने यावर्षीची दिवाळी 'साखर खाल्लेला माणुस' या विशेष मराठी नाटकासह साजरी केली. या नाटकासाठी पुरस्कारप्राप्त मराठी अभिनेता प्रशांत दामले आणि पुण्यातल्या कलाकारांच्या टीमने 'साखर खाल्लेला माणुस'चे प्रयोग सादर केले. अमेरिकेतील या नाटकाचे सर्व शो हाउसफुल झाले. वेस्ट...\n1989मध्ये सुरू झालेलं महाराष्ट्र मंडळ 28 वर्षे बँकॉकमध्ये कार्यरत आहे. घरापासून लांब असलेली कित्येक कुटुंब या मंडळामुळे आपल्या मराठी मुळांशी अजूनही जोडलेली आहेत. महाराष्ट्र मंडळातर्फे दरवर्षी चार मुख्य कार्यक्रम साजरे केले जातात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सहल, मे...\nसिडनीमध्ये धुमधडाक्‍यात साजरा होतोय दीपोत्सव\nऑस्ट्रेलियामधील सिडनीपासून 32 किलोमीटरवरील लिव्हरपूल भागातील भारतीयांची लोकवस्ती. इथे दीपोत्सव धुमधडाक्‍यात साजरा होत असून आकाशकंदील अन्‌ रोषणाईने आसमंत उजाळून निघाला आहे. नगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील मूळच्या रहिवाश्‍यांनी प्रकाशपर्वासाठी मराठमोळी वेशभूषेला पसंती दिलीय. फराळासाठी चकली, बुंदीचा...\nफ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाचा दहावा गणेशोत्सव\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्सने या वर्षी आपला दहावा गणेशोत्सव साजरा दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे या वर्षी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सूत्रसंचालक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि लेखिका माधुरी शानभाग महाराष्ट्र मंडळाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ज्ञानदेवतेच्या पूजेसाठी शब्दांची...\nआम्ही सगळेजण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट मेलबर्नमधले मराठी. म्हणजे पु. ल. आज असते, तर ते आम्हाला 'ऑस्ट्रेलियन महाराष्ट्रीयन मेलबर्नकर' असे काहीतरी म्हणाले असते. कारण तोच मराठी बाणा, तीच निस्सीम इच्छाशक्ती आणि आप��्या लाडक्‍या गणरायावरचे प्रचंड प्रेम. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा ध्यास...\nगोष्ट पहिल्या ध्रुवीय मोहिमेची...\nशाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले सर. चालत चालत निघालो. वाटलं होतं तेवढं अंतर नाही कापू शकलो...\nअनेकांसाठी परदेशप्रवास कदाचित अप्रुपाचा नसेलही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्यानिमित्त परदेशात जाणे-येणे होत असेल. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला, तरी प्रथमच प्रदेशात जाणाऱ्यांच्या मनात हुरहूर, कुतूहल असतेच. लंडन दौऱ्यादरम्यान आलेले अनुभव... लंडनला जाण्याचे नक्की झाल्यानंतर इंटरनेटवरून तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:03:03Z", "digest": "sha1:4LOSKCTHWNNS56O53TC5KTFMPADI2QCL", "length": 27655, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nगणेश फेस्टिवल (4) Apply गणेश फेस्टिवल filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nपर्यटक (9) Apply पर्यटक filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nमोबाईल (8) Apply मोबाईल filter\nसोशल मीडिया (8) Apply सोशल मीडिया filter\nकोल्हापूर (7) Apply कोल्हापूर filter\nउद्यान (6) Apply उद्यान filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nगणेशोत्सव (5) Apply गणेशोत्सव filter\nपर्यटन (5) Apply पर्यटन filter\nपोलिस आयुक्त (5) Apply पोलिस आयुक्त filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nअत्याचार (4) Apply अत्याचार filter\nअभिनेता (4) Apply अभिनेता filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nसाहित्य (4) Apply साहित्य filter\nसोलापूर (4) Apply सोलापूर filter\nसौंदर्य (4) Apply सौंदर्य filter\nअक्षयकुमार (3) Apply अक्षयकुमार filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nमोहोळमध्ये 'सेल्फी विथ पोलिस' उपक्रम\nमोहोळ : मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील चोऱ्या रोखण्यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी नवीनच असा सेल्फी विथ पोलिस हा उपक्रम सुरू केला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बहुदा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे....\nसफर बलूनची...इजिप्तमधली (स्निग्धा गोळे-कोटकर)\nअखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....\nनळदुर्ग किल्ल्यात बोट उलटून तिघांचा मृत्यू\nनळदुर्ग : येथील किल्ल्यात बोटिंग करतेवेळी सेल्फी घेत असताना बोट कलंडून तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (ता. २०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण नळदुर्ग येथील रहिवाशी आहेत. शनिवारी सकाळी आठ...\nloksabha 2019 : \"सखी' मतदान केंद्रात मतदारांचे होणार स्वागत\nजळगाव ः जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र असेल. हे मतदान केंद्र फुगे, पताका लावून सजविले जाणार असून, मतदारांचे औक्षणही केले जाईल. विशेष म्हणजे, या केंद्रांवर सेल्फी पाइंट देखील असणार आहे. जिल्ह्यात अशी 12 \"सखी' मतदान केंद्रे असतील. तेथे सर्व कर्मचारी महिलाच...\nगनिमी काव्याने बसवलेला संभाजी राजेंचा पुतळा पोलिसांनी हटविला\nपुणे : स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरूणाने जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये बसविलेला संभाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलिसांनी हटविला. याचबरोबर उद्यानाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराज व राम गणेश गडकरी यांचा पुतळा...\nकासारसाई धरण पर्यटकांनी फुलले\nसोमाटणे - गुलाबी थंडी, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, येथील अपुऱ्या सुविधांबाबत पर्यटकांमध्ये नाराजी आहे. गेल्या महिनाभरापासून पारा उतरल्याने वातावरणात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. अशा या थंडीत धरण परिसरातील संपूर्ण वातावरणच...\nलष्करी जवानांच्या पॅराशूटची चित्तथरारक प्रात्यक्षिके (व्हिडिओ)\nवरवंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली. पॅराशूटच्या उड्डाणाच्या प्रात्यक्षिकांचा हा क्षण हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतुहलतेने न्याहळत डोळ्यांत साठविला. अन्‌ सर्वांनी टाळ्याच्या कडकडात व...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या \"पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले, मॅरेथॉनमध्ये ते...\nकालेश्‍वर दर्शनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू\nसिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातील तीर्थक्षेत्र कालेश्‍वर येथे दर्शनासाठी गेलेल्या तीन मित्रांचा गोदावरी नदीत अंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनिल दशरथ कुळमेथे (वय 29, पोलिस शिपाई), महेंद्र मारोती पोरेटे (24), रोहित कडते (21,...\nजगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला\nहैद्राबाद- वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर आज चाकू हल्ला झाला आहे. या हल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणमच्या विमानतळावर त्यांच्यावर अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची...\nलग्नास नकार दिल्याने तरुणीची मॉर्फिंगद्वारे बदनामी\nनवी मुंबई - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने नात्यातील तरुणीचे छायाचित्र मॉर्फिंग करून तिची बदनामी केली. प्रकाश देवकटे (21) असे या तरुणाचे नाव आहे. नेरूळ पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी नेरूळमध्ये राहत असून इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. सांगलीत राहणारा...\nसामाजिक समस्यांवर देखाव्यांतून भाष्य\nपुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत....\nसुळे यांच्याकडून विकासाचा आढावा\nहिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. १०) हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करून येथील वाहतुकीतील बदल, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्‍न व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. प्रलंबित रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी...\nसेल्फी काढण्याच्या नादात कुटूंब गेले वाहून\nसंग्रामपूर (बुलढाणा) : सेल्फी काढण्याचे नादात खिरोडा पूर्णेच्या पात्रात मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना आज 22 ऑगस्टचे सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार आज (ता. 22) सायंकाळी राजेश चव्हाण बायको-मुलासह खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान...\nखडकवासला - धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्या ठिकाणी जीव धोक्‍यात घालून पाण्याजवळ जाणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी अटकाव करण्याची गरज आहे. खडकवासला धरणातून पहाटे १४ हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. शुक्रवारी पारशी नववर्षाची सुटी असल्याने मुठा नदीच्या पुलावर गर्दी झाली होती. पर्यटक...\nपुणे - वेळ शुक्रवारी सकाळी साडे अकराची... पोलिस आयुक्तालयाच्या आवारात अचानक एकच गलका झाला... ‘अरे तो आला’, ‘मला त्याच्याबरोबर सेल्फी काढायचीयं’ असे म्हणत खाकी वर्दीतील चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. होय, ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ अमीर खानबरोबर एक सेल्फी घेण्यासाठी...\nतरुणांची स्टंटबाजी वाहनचालकांच्या जीवावर\nसोलापूर : विजयपूर रस्ता परिसरातील गणेश निर्मिती विहार परिसरात काल (शुक्रवारी) रात्री झालेल्या अपघातात महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील क्षीरसागर, उपअभियंता विजय राठोड जमखी झाले. यातील क्षीरसागर यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गतीरोधकांवर तरुण वाहनचालकांकडून स्टंटबाजीचे प्रकार होत...\nकासारसाईच्या भिंतीवर सेल्फीसाठी अट्टहास\nसोमाटणे - पावसाला सुरवात झाल्यानंतर हौशी पर्यटकांचा ओढा कासारसाई धरणाकडे वाढला आहे. दर गुरुवारी व रविवार वीकएंडला येथे पर्यटकांची गर्दी होते. मात्र, धरणाच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुण जात आहेत. ही सेल्फी त्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. सेल्फीच्या...\nसहस्रकुंड धबधब्याजवळ सेल्फीला बंदी\nनांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. याठिकाणी काही अनुचित किंवा दुर्घटना घडू नये याची काळजी व खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या धबधब्याजवळ सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळी पावसाळा सुरू होताच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&page=1&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&%3Bpage=2", "date_download": "2019-06-15T21:33:02Z", "digest": "sha1:JM3IUURNHKVCEZ7DKLYSCS3GG76ILGB6", "length": 28594, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 2 | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (215) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (9) Apply अॅग्रो filter\nसंपादकिय (9) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nसुधीर मुनगंटीवार (392) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमहाराष्ट्र (140) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (129) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (112) Apply देवेंद्र फडणवीस filter\nअर्थसंकल्प (73) Apply अर्थसंकल्प filter\nकर्जमाफी (50) Apply कर्जमाफी filter\nचंद्रकांत पाटील (49) Apply चंद्रकांत पाटील filter\nपर्यावरण (36) Apply पर्यावरण filter\nविनोद तावडे (32) Apply विनोद तावडे filter\nचंद्रपूर (31) Apply चंद्रपूर filter\nमंत्रालय (31) Apply मंत्रालय filter\nउद्धव ठाकरे (29) Apply उद्धव ठाकरे filter\nजिल्हा परिषद (29) Apply जिल्हा परिषद filter\nदीपक केसरकर (28) Apply दीपक केसरकर filter\nअधिवेशन (25) Apply अधिवेशन filter\nपंकजा मुंडे (24) Apply पंकजा मुंडे filter\nप्रशासन (24) Apply प्रशासन filter\nमुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...\nराज्यात 245 वाघांच्या गर्जना\nगणनेनंतरची आकडेवारी प्रसिद्ध; संख्या वाढली मुंबई - देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने वाघांच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत...\nमहाराष्ट्र : जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची...\nभाजपच्या जिल्हा शाखा दुष्काळाचा आढावा घेणार\nमुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...\nबोंगिरवार म्हणजे स्वतंत्र ‘पॅटर्न’ - फडणवीस\nमुं��ई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...\nवृक्षारोपणाची कोटींची उड्डाणे; पण जगवायची कशी\nतापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...\nपिण्याच्या पाण्याच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ - चंद्रकांत पाटील\nमुंबई - सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...\nचंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...\nvidhansabha 2019 : चंद्रपुरात युतीच्या वर्चस्वाला मिळू शकते आव्हान\nमतदारसंघात तसे पाहिले, तर विधानसभेच्या सर्व जागा भाजप आणि शिवसेनेकडे आहेत; पण लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकालानंतर कदाचित त्यांचा हुरूप वाढू शकतो. लोकसभा निवडणूक निकालाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होईल, असा...\nloksabha 2019 : 'अच्छे दिनमुळे पाच वर्षात तरूण सोयरिकीला देखील मुकले' - धनंजय मुंडे\nलोकसभा 2019 निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दि�� येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील मिळाली नाही,'...\nताडोबाच्या जंगलात वाघिणीची शिकार\nचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमधील खातोडा गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली या वाघिणीचा...\nloksabha 2019 : युतीचे उमेदवार 'डेंजर झोन'मध्ये\nमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा \"डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...\nबांबू लागवडीतून दिला वयाच्या 65 व्या वर्षी सकारात्मक शेतीचा संदेश\nसंग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...\nloksabha 2019 : भाजपच्या हजार सभा\nमुंबई - भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून, आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांत प्रचाराचा जोरदार धडाका उडणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह प्रमुख...\nबहुजनांचे नेतृत्व संपविण्याचे कारस्थान - शिवसंग्राम\nजिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी...\nभाजपमध्ये काही \"चौकीदार', काही बेखबर\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"मै भ��� चौकीदार' या अभियानाचा बिगुल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटच्या नावापुढे \"चौकीदार' लावले. सोशल मीडियावर या अभियानाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आणि त्यावर ट्रोलिंगही झाले. नागपूर शहर भाजपचे काही नेतेदेखील \"चौकीदार' झाले,...\nसंजय गांधी निराधार योजनेचे रखडले अनुदान\nचुंचाळे, (ता. यावल) : संजय गांधी निराधार योजनेंर्तगत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे निराधार नागरिक व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधित अनुदान तत्काळ खात्यांमध्ये जमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. निराधार...\nloksabha 2019 : युतीला घाबरून विरोधक पळाले - मुख्यमंत्री\nअमरावती - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली भाजप-शिवसेनेची युती भविष्यातही अभेद्य राहील. युती झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी पडले असून, विरोधकांनी रिंगणातून माघार घेणे सुरू केले आहे. ही युती सत्तेसाठी नसून हिंदुत्व व राष्ट्रीयत्वासाठी आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना...\nloksabha 2019 : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार\nमुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...\nउधाण नुकसान भरपाई मिळणार\nमालवण - समुद्राच्या उधाणामुळे शेतपीकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती; मात्र खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2019-06-15T21:39:11Z", "digest": "sha1:LGWXPAX3DW266CAZ4BZBQHSRMH5TFYTN", "length": 5954, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुरू गोविंदसिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nश्री गुरु गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरु' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब चे संकलन आणि लिखाण केले. गुरु गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरु मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरु ग्रंथ साहिब लाच आपला गुरु माना). नांदेड शहरात गुरु गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेड ला शिखांची काशी असे म्हटले जाते.\nगुरु तेगबहादूर गुरू गोविंदसिंह\nगुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)\nइ.स. १६६६ मधील जन्म\nइ.स. १७०८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१८ रोजी ०२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-06-15T21:11:15Z", "digest": "sha1:V3N44SUM2GO7SH27B7L5QEXOFNSLMBGN", "length": 6572, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुर्की भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nतुर्की भाषा याच्याशी गल्लत करू नका.\nतुर्की भाषांचा राजकीय पातळीवर वापर करणारे देश व स्वायत्त प्रदेश\nतुर्की भाषासमूह हा तुर्की वंशाच्या लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या ३५ भाषांचा समूह आहे. ह्या भाषा पूर्व युरोप, मध्य आशिया, भूमध्य, सायबेरिया व पश्चिम चीन इत्यादी प्रदेशांमध्ये वापरल्या जातात. जगात एकूण २.५ कोटी तुर्की भाषिक लोक आहेत.\nतुर्की समूहामधील भाषिकांची भाषेनुसार टक्केवारी\nखालील भाषा तुर्की भाषासमूहामध्ये गणल्या जातात:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑक्टोबर २०१३ रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:39:39Z", "digest": "sha1:IH443JWWLYKBHME6X7WVLFUAO26UTOSD", "length": 10982, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यूट्रॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nगुरुत्वाकर्षण, सशक्त अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया\n१.६७४९२७२९(२८)×१०-२७ kg १.००८६६४९१५६(६) u\nअणूमधील एक मूलभूत कण. याचा विद्युत प्रभार ० (शून्य) मानला जातो. सर्व प्राणु यांना एकत्र ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रत���ध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nमूलकण व त्यांचे गट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0,_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:36:03Z", "digest": "sha1:37ET2Q23E3Z4KLWPKDILN6FR2P7WYFRM", "length": 7608, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक - विकिपीडिया", "raw_content": "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार \"महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८\"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात[१].\nसध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे डॉ. अरुण जामकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.\n^ \"अधिकृत संकेतस्थळ\" (इंग्लिश मजकूर).\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nकविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nअजिंक्य डी.वाय. पाटिल विद्यापीठ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०१७ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2019-06-15T20:54:48Z", "digest": "sha1:D5G3GA7AX2WBROZXVIIR6OGR52HE2M5S", "length": 188598, "nlines": 521, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सद्य घटना/एप्रिल २००८ - विकिपीडिया", "raw_content": "\nर सो मं बु गु शु श र सो मं बु गु शु श र सो मं बु गु शु श र सो मं बु गु शु श र सो मं बु गु शु श\n<< १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० >>\nप्रेस सर्व्हीसेस ऑफ इंडिया • हिन्दुस्थान समाचार • महाराष्ट्र टाइम्स • सकाळ • लोकसत्ता • लोकमत • देशोन्नती • पुढारी • सामना • दैनिक केसरी • तरूण भारत\nटाइम्स ऑफ इंडीया �� इंडीयन एक्सप्रेस • द हिंदू • टेलेग्राफ • डेक्कन हेराल्ड • हिंदुस्तान टाईम्स • रेडीफ • विकी न्युज • गुगल न्युज • याहू न्युज • बीबीसी न्युज\nबातमी देतांना दुवा देण्यास विसरू नका. दुवा नसलेल्या बातम्या काढून टाकल्या जातील.\nबातमी प्रकाशित करण्यासाठी {{बातमी}}चा उपयोग करा.\nआजचे छायाचित्र दि. १५ जून २०१९, शनिवार\nआरएसएस फीड · ईमेल मार्फत · इतर विशेष चित्रे\nशासनाकडून हवाय मराठीला न्याय\nराज्यातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये मराठीचा वापर करण्याबाबत सर्व स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार याबाबतीत हळुहळू प्रगती होते आहे. मात्र या प्रयत्नांना शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच यासाठी अत्यावश्‍यक सोयीसुविधा पुरविण्यासाठीही शासनाने वेगाने काम करण्याची आवश्‍यकता आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४८ नुसार उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांची भाषा इंग्रजी आहे. मात्र न्यायालयांच्या कामकाजाची भाषा बदलण्याचा हक्क संसदेला आहे. याच अनुच्छेदाच्या उपकलम २ नुसार राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने न्यायालयांच्या कामकाजाची भाषा बदलण्याचा हक्क राज्यपालांना आहे. वरील उपकलमाचा आधार घेऊन केरळ, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांनी तेथील भाषेतूनच त्यांच्या न्यायालयांचे कामकाज चालविले आहे. याच आधारे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आदेश काढून कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाची भाषा मराठी करावी, असे निवेदन मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेने राज्यपालांना मागीलवर्षी दिले आहे. ते अद्याप प्रलंबित आहे.\nव्याजदर वाढीची टांगती तलवार कायम\nदेशाच्या अर्थजगताला ग्रासलेल्या महागाईच्या साडेसातीवर काहीसा उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सीआरआरमध्ये पाव टक्‍क्‍याची वाढ करण्याचा निर्णय आजच्या वार्षिक पतधोरणात घेतला. अपेक्षेप्रमाणे रेपो दरात वाढ झाली नसली तरी सीआरआरच्या वाढत्या दरामुळे तमाम कर्जदारांवरील व्याजदर वाढीची टांगती तलवार कायम राहिली आहे. बॅंकेने चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणात राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा दर ८.५ टक्के तर चलनवाढीचा दर ५ ते ५.५ टक्के इतका निर्धारित केला आहे.\nहोर्डिंग्सच्या भाऊगर्दीत हरवला फाळकेंचा पुतळा\nदादरच्या हिंदमाता चित्रपटगृहासमोरच्या चौकात भा. रा. तांबे यांच्या \"जन पळभर म्हणतील हाय हाय...\" या काव्यपंक्तींची पुन्हा एकवार आठवण व्हावी, असा विदीर्ण प्रकार तिथे घडलाय. या चौकाच्या एका बाजूला विविध राजकीय पक्षांनी लावलेली काही पोस्टर्स आपले लक्ष वेधून घेतात. या होर्डिंग्सच्या भाऊगर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा हरवलाय. या पुतळ्याकडे फक्त राज्य शासनच नव्हे; तर चित्रपटसृष्टीनेही पाठ फिरवलीय. दादासाहेब फाळकेंची उद्या (ता. ३०) १३८ वी जयंती. ज्या व्यक्तीने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्या व्यक्तीचे अवघे दोनच पुतळे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. पूर्वीच्या काळात दादर भागात स्टुडिओंची अधिक संख्या होती. म्हणून हिंदमाता चित्रपटगृहासमोर १९७० मध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हापासून आजतागायत या पुतळ्याकडे दुर्लक्ष झालेय.\nविद्यार्थ्याला मारहाणीच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियात भारतीयांचे आंदोलन\nअर्धवेळ टॅक्‍सी चालवणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याला प्रवाशाने बेदम मारहाण केल्याबद्दल येथील भारतीय टॅक्‍सीचालकांनी बुधवारी आंदोलन केले. या प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरात लवकर कडक शिक्षा न झाल्यास येथील विमानतळ बंद पाडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. मारहाण झाल्यानंतर तो विद्यार्थी तब्बल दोन तास त्याच ठिकाणी पडून होता. त्याला कोणीही रुग्णालयात दाखल केले नाही. यावरून भारतीय टॅक्‍सीचालक चिडलेले आहेत. वर्णद्वेषाचाच हा प्रकार असल्याचे टॅक्‍सीचालकांचे म्हणणे आहे.\n\"पीएसएलव्ही सी ९च्या यशामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश बाजारपेठेत भारताचे महत्त्व वाढणार असून, अनेक देशांची मागणी पाहता लवकरच अशा मोहिमांची संख्या वाढवण्यात येणार आहे\" असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. जी. माधवन नायर यांनी केले. दरम्यान, आता पूर्ण लक्ष चांद्रयानावर केंद्रित करणार असल्याचे पीएसएलव्हीचे प्रकल्प संचालक डॉ. जॉर्ज कोशी यांनी सांगितले. दहा उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nथप्पड पडली तीन कोटी रुपयांना\nश्रीशांतला थप्पड मारल्याप्रकरणी हरभजनला दोषी ठरवले गेले असून, सामनाधिकारी फारुख इंजिनिअर यांनी त्याला ११ आयपीएल सामन्यांची बंदी ठोकली आहे. भज्जीने चूक कबूल करून साश्रुनयनांनी माफी मागितली. त्याला पश्‍चात्ताप झाल्याचे मुंबई इंडियन्सच्य��� सूत्रांनी सांगितले. दरम्यान मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनाही दंड झाला. प्रसंगावर ताबा ठेवणे शक्‍य असून काहीच केले नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. एकंदरीत पाच सेकंदाचा मूर्खपणा हरभजनला ३ कोटी रुपये आणि ११ सामन्यांच्या बंदीला पडला.\nऑलिंपिक संघटनेकडून हॉकी महासंघ बरखास्त\nभारतीय हॉकी महासंघावरील के. पी. एस. गिल यांचा दीड दशकांचा दहशतवाद अखेर संपुष्टात आला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेने संपूर्ण हॉकी महासंघच बरखास्त केला आहे. महासंघाचे सरचिटणीस के. ज्योतिकुमारन स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना सापडल्यामुळे हॉकीच नव्हे, तर संपूर्ण क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली होती. संसदेपर्यंत याचे पडसाद उमटले होते. या पार्श्‍वभूमीवर ऑलिंपिक संघटनेने आज दिल्लीत कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलाविली होती. प्रदीर्घ चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.\nचिमणराव आणि गुंड्याभाऊ पुन्हा येणार\nसुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांच्या गाजलेल्या कथांवर बेतलेल्या आणि एकेकाळी गाजलेल्या \"चिमणराव आणि गुंड्याभाऊ\" या मालिकेचे लवकरच पुनरागमन होणार आहे. \"चिवचिवाट\" असे तिचे नवीन नाव आहे. प्रदीप पटवर्धन या मालिकेत चिमणरावांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.\nपुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येणार्‍या सहा उड्डाणपुलांच्या विरोधात आज विविध पर्यावरणवादी; तसेच स्वयंसेवी संस्थांनी निदर्शने केली. हे उड्डाणपूल उभारण्यासाठी विविध सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या येत्या बैठकीत निर्णयासाठी येणार आहे. पर्यावरणवादी संघटनांच्या प्रतिनिधींनी या बाबत आज महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्‍याम देशपांडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.\nवृत्तपत्रांच्या निर्मितीमध्ये निम्म्याहून अधिक वाटा असलेल्या न्यूजप्रिंटच्या किमती गगनाला भिडल्याने वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक अस्थैर्याचे सावट घोंघावत आहे. छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांचे कंबरडेच मोडणार्‍या या दरवाढीतून सावरण्यासाठी वृत्तपत्रांची विक्री किंमत वाढविण्याबरोबरच जाहिरातींचे दरही वाढविणे अपरिहार्य झाले आहे, असे सांगण्यात येत आहे. भारतात प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि चीनमधून न्यूजप्रिंट आयात केली जात���. बीजिंग ऑलिंपिक लक्षात घेऊन, चीनने न्यूजप्रिंटच्या निर्यातीवरील प्रोत्साहने कमी केली आहेत, तर उत्तर अमेरिकेतील अनेक उत्पादकांनी जाणीवपूर्वक उत्पादनाला कात्री लावली आहे. त्यातच पाच-सहा बड्या स्पर्धक कंपन्यांनी हातमिळवणी केल्यामुळे हा व्यवसाय त्यांच्या हाती केंद्रित झाला आहे. परिणामी, कृत्रिम टंचाई निर्माण होऊन न्यूजप्रिंटच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.\nउपग्रह प्रक्षेपणात भारताचा विक्रम\nपीएसएलव्ही सी-९ चे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजून २३ मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. एकाच वेळी दहा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा विक्रम भारताने या मोहिमेद्वारे केला आहे. पीएसएलव्ही सी-९ च्या उड्डाणाद्वारे ६९० किलोचा भारतीय दूरसंवेदन उपग्रह कार्टोसॅट-२ ए, ८३ किलो वजनाचा इंडियन मिनी सॅटेलाईट (आयएमएस) आणि एकूण ५० किलो वजनाच्या आठ छोटेखानी परदेशी उपग्रहांचे (नॅनो सॅटेलाइट) प्रक्षेपण होणार आहे. एकाच मोहिमेत दहा उपग्रहांचे पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपणाची ही भारतातीलच नव्हे तर जगातील पहिलीच मोहीम आहे. ही मोहीम यशस्वी करून भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती अधोरेखीत केली आहे.\nतालिबानचा हल्ला; करझई चौथ्यांदा बचावले\nतालिबानच्या दहशतवाद्यांनी आज केलेल्या रॉकेटच्या हल्ल्यातून अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई; तसेच काही विदेशी अधिकारी थोडक्‍यात बचावले. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबारही केला. हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन संसद सदस्यांसह अनेक जण जखमी झाले. सुरक्षारक्षकांनी करझई यांना सुरक्षित स्थळी हलविले; मात्र नंतर त्यांनी सर्व दिशांनी गोळीबार केल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये अल्पसंख्याकांच्या एका नेत्याचा समावेश आहे. तसेच, दहा वर्षांच्या एका मुलालाही प्राण गमवावे लागले.\nरामदास आठवले लखनौत तीन तास स्थानबद्ध\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) सुवर्णमहोत्सवानिमित्त आज लखनौत येथे घेण्यात येणार्‍या मेळाव्यास परवानगी नाकारत पक्षाचे अध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांना विश्रामगृहात तीन तास स्थानबद्ध करण्यात आले तर, एक हजारावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकाराबाबत आठवले यांनी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्री मायावती य��ंच्यावर जोरदार टीका केली असून, येत्या ५ मे रोजी मायावतींच्या निषेधार्थ राज्यभरात विरोध दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. रिपाइंच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत.\nशिक्षणाच्या निधीला भ्रष्टाचाराचा पाझर\nसर्वशिक्षा अभियानाच्या नावाने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात गैरव्यवहारांचा बुजबुजाट झाल्याचे विदारक चित्र विधिमंडळाच्या अधिवेशनातूनच समोर आले आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मिळणारा निधी ग्रामीण भागात पोचेपर्यंत अनेक ठिकाणी झिरपत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपक्रमातून शिक्षणव्यवस्थेला आधार मिळणे अपेक्षित असताना अनुदानित शाळा दिवसेंदिवस खंगतच चालल्या असून, विनाअनुदानित शिक्षण क्षेत्र फोफावत असल्याने या योजनेचा प्रामाणिक आढावा घेण्याची मागणीही शिक्षणक्षेत्रातून होत आहे.\nमुळा-मुठा, गोदावरी सर्वाधिक प्रदूषित\nदेशातील नद्यांची जीवनवाहिनी ही ओळख आता झपाट्याने मागे पडते आहे. गंगा-यमुना-गोदावरी या नद्या आणिब्रह्मपुत्रा किंवा नर्मदेसारख्या नद्यादेखील त्याला अपवाद नाहीत. धार्मिक, विकासात्मक अशा विविध कारणांच्या आडून माणसाने नद्यांचा श्‍वास गुदमरून टाकल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे ताज्या राष्ट्रीय पाहणी अहवालावरून दिसून आले आहे. देशातील तब्बल ७१ नदीपात्रं सर्वांत प्रदूषित असून, त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक १६ पात्रांचा समावेश आहे. यातही गोदावरी आणि मुळा-मुठा या नद्या सर्वांत प्रदूषित झाल्याचे हा अहवाल सांगतो. गोदावरी नदी तर महाराष्ट्र व आंध्र या दोन्ही राज्यांत भयानक प्रदूषित झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.\nशीघ्रकोपी ऑफस्पिनर हरभजनसिंग याने वादग्रस्त कारकिर्दीत गैरवर्तनाचा कळस गाठला. पंजाबविरुद्ध आयपीएलमध्ये हरल्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी संघातील देशबांधव एस. श्रीशांत याच्यावर हल्ला केला. यामुळे हरभजनला मुंबई संघातून निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर आणखी गंभीर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. काल मोहालीतील सामन्यानंतर पीसीए स्टेडिअमवर हा प्रकार घडला.\nशेतकर्‍यांच्या अडचणींचाही विचार करा\n\"बुद्धिजीवी वर्गाने अन्नधान्याच्या महागाईवर मतप्रदर्शन करताना, शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच शेतकरी अडचणीत आहे, हे देखील लक्षात ठेवावे. महागाई रोखावीच लागेल; मात्र त्याच वेळी शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळण्याची दक्षता घ्यावी लागेल. अन्यथा शेतकरी अन्य पिकांकडे वळतील आणि अन्नधान्याचे भाव आणखी वाढतील,\" असा इशारा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.\nभर उन्हात रस्त्यांवरील दिव्यांचा लखलखाट\nभारनियमनाचा प्रश्‍न ऐरणीवर असताना रस्त्यावरील दिवे भर दिवसा सुरू असण्याचे प्रकार पुणे शहरात घडत आहेत. दिव्यांची उघड-झाप नियंत्रित करणार्‍या यंत्रणेतील दुरुस्तीसाठी काही काळ दिवे सुरू ठेवावे लागत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात भर बारा वाजताही महापालिका रस्त्यावर उजेड पाडत असल्याचे नागरीकांनी निदर्शनास आणून दिले.\nराजकीय दुर्लक्षामुळे सोन्याच्या कोलारवर अवकळा\nगेल्या सुमारे सव्वाशे वर्षांत देशाला तब्बल ८५० टनांहून अधिक सोने देणारे कोलारचे खाणकामगार सध्या मात्र विपन्नावस्थेत आहेत. त्यामुळे एकेकाळी सोन्याची झळाळी मिरविणार्‍या \"कोलार गोल्ड फील्ड्‌स\"ला (केजीएफ) आता अवकळा आली आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असलेले कर्नाटकातील हे छोटेखानी शहर जगाच्या नकाशावर आले ते येथील सोन्याच्या खाणीमुळे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना येथील सोन्याचा शोध लागला आणि त्यांनी खाणी सुरू केल्या. स्वातंत्र्यानंतर या खाणी प्रथम म्हैसूर आणि नंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आल्या. देशातील अन्य सार्वजनिक उद्योगांबाबत कमी - अधिक प्रमाणात जे झाले तेच या खाणीचेही झाले. खाणीतून ११ हजार फूट खोलवर जात सोने काढणारी भारत गोल्ड माईन्स लिमिटेड (बीजीएमएल) ही कंपनी आजारी पडली अन्‌ नंतर आचके देत बंद पडली. या घटनेला सहा वर्षे झाली; पण केजीएफ या धक्‍क्‍यातून अद्याप सावरलेली नाही.\nनेपाळमध्ये राजाचे अधिकार रद्द करण्यावर शिक्कामोर्तब\nनेपाळ हा धर्मनिरपेक्ष देश असून, राजाचे सर्व अधिकार रद्द केल्याची; तसेच देशाचे लष्कर संसदेच्या नियंत्रणाखाली आणल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी प्रतिनिधी सभेत करण्यात आली होती. या निर्णयावर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. संसदेच्या या निर्णयाला आव्हान देणार्‍या दोन स्वतंत्र याचिकांवर निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्याचे वृत्त द हिमालयन टाइम्सने आज न्यायालयातील अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे.\nप्रकाशझोतातील सामन्यांचा भारनियमनावर भार नाही\nवीज टंचाईमुळे संपूर्ण राज्य भारनियमनाच्या चटक्‍याने होरपळून निघत असताना उद्यापासून नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने सुरू होत आहेत; परंतु संयोजकांनी भारनियमनावर कोणताही भार टाकलेला नाही, स्टेडियममधील संपूर्ण वीज ते जनरेटरद्वारे उपलब्ध करणार आहेत. भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या विजेवर प्रकाशझोतातील सामने खेळविण्याची \"ऐश\" राज्याला परवडणारी नाही. हे लक्षात घेऊन डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येणार्‍या प्रकाशझोतातील सर्व सामन्यांना जनरेटरचा बॅकअप देण्यात येणार आहे.\nपुणे पॅटर्न आता कांजूरमार्ग ते ठाणे या परिसरात राबविण्यात येणार आहे. या शून्य भारनियमन उपक्रमामुळे ग्राहकांच्या बिलात ८ ते १० टक्के वाढ होणार असली तरी भारनियमनातून नागरिकांची मुक्तता होणार आहे. याबाबत वीज नियामक आयोगापुढील सुनावणी २ मे रोजी होणार असून, त्यानंतरच हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती टिसा वीज समितीचे प्रमुख डॉ. अशोक पेंडसे यांनी आज येथे दिली.\nचालकांचे वर्तन ही विसंगतीवरील प्रतिक्रिया\nअवघ्या सहा महिन्यांपूर्वी ज्योतिकुमारी चौधरी या बीपीओमध्ये काम करणार्‍या युवतीवर हल्ला करणारा कॅबचालक होता; त्याचप्रमाणे २००५ बंगळूर येथील बीपीओमधील महिलेवर बलात्कार करणाराही कॅबचालकच. यामुळे महिला कर्मचार्‍यांना कॅबमधील वाहतुकीदरम्यान सुरक्षारक्षक द्यावा, या मागणीने जोर धरला. मात्र, यात केवळ कॅबचालकच दोषी नसून, पोलिसांच्या समितीसमोर त्यांनी मांडलेल्या मतांमुळे नाण्याची दुसरी बाजू स्पष्ट झाली. कॅबऐवजी अधिक आसनक्षमतेच्या मिनीबस वापरल्या जाव्यात, अशी सूचना त्या वेळी केली होती, तरीही कॅबची सवय आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली कर्मचारी आणि त्यांच्या पालकांनीही मिनीबसचा पर्याय नाकारला. मुलीला घ्यायला आणि सोडायला आमच्या दारात कारच आली पाहिजे, असा अवाजवी आग्रहही अनेक पालकांनी धरला.\nसौम्य धोरणाचा सरबजितला फायदा शक्‍य\nपाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांची वाढती संख्या, त्या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा अहवाल आणि नव्या सरकारचे सौम्य धोरण या सार्‍याचा परिणाम म्हणून अनेक कैद्यांच्या फाशीचे रूपांतर जन्मठेपेत करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या संदर्भात अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने अहवाल तयार केला असून, त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास भारतीय नागरिक सरबजितसिंग हाच पहिला \"लाभार्थी\" ठरण्याची शक्‍यता आहे.\nकथ्थक नृत्याला कार्पोरेट जगात स्थान देण्याचा प्रयत्न\nपुण्यतल्या कथ्थक नृत्यात करियर करण्याची जिद्द बाळगणार्‍या शर्वरी जमेनिस यांना यंदाचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नावाने दिला जाणारा \"युवा पुरस्कार\" जाहीर झाला आहे. याच महिन्याच्या २९ तारखेला दिल्लीत तो समारंभपूर्वक दिला जाईल. आजच्या कार्पोरेट जगतात कथ्थक नृत्याला वेगळे स्थान देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नवे मार्ग शोधून पारंपारिक नृत्याला दर्जेदार करणे हाच शर्वरी जेमिनीस यांचा ध्यास राहणार आहे.\nमहावितरण वर्षभराची वीज खरेदी करणार\nतात्पुरत्या वीज खरेदीबरोबरच येत्या एक ऑक्‍टोबरपासून जून २००९ पर्यंत पुण्यासाठी वीज खरेदी करण्यासाठी महावितरणने निविदा मागविल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना पुढील वर्षभर दिलासा मिळणार आहे, तसेच अखंडित वीजपुरवठ्याचा दरही कमी होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.\nसचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. किंग्ज इलेव्हन पंजाबने घरच्या मैदानावर मुंबईला ६६ धावांनी हरवून पहिला विजय नोंदविला. पीसीए स्टेडियमवरील ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. मुंबईप्रमाणेच पंजाबनेही पहिले दोन सामने गमावले होते. किंग्जने १८२ धावांचे संघर्षपूर्ण आव्हान उभे केले. मुंबईला ९ बाद ११६ एवढीच मजल मारता आली.\nभारताशी मैत्री करार माओवादी रद्द करणार\n\"भारत-नेपाळ यांच्यातील १९५० चा शांतता आणि मैत्री करार असमानतेवर आधारित असल्याने तो रद्द करून नव्या परिस्थितीत योग्य असा करार केला जाईल\". असे नेपाळचे माओवादी नेते प्रचंड यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. दोन्ही देशांतील लोक नोकरी किंवा अन्य कारणांसाठी एकमेकांच्या देशांमध्ये मुक्तपणे वावर करू शकतील आणि निवास करू शकतील, असे महत्त्वपूर्ण कलम या करारात आहे. हे कलम दोन्ही देशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्या परिस्थितीत अधिक संवेदनशील बनले आहे. अर्थात हा करार रद्द करण्याचे कलमही त्याच्या मसुद्यात आहे, त्यानुसारच हा करार रद्द करण्यात येईल.\nसुरक्षा बीपीओतील - सिक्‍युरिटी सेन्सिटायझेशन समिती स्थापन\nआयटी आणि बीपीओतील महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सेंटर फॉर पोलिस रिसर्च अंतर्गत \"सिक्‍युरिटी सेन्सिटायझेशन समिती\" स्थापन केली आहे. त्या समितीच्या प्राथमिक निष्कर्षांमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. वैयक्तिक, गोपनीय माहिती आणि पायाभूत सुविधांचे संरक्षण होते की नाही याची पाहणी करणे; तसेच आयटी-बीपीओ क्षेत्रासाठी धोरणनिश्‍चिती करणे व त्याची अंमलबजावणी सक्तीची करणे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी समितीला मार्गदर्शन केले असून, गुन्हे अन्वेषण विभागातील अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी पुढाकार घेतला आहे.\nसरबजितची कुटुंबीयांशी १८ वर्षांनी भेट\nसुमारे दोन दशकांनंतर सरबजितला त्याचे कुटुंबीय भेटले आणि लाहोरच्या कोट लखपत कारागृहातील काळकोठडीलाही पाझर फुटला. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात १९९० मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांतील कथित सहभागाबद्दल सरबजितसिंगला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तो निर्दोष असल्याचा कुटुंबीयांचा दावा असून, त्याला माफी मिळण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. सरबजितला भेटण्यासाठी कुटुंबीयांना खास व्हिसा मिळाल्यानंतर त्यांनी काल पाकिस्तानात प्रवेश केला. गृह खात्याने परवानगी दिल्यानंतर त्यांनी आज स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता सरबजितची भेट घेतली.\n९५ हजार रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार - अर्थमंत्री\nराज्य शासनाच्या सेवेतील ९५ हजार रिक्त पदे येत्या सहा महिन्यांत भरली जातील, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत जाहीर केले. त्याचबरोबर खासगी उद्योगांत ८० टक्के स्थानिकांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, या धोरणाची सक्तीने अंमलबजावणी केली जाईल. सरकारी कार्यालये व दुय्यम न्यायालयांमध्ये शंभर टक्के मराठीचा वापर झाला पाहिजे आणि दुकानापासून विमानतळापर्यंत ���र्व उद्योग, व्यवसायांच्या कार्यालयांचे फलक मराठीतून लिहिले गेले पाहिजेत, असे आदेश काढले जातील, अशा घोषणाही त्यांनी केल्या.\nगो मुंबई कार्ड योजनेचे उद्‌घाटन\nतिकीट खिडक्‍यांसमोरील रांगा कमी करण्यासाठी गो मुंबई कार्ड योजनेचे आज मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक सौम्या राघवन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मात्र सध्या या कार्डाची सुविधा केवळ हार्बर आणि मध्य रेल्वेपुरतीच मर्यादित राहणार असून, बेस्टच्या तिकिटासाठी ही योजना लागू होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे.\nदादा कोंडके गौरव पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nदादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा गौरव पुरस्कार या वर्षी पार्श्‍वगायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजता नवीन पनवेल येथील महात्मा स्कूल ऑफ ऍकॅडमी स्पोर्टस्‌ येथे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.\nव्हॅट, उपकर कमी करा\nचलनवाढीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने राज्यांनी मूल्यवर्धित कर (व्हॅल्यू ऍडेड टॅक्‍स - व्हॅट); तसेच शेतीमालावरील स्थानिक बाजार उपकर कमी करावेत, अशी सूचना केंद्र सरकार राज्यांना करणार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज सांगितले. या संदर्भात आपण सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nब्लेअर विनातिकीट प्रवास करतात तेव्हा...\nटोनी ब्लेअर... ब्रिटनचे माजी पंतप्रधान... पद सोडल्यानंतर त्यांनी लक्षावधी रुपयांची कमाई केली आहे. पण आज ते रेल्वेत चक्क विनातिकीट प्रवास करताना आढळले आणि गाडीत खळबळ माजली. माजी पंतप्रधानांची लाज वाचविण्यासाठी सहप्रवाशाने त्यांचे तिकीट काढले आणि त्यांची सुटका केली.\nलैंगिक शिक्षणाबाबतच्या घोषणेला स्थगिती\nआगामी शैक्षणिक वर्षापासून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याबाबत शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केलेल्या घोषणेला आज विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी स्थगिती दिली. याबाबत शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार या सर्वांची एकत्रित समिती नेमून याविषयी निर्णय घ्यावा. तोपर��यंत यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले.\nअमेरिकेपेक्षा युरोप, आफ्रिकेला महत्त्व\nकाही वर्षांपूर्वी अमेरिका भारताचा सर्वांत मोठा आयातदार देश होता, मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने भारताची अमेरिकेला होणारी निर्यात घटली असून, ती आता युरोप आणि आफ्रिकेकडे अधिक वळली आहे. सरकारनेच ही कबुली आज राज्यसभेत दिली. अमेरिकेतील मंदीचे वातावरण आणि रुपया-डॉलर यांच्या विनिमयदरातील अभूतपूर्व चढ-उतार या कारणांनी भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २००६-०७ या कालावधीत २२.९ टक्‍क्‍यांनी घटली आहे.\nपेट्रोल आणि डिझेलवरील जकात कायम\nपुणेकरांना पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात उपलब्ध करून देण्याची संधी आज पुन्हा एकदा सर्व पक्षीय नगरसेवकांनी घालविली. पेट्रोल आणि डिझेलवरील जकात एक टक्‍क्‍यावर आणण्यासाठी दिलेली उपसूचना आज प्रशासनाच्या सांगण्यावरून कॉंग्रेस आणि भाजपने मागे घेत दोन टक्के जकात आकारण्यास मान्यता दिली.\nविकसकांकडून पालिकेला ३२० कोटींचा चुना\nमहापालिकेच्या पुनर्विकास योजनेंतर्गत अनेक विकसक आपल्या इमारती पूर्ण करून निघून गेले; पण त्यांनी अद्यापही पालिकेकडे भांडवली मूल्याचा भरणा न केल्यामुळे पालिकेचा सुमारे ३२० कोटी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्‍यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी आज पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांना याबाबत पत्र दिले असून, या थकबाकीदार बिल्डरांविरुद्ध तातडीने कारवाई करून कोट्यवधीचे भांडवली मूल्य वसूल करण्याची मागणी केली आहे.\nयापुढे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणार्‍यांकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. हे अधिवेशन संपताच तसा अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत केली.\nपरप्रांतीय न्यायाधीशांना मुंबई न्यायालयात आणू नका\nइतर राज्यांतील न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालय अथवा राज्यातील खंडपीठांमध्ये बदली करण्याच्या निर्णयाला नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने मंगळवारी तीव्र विरोध केला. आपल्या राज्यात परतण्याची तीव्र इच्छा सदर न्यायाधीशांना असल्याने ते न्यायदानात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या बदल्यांवर केंद्र शासन आणि सरन्यायाधीशांनी फेरविचार करावा, अशी माग���ी करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे.\nपुण्यातील टिळक रस्ता मृत्यूचा सापळा\nटिळक रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असतानाही या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याच रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा ही बाब अधोरेखित झाली आहे. आश्‍चर्य म्हणजे या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पोलिस चौकी असूनही या बंदीची ऐशीतैशी आहे हे विशेष.\nगवळीच्या हिटलिस्टवर नामांकित बिल्डर.\nबांधकाम व्यावसायिकाकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आमदार अरुण गवळी याचा लहान भाऊ विजय अहिरच्या घरातून पोलिसांना शहरात सुरू असलेल्या तीनशेहून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांची तसेच हे प्रकल्प उभारणार्‍या बांधकाम व्यवसायिकांची इत्यंभूत माहिती असलेली कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे शहरातील इतर नामांकित बिल्डर गवळी टोळीच्या हिटलिस्टवर असल्याची शक्‍यता पोलिस अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.\nदेशभर उष्णतेची लाट; २२ मृत्यू\nसंपूर्ण देशात उष्णतेची लाट आली असून, अनेक राज्यांमध्ये पारा चाळीस अंशांच्याही वर गेलेला आहे. ओरिसात उष्णतेची लाट आली असून, पारा ४५ अंशांच्या पुढे गेल्याने गेल्या काही दिवसांत राज्यात उष्माघाताने २२ जणांचा बळी गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्थांनी उन्हाळ्याची सुटी जाहीर करून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतमजुरांना केवळ सकाळीच शेतात काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.\nदेशातील सुमारे १४ कोटी गावे अंधारात\nदेशातील गावागावांत वीज पोचविण्याचा झेंडा घेऊन निघालेल्या सरकारच्या ऊर्जा खात्याला मिळालेल्या निधीचाही विनियोग पूर्णपणे करता येत नसल्याचे चित्र समोर आले आहे. देशातील १३ कोटी ८२ लाख ७१ हजार घरांपैकी तब्बल सात कोटी ८० लाख ९० हजार ८७४ गावे अजूनही अंधारात असल्याचे सरकारची आकडेवारी सांगते. मात्र, ऊर्जा खात्याला देण्यात येणार्‍या निधीत सातत्याने कपात होत आहे.\nचार्लस डार्विन यांची मूळ संशोधन कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध\nमाकडापासून माणूस निर्माण झाला, असा उत्क्रांतीचा खळबळजनक सिद्धांत विज्ञानजगतात मांडणारे विख्यात संशोधक सर चार्लस डार्विन यांची \"ओरिजिन ऑफ स्पिसिज\" या ग्रंथाची मूळ हस्तलिखीते आता जिज्ञासूंना संकेतस��थळावर पाहता येणार आहेत. केंब्रिज विद्यापीठातील ग्रंथालय विभागाने यासाठी २० हजार विविध वस्तू व ९० हजार प्रतिमांचा समावेश असलेले \"डार्विन ऑनलाईन.ऑर्ग.युके\" असे संकेतस्थळ तयार केले.\nअंटार्क्टिकातील संशोधन सहकार्यासह भारत]-चिली यांच्यात चार करार\nअंटार्क्टिकातील संशोधनसाठी सहकार्य करण्यासह चार महत्वाचे करार भारत आणि चिली यांच्यात मंगळवारी झाले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा दक्षिण अमेरिकेतील तीन देशांचा दौरा अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. मंगळवारी श्रीमती पाटील आणि चिलीच्या अध्यक्षा मिशेल बेकलेट यांच्यात वाटाघाटी झाल्या. त्यानंतर व्यापारवृद्धीसाठी विमान सेवेतील सहभाग (कोड शेअरिंग), अंटार्क्‍टिकातील संशोधन सहकार्य, क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्यविषयक चार करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.\nपैसे देतो सांगणार्‍या ’स्पॅम मेल’पासून सावधान\n\"हा ई-मेल शक्‍य तितक्‍या जणांना फॉरवर्ड करा, मग तुमच्या बँकेतील खात्यात विशिष्ट रक्कम जमा केली जाईल\" या आशयाचा मेल तुम्हाला कधी आला आहे का; समजा आतापर्यंत कधी आला नसेल आणि यापुढे आला, तर तो कोणालाही फॉरवर्ड करण्याआधी त्याची खातरजमा करून घ्या. अशा प्रकारे बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी \"ई- मेल ट्रॅकिंग सिस्टिम\" आजपर्यंत तरी अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे तुमच्या बॅंकेतील खात्यात पैसे जमा होण्याचा प्रश्‍नच उरत नाही. तुम्हाला फसवून काही तरी गंमतशीर काम करायला लावण्याचा हा प्रकार आहे. असे मेल एकमेकांना फॉरवर्ड करून काहीच मिळत नाही, उलट त्यामुळे इंटरनेटची बॅण्डविड्‌थ कमी होते. खुद्द मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबद्दल असा कोणताच ई-मेल कोणालाही पाठविलेला नसून, काही जण कंपनीच्या नावाखाली सामान्यांना फसवत असल्याचा खुलासा १९९९ मध्येच केला होता.\nअफगाणिस्तानात पुन्हा दोघा भारतीय कामगारांचे अपहरण\nदोघा भारतीय बांधकाम कामगार आणि एका टॅक्‍सीचालकाचे बंदूकधारी अपहरणकर्त्यांनी पश्‍चिम अफगाणिस्तानातून सोमवारी अपहरण केले. अपहरण करण्यात आलेले भारतीय कामगार काबूलकडे परतत होते. गेल्या काही दिवसांपासून बांधकाम क्षेत्राशी संबंधित भारतीयांच्या अपहरणाच्या घटना अफगाणिस्तानात वाढल्या आहेत.\nनगरला सापडली दुर्मिळ जाड शेपटीची पाल\nअहमदनगर येथील एमआयडीसी भागात दुर्मिळ अशी जाड शेपटीची पाल आढळून आली. या पालीच्या फक्त तीनच जाती भारतात आढळतात. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागातच ही पाल आढळून येते. एमआयडीसी भागातील जी. के. एन. कंपनीच्या रखवालदाराच्या केबिनबाहेर एक वेगळ्याच रंगाचा सरपटणारा प्राणी आढळला. त्यांनी त्यास साप समजून तातडीने सर्पमित्र सुनील सिद्दम यांना बोलाविले. सिद्दम आणि सर्पमित्र अमोल घोडके तेथे पोचल्यानंतर त्यांना हा प्राणी साप नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यास पकडून निसर्ग अभ्यासक मानद वन्यजीव रक्षक डॉ. सुधाकर कुर्‍हाडे यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्राणी म्हणजे जाड शेपटीची पाल असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले.\nएसटीची एसी सेवा तोट्याच्या मार्गावर\nएसटी महामंडळाच्या ताफ्यात या आठवड्यात वीस व्होल्वो आणि दहा किंगलाँग अशा तब्बल तीस वातानुकूलित बस दाखल होणार आहेत, परंतु अजूनही या गाड्यांच्या मार्गांबाबत आणि वेळापत्रकाबाबत काहीच अंमलबजावणी झालेली नसल्याने वातानुकूलित सेवेसंदर्भात महामंडळ अजूनही गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. वेळापत्रकातील त्रुटी आणि अपुरी प्रसिद्धी यामुळेच या गाड्या तोट्याच्या मार्गावर गेल्या, अशी चर्चा यानिमित्त रंगली आहे.\nभारनियमनाचा विळखा अवघ्या देशभर\nवीजटंचाईच्या झळा उन्हाळ्यात जास्त जाणवत आहेत. \"मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ बसत नसल्याने भारनियमन वाढवत आहोत\" अशी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची समजूत घालण्यात येत असली, तरी देशभरातच वीजटंचाईची समस्या आहे. \"एक वेळ जास्त बिल घ्या; पण सुरळीत वीज द्या\" असे ग्राहकांचे म्हणणे असले, तरी मुळात \"वीजनिर्मितीच्या आडातच नाही, तर पैसे देऊनही पोहर्‍यात येणार कुठून\" हाच खरा प्रश्‍न आहे.\nकर्जमाफीची व्याप्ती वाढविणे अशक्‍य\n\"देशातील टक्के शेतकरी लहान व मध्यम गटातील असल्याने केंद्र शासनाच्या हजार कोटी रुपयांच्या कर्जमुक्ती पॅकेजचा लाभ त्यांना निश्‍चितपणे मिळेल. मात्र यापलीकडे जाऊन कृषि कर्जमाफी किंवा अन्य नवीन जबाबदारी सरकार तूर्त घेणार नाही\" अशी स्पष्टोक्ती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी लोकसभेत केली. प्रश्‍नोत्तराच्या तासात सत्यनारायण जटिया यांनी विचारलेल्या प्रश्‍नावरील गुरुदास दासगुप्ता व प्रभुनाथसिंह यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्��नांना दिलेल्या उत्तरात श्री. पवार यांनी वरील वस्तुस्थिती स्पष्ट केली.\nनिवडणूक आचारसंहितेचा प्रसिद्धी संस्थांना आर्थिक फटका\nकेंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात वापरण्याच्या काही गोष्टींवर बंधने घातल्याने प्रसिद्धी संस्था आणि संबंधित घटकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांवरही प्रचार करताना कोणत्या साधनांचा वापर करायचा याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या बंधनाचे परिणाम स्पष्ट होतील.\nअग्नी-३ क्षेपणास्त्र चाचणी पुढे ढकला\nबिजू जनता दलाचे खासदार भ्रातृहारी महताब यांनी आज ओरिसाच्या समुद्रकिनार्‍याजवळ घेण्यात येणारी क्षेपणास्त्र चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ओरिसाच्या समुद्रकिनार्‍याजवळ कासवाच्या दुर्मिळ समजल्या जाणार्‍या जातीच्या प्रजननाचा काळ सध्या सुरू असल्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.\nमुंबई इंडियन्स मुंबईतच पराजित\nना आक्रमक फलंदाजीची मेजवानी, ना विजयाची भेट. वानखेडे स्टेडियमवर खच्चून गर्दी करणार्‍या मुंबईकर प्रेक्षकांच्या पदरी मुकेश अंबानीच्या मुंबई इंडियन्स संघाचा पराभव पाहण्याची वेळ आली. इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा बंगळूर रॉयल चॅलेंजर्सकडून पाच गडी राखून पराभव झाला.\nलाहोर कारागृहात आपल्या आयुष्यातील शेवटच्या घटकेची प्रतीक्षा करीत असलेल्या सरबजितसिंगसाठी आशेचा नवा किरण उगविला आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात फाशीची शिक्षा झालेल्यांची शिक्षा माफ करून जन्मठेपेत बदलविण्यात यावी, अशी विनंती केली आहे. रविवारी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाने सरबजितसिंगची फाशी टळण्याची आशा निर्माण झाली आहे.\nरशियात आला योगाला सुवर्णकाळ\nकम्युनिस्ट नेत्यांनी रशियातून पूर्वी हद्दपार केलेल्या भारतीय योगशास्त्राला पुढील महिन्यात क्रेमलिनमध्ये पुन्हा मानाचे स्थान मिळणार आहे. अध्यक्षपदी निवडून आलेले दिमित्री मेद्वेदेव यांनी पत्नी स्वेतलाना यांच्या आग्रहामुळे योगाभ्यास केला असून, हजारो रशियन जिज्ञासूंना योगाचा लाभ देण्याची त्यांची योजना आहे.\nडॉ. सरोजिनी बाबर यांचे निधन\nलोकसा��ित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ संशोधक आणि साहित्यिक डॉ. सरोजिनी बाबर (वय ८८) यांचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दीर्घ आजाराने झोपेत निधन झाले. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या मागे दोन भगिनी कुमुदिनी आणि शरदिनी आहेत. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nआयटीने दिला महापालिकेला दणका\nमाहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची महानगरी म्हणून स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करणार्‍या, नवी मुंबईचे पालकत्व भूषविणार्‍या नवी मुंबई महापालिकेस राज्य सरकारच्या आयटी पॉलिसीमुळे दर वर्षी सुमारे ३५ कोटी रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती हाती आली आहे. राज्यातील माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना सरकारने जकात, उपकरातून पूर्ण सूट, तर मालमत्ता कराची निवासी दराने आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या धोरणामुळे राज्यातील सर्वाधिक आयटी उद्योग असलेल्या नवी मुंबईला जोरदार फटका बसला असून सरकारच्या नव्या निर्णयाकडे महापालिकेतील धुरिणी डोळे लावून बसले आहेत.\nशाहीन-२ च्या चाचणीने भारताची शहरे पाकिस्तानच्या टप्प्यात\nलांब पल्ल्याच्या व अण्वस्त्रवाहू शाहीन-२ (हत्फ-६) या क्षेपणास्त्राची पाकिस्तानने आज यशस्वी चाचणी घेतली. भारतातील बहुतेक महत्त्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या नव्या सरकारने घेतलेली ही पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार आणि तीनही सेना दलप्रमुखांच्या संयुक्त समितीचे प्रमुख जनरल तारिक माजीद चाचणीच्या वेळी उपस्थित होते.\nनागरी सहकारी पतसंस्थांनी शेतीसाठी दिलेल्या कर्जाचाही कर्जमाफीत समावेश केला आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत ते म्हणाले, \"पाच एकरांच्या आतील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून, जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक, नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्थांतून शेती व शेतीपूरक उद्योगांना कर्जपुरवठा केलेल्यांचा कर्जमाफीत सहभाग होणार आहे. उपसा सिंचन योजनेतील जे पाच एकरांच्या आतील शेतकरी आहेत, त्यांचाही कर्जमाफीत समावेश असेल\".\nसरबजितची फाशी लांबविलेली नाही - अध्यक्षांच्या प्रवक्‍त्याचा खुलासा\nभारतीय नागरिक सरबजितसिंग याच्या फाशीची तारीख लांबविण्यात आली नसल्याचे पाकिस्तानने आज स्पष्ट केले. सरबजितसिंगची फाशीची शिक्षा रद्द करावी, असे आवाहन भारताने केल्यावर नव्या सरकारला सरबजितसिंगच्या शिक्षेबाबत विचार करता यावा म्हणून अध्यक्षांनी फाशीच्या शिक्षेला एक महिना स्थगिती दिली होती, असे अध्यक्षांचे प्रवक्ते निवृत्त मेजर जनरल रशीद कुरेशी यांनी संगितले. एआरवाय या दूरचित्रवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, सरबजितसिंगच्या शिक्षेची अंमलबजावणी एक महिना पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताचा कुरेशी यांनी इन्कार केला आहे.\nमाघारीसाठी हिलरींवर वाढता दबाव\nअमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणारे बराक ओबामा आणि हिलरी क्‍लिंटन यांच्यातील चुरशीच्या लढतीत ओबामा यांनी आघाडी घेतली असून, मंगळवारी पेनसिल्व्हेनिया राज्यातील प्रायमरीमध्ये खराब प्रदर्शन झाल्यास उमेदवारी मागे घेण्यासाठी हिलरी यांच्यावरील दबाव वाढण्याची शक्‍यता आहे.\nशंकरपूर ग्रामस्थांचे श्रमदानातून स्थानक\nश्रमदानातून रस्ते किंवा बंधारे होणे नवे नाही, पण मेडक जिल्ह्यातील शंकरपूरच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून चक्क रेल्वे स्थानक बांधले. रेल्वे अधिकार्‍यांनी केलेल्या \"सौजन्यपूर्ण दुर्लक्षा\"चा त्यात मोठा वाटा आहे. श्रमदानातून उभे राहणारे शंकरपूर हे देशातील पहिलेच रेल्वे स्थानक असेल.\nछत्तीसशे टन इलेक्‍ट्रॉनिक कचरा\nराष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने शहरात इलेक्‍ट्रॉनिक कचर्‍याच्या वाढत्या समस्येवर जागृती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत असलेल्या पुण्यासमोर सुमारे छत्तीसशे टन इलेक्‍ट्रॉनिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. पुढील वर्षी शहरात होणार्‍या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, या क्षेत्रातील दहा प्रमुख कंपन्या आणि ४० महाविद्यालयांमधील विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी होणार आहेत.\nमुंबईचे पाणी ठाण्याला देण्यासाठी महापालिकेवर सरकारचा दबाव\nमुंबईकरांच्या वाट्य���चे पाणी शेजारच्या ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला देण्यासाठी मुंबई महापालिकेवर सरकारचा दबाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढविण्याची दाट शक्‍यता आहे. मुंबई शहराने भातसामधून १०० दशलक्ष लीटर पाणी उचलून ठाण्याला द्यावे, अशी ठाणे महापालिकेची मागणी आहे; मात्र त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nनंदीग्राममध्ये होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आज भूमी उच्छेद प्रतिरोध समिती आणि मार्क्‍सवादी कार्यकर्ते यांच्यात संघर्ष उफाळून आला. त्यात मार्क्‍सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकारीपाडा भागात झालेल्या या संघर्षात भूमी उच्छेदचे आठ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.\nसरकारी कामकाज आता मराठीतूनच\nमराठीला राजभाषेचा मान देणार्‍या महाराष्ट्राच्या मंत्रालयातील मातृभाषेची वर्षांची उपेक्षा आता संपणार असून, सरकारी कागदपत्रांवर मराठीची स्पष्ट मोहोर उमटण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरकारी परिपत्रके, निर्णय किंवा पत्रव्यवहार मराठी भाषेतूनच करण्याच्या आदेशांना नोकरशाहीने १९६६ पासून वेगवेगळ्या सबबींखाली वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा साक्षात्कार सामान्य प्रशासन विभागाला झाला आहे. त्यामुळे मंत्रालयापासून तालुका पातळीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांत मराठीतून कामकाज करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.\n\"लहान मुलांच्या वक्तव्याकडे फारसे लक्ष देऊ नका\" - शरद पवार\nकर्जमाफीच्या निर्णयात नागरी सहकारी पतसंस्थांनी शेतीसाठी दिलेल्या कर्जाचा तसेच शेतीपूरक उद्योगांच्या कर्जांचाही समावेश करण्याचे संकेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिले. पश्‍चिम महाराष्ट्रातील दौर्‍यात उद्धव ठाकरे करीत असलेल्या टिकेवर \"लहान मुलांच्या वक्तव्याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही, तुम्हीही देऊ नका\" अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली. महागाई वाढली म्हणून ओरड करीत भुकेचा प्रश्‍न सोडविणार्‍या शेतकर्‍याला भुकेकंगाल करू नका, असे सुनावत महागाईतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार समर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.\nपर्यटकांसाठी तिबेट पुन्हा खुला करण्याचा चीनचा निर्णय\nतिबेटमधील प���्वतमय प्रदेश परदेशी पर्यटकांसाठी लवकरच पुन्हा खुला करण्याचा निर्णय चीनने घेतला असून तिबेटच्या पर्यटन विभागाने यासंबंधी प्रयत्न सुरु केले आहेत. चीनमधून प्रसिद्ध होणार्‍या एका दैनिकाने याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या १ मे पासून तिबेट परदेशी पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान अमेरिकास्थित काही माध्यमांनी मात्र अशी शक्‍यता नाकारली असून त्यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धांनंतरच पर्यटनासंबंधी निर्णय घेईल.\nसरबजितची फाशी पुन्हा पुढे ढकलली\nलाहोर व मुलतान शहरांत १९९० मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांतील संशयित आरोपी सरबजितसिंग याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पाकिस्तान सरकारने आणखी एक महिना पुढे ढकलली आहे. त्याला एक मे रोजी फाशी देण्यात येणार असल्याचे आधीचे वृत्त होते. मानवतेच्या भूमिकेतून सरबजितसिंगची फाशीची शिक्षा रद्द करावी, असे आवाहन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तान सरकारला केले होते. त्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. सरबजितसिंगच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nमहापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसमधील अतिक्रमण निरीक्षकास डिजिटल कॅमेरे देण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे. हॉकर्स पुनर्वसन योजना राबविलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.\nव्याजदरवाढीचा निर्णय तूर्तास लांबणीवर\nरिझर्व्ह बॅंकेचे वार्षिक पतधोरण २९ एप्रिलला जाहीर झाल्यानंतरच बॅंका कर्जावरील व्याजदराबाबत निर्णय घेतील, असे मत बॅंकिंग तज्ज्ञांनी व्यक्त केले. चलनवाढ आटोक्‍यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने रोख राखीव निधीच्या प्रमाणात (सीआरआर) दोन टप्यांत वाढ करण्यात येणार असल्याचे काल जाहीर केले होते.\nवृत्तपत्र कागद २५ टक्‍क्‍यांनी महागला\nवृत्तपत्रांच्या कागदाच्या किमतीमध्ये डिसेंबर २००७ नंतर तब्बल २५ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याने त्याचा वृत्तपत्रांच्या निर्मिती खर्चावर मोठा ताण आला असल्याचे उत्पादक आणि संबंधित गोटातून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. वृत्तपत्रांच्या कागद आयातीचा खर्च गेल्या तीन महिन्यांत वाढल्यामुळे वृत्तपत्र उद्योग आर्थिक अडचणीत सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.\nमराठी भाषेतील पहिला शिलालेख सापडला\nकुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथील मराठीतील पहिला शिलालेख सापडला आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्‍य \"वाछि तो विजेया होईवा \" असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात स्पष्ट कालोल्लेख सापडतो, तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स.१०१८ या काळात तो कोरला आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - \"चामुण्डराजे करवियले\" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे.\nआदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार पोषण आहार बंद\nशहापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार ऐन परीक्षांच्या काळात तडकाफडकी बंद करण्यात आल्याने शहापूर तालुक्‍यात विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. तालुक्‍यातील चारशे शाळांमध्ये पोषण आहार दिला जात होता. मात्र १ एप्रिलपासून आहार देणे बंद करण्यात आल्याने गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे.\nमराठी चित्रपटाची पताका अटकेपार\nमराठी माणसाची छाती अभिमानाने फुलेल अशी एक महत्त्वपूर्ण घटना मराठी चित्रपटसृष्टीत घडत आहे.ऑस्करपर्यंत मजल मारलेला \"श्‍वास\", अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवून आलेले \"टिंग्या\" आणि \"वळू\" तसेच वेगळ्या धाटणीचा \"चेकमेट\" हे चित्रपट आता हिंदीबरोबरच इतर प्रादेशिक भाषांत डब केले जाणार आहेत; तर काहींचा रिमेक काढण्यात येणार आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे.\nसावरकरांची जन्मभूमी निघाली रेखीव नगरीच्या दिशेने \nस्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची जन्मभूमी नाशिक जिल्ह्यातील भगूर. स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने विशेष महत्व असलेल्या या शहराने आता रेखीव नगरीच्या दिशेने वाटचाल सुरु केलीयं. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान स्पर्धेत भगूर नगरपालिकेने राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे वीस लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. विविध स्पर्धांमधील यशाच्या रकमेतून शहराच्या सुशोभिकरणावर नगरपालिकेतर्फे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.\nआकाशगंगांच्या जवळ आढळले ता���कासमूह\nआकाशगंगांची पडछाया भासावी अशा प्रकारचे क्षीण तारकासमूह खगोलशास्त्रज्ञांना दोन चक्राकार आकाशगंगांच्या जवळपास आढळले आहेत. विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील अनेक वस्तू किंवा त्यांचा बराच मोठा भाग असूनही दिसत नाही, या सिद्धान्ताला पुष्टी देणारे हे संशोधन ठरले आहे.\nअभूतपूर्व सुरक्षेत ऑलिंपिक ज्योत दौडला प्रारंभ\nतिबेटी आंदोलकांच्या तीव्र निदर्शनांमध्येच राजधानीत गुरुवारी दुपारी ऑलिपिंक ज्योत दौडचा प्रारंभ झाला. राष्ट्रपती भवनापासून राजपथावरून ही दौड इंडिया गेटपर्यंत जाणार आहे. एकूण ७० मान्यवर दौडमध्ये सहभागी होणार असून, त्यामध्ये ४७ खेळाडूंचा समावेश आहे. राजपथवर यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.\nयंदा सरासरीइतकाच पाऊस; वेधशाळेचा दिलासा\nचालू वर्षी देशभरातील मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीइतके असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजानुसार एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. देशभरातील विविध हवामानशास्त्रीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक नवी दिल्ली येथे सुरू आहे. या बैठकीत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी हा अंदाज जाहीर केला.\nखाद्यतेल, डाळींची आयात करणार\nवाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आज विविध उपाययोजना जाहीर केल्या. यात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विकण्यात येणार्‍या खाद्यतेलावर अनुदान, खाद्यतेल आणि डाळी यांची आयात आदींचा समावेश आहे. खाद्यतेलावर लिटरमागे १५ रुपये अनुदान देण्यात येईल आणि त्याचा पुरवठा कमी पडू नये यासाठी १० लाख टन आयात करण्यात येईल, तसेच डाळींचीही १५ लाख टन आयात करण्यात येईल, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी आज लोकसभेत जाहीर केले.\nलोकप्रतिनिधीही थकवताहेत \"एमटीएनएल\"ची बिले\nसर्वसामान्य ग्राहकांचे दूरध्वनी बिल थकल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणार्‍या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल) खासदार-आमदारांकडून बिले वसूल करण्यात मात्र प्रतीक्षेचे धोरण अवंलबिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मिलिंद देवरा, अबू आसीम आझमी, रामदास आठवले आदी लोकप्रतिनिधींकडे दूरध्वनींच्या बिलापोटी असलेली थकबाकी तब्बल तीन वर्षांपासून वसूल करण्यात आलेली नाही दरम्यान, बिल चुकविणार्‍या ग्राहकांमुळे एमटीएनएलला २००४ ते २००७ या वर्षांत सुमारे ५० कोटींचा फटका बसला आहे.\nभारनियमन वर्षात निम्म्यावर येणार\nयेत्या वर्षभरात राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमधून सुमारे १७०० मेगावॉट इतकी जादा वीज प्राप्त होणार असल्याने पुढील वर्षभरात भारनियमन निम्म्यावर आणण्यात येईल, असा दावा आज राज्य वीजवितरण कंपनीकडून बेलापूर येथे करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत राज्यभरात विजेचे भारनियमन सरासरी एका तासाने कमी झाले आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. बेलापूर येथील सिडको भवन येथे घेतलेल्या या जाहीर सुनावणीदरम्यान वीज कंपनीच्या प्रस्तावित दरवाढीस वेगवेगळ्या ग्राहक संघटना, उद्योजक तसेच नागरिकांनी तीव्र विरोध केला.\nराज्यभरात ८० कोटींचे अन्नधान्य जप्त\nवाढती महागाई रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांत साठेबाजांविरुद्ध सुरू केलेल्या जोरदार कारवाईत गेल्या दहा दिवसांत राज्यात ५५ कोटी २८ लाख रुपयांची गहू, डाळी व तांदळासारखी खाद्यान्ने जप्त करण्यात आली. आजच्या सर्वांत मोठ्या कारवाईत नागपूर शहरात २५ कोटी रुपयांचा शेतीमाल, तसेच पुण्यातही पावणेदोन कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.\nमुफ्तींना काश्‍मिरात पाकिस्तानी चलनही हवे\nकाश्‍मीर हा मुक्त व्यापार प्रदेश जाहीर होणार असेल, तर राज्यात भारतीय चलनाबरोबरच पाकिस्तानी चलन वापरण्यासही परवानगी द्यावी, असे विधान माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी केले होते. त्यावरून काश्‍मीरमधील राजकारण पेटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी सईद यांच्या वक्‍तव्याचा तीव्र निषेध केला असून, राज्यात पाकिस्तानी चलन वापरू देण्यास विरोध केला आहे. जम्मूच्या रियासी जिल्ह्यात रविवारी एका सभेत सईद यांनी पाकिस्तानी चलन वापरण्याविषयी विधान केले होते.\nऔद्योगिक भाडेवाढीतही मुंबई आघाडीवर\nउद्योगसमूहांमध्ये उत्पादनखर्च कमी करण्यासाठी वाढती स्पर्धा असतानाच, गेल्या वर्षभरात कार्यालयांच्या जागेच्या भाड्यात सर्वाधिक वाढ मुंबई शहरात झाल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. अमेरिकेतील स्थावर मालमत्ता संस्थेने केलेल्या पाहणीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील औद्योगिक मालमत्तांचे भाडे दुपटीने वाढले आहे. मुंबई पाठोपाठ इस्तंबूलचा क्रमांक लागतो, येथे या वर्षी साठ टक्के भाडे वाढले आहे.\nदेशात चांगल्या न्यायाधिशांची कमतरता\nकायदा पदवीधर न्यायालयीन सेवेत न येता उद्योगसमूहांना पसंती देत आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या न्यायाधीशांची कमतरता असल्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी अधिक न्यायाधीशांच्या नियुक्तीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्याव्यात, अशा आशयाची याचिका जनहित मंच स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निरीक्षण नोंदविले.\nपालिका सुरू करणार १६६ रात्रशाळा\nमहापालिकेच्या उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणानंतर मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षापासून १६६ रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेषत: उपनगरातील मुस्लिमबहुल भागात या शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहआयुक्त एस. एस. शिंदे यांनी दिली\nभारतीय दागिन्यांना परदेशात झळाळी\nभारतीय जेम आणि ज्वेलरी उद्योगात सध्या जगतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. या उद्योगात २२.२७ टक्के वाढ झाली असून एकूण निर्यात ८४,०५८.१९ कोटी रुपये आहे, अशी माहिती \"द जेम ज्वेलरी एक्‍स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल\"चे अध्यक्ष संजय कोठारी यांनी दिली. एप्रिल २००७ ते मार्च २००८ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करताना त्यांनी ही माहिती दिली.\nएस.टी.ची रक्कम लांबवणारे दरोडेखोर अडीच तासांत अटकेत\nराज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांवर गोळ्या झाडून ११ लाख ७४ हजार ७५४ रुपयांची रक्कम पळवून नेणार्‍या चारही दरोडेखोरांना पोलिसांनी अवघ्या अडीच तासांत सापळा रचून पकडले. निलंगा आगारातील कॅशिअर माणिक सूर्यवंशी व सुरक्षारक्षक सुरेश जाधव हे जमा झालेली ही रक्कम घेऊन भारतीय स्टेट बॅंकेच्या येथील शाखेत भरण्यासाठी चालले होते. बॅंकेत जाण्यापूर्वी तीन दरोडेखोरांनी त्यांच्याजवळील पैशाची पेटी पळविण्याचा प्रयत्न केला.\nकोकणच्या राजाची खरेदी \"ऑनलाईन\"\nसंपूर्ण देशामधील आंबा बाजारपेठेतील दर बागायतदारांना उपलब्ध व्��ावेत, यासाठी ऑनलाईन आंबा खरेदीची सुविधा जिल्ह्यावासीयांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज या सुविधेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते झाले.या सुविधेमुळे आंबा खरेदी-विक्रीमध्ये असणारी दलालांची सद्दी संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.\nदिवसाला ३२० कोटींचा इंडियन ऑइलला तोटा\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशनला दिवसाला ३२० कोटी रुपयांच्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती २००९ पर्यंत कायम राहिली, तर याचा परिणाम भविष्यात उभारण्यात येणार्‍या कंपनीच्या प्रकल्पांवर होणार असल्याचे आज कंपनीचे अध्यक्ष सार्थक बहुरिया यांनी स्पष्ट केले.\nकर्जे महागण्याची शक्‍यता; बॅंकिंग तज्ज्ञ\nरिझर्व्ह बॅंकेचा पतधोरणाचा आढावा येत्या २९ एप्रिलला जाहीर होणार असून, त्यात चलनवाढीवर आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजले जाऊ शकतात. त्यामुळे पतधोरणानंतर कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्के वाढ होण्याची शक्‍यता काही बॅंकिंग तज्ज्ञांनी व्यक्त केली.बॅंकिंग तज्ज्ञांच्या मते, रोख राखीव निधीच्या प्रमाणात (सीआरआर) अर्धा टक्के वाढ होण्याची शक्‍यता जास्त आहे.\nभाववाढीमुळे दहा कोटी लोक गरिबीकडे\nभाववाढीचा आता जागतिक बॅंकेनेही धसका घेतला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीमध्ये जगातील वेगवेगळ्या देशांत होत असलेल्या वाढीमुळे सुमारे दहा कोटी लोक गरिबीच्या चक्रव्युहात अडकण्याची आणि हजारो लोक उपासमारीला सामोरे जाण्याची शक्‍यता बॅंकेने वर्तविली आहे. जगातील सगळ्याच देशांत अन्नधान्याच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. फिलिपाईन्स, इजिप्त आणि हैतीमधील स्थिती तर विदारक असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.\nतिसर्‍या कसोटीत भारताचा विजय; मालिका बरोबरीत\nअहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर नांगी टाकलेला भारतीय क्रिकेट संघ त्या मैदानावरील पराभवाचे जशास तसे उट्टे काढेल, अशी अपेक्षाही कोणी बाळगली नव्हती. अगदी आखाडी खेळपट्टीवर काल दुसर्‍या दिवशी भारताने तेवीस धावांची आघाडी घेतली होती, तेव्हा आज रामनवमीच्या दिवशी हा संघ विजयाची भेट देईल, असे कोणासही वाटले नव्हते, पण धोनीच्या धुरंधरांनी, हा चमत्कार करून दाखविला.\nओबीसींची वेगळी गुणवत्ता यादी शक्‍य - भालचंद्र मुणगेकर\n\"उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणार्‍या इतर मागासवर्गीय विद्य��र्थ्यांच्या क्षमतेविषयी शंका घेतली जाणार असेल, तर या विद्यार्थ्यांची वेगळी गुणवत्ता यादी तयार करता येऊ शकेल,\" असे प्रतिपादन नियोजन मंडळाचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी केले. उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या २७ टक्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आरक्षणाला विरोध करणार्‍यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. भालचंद्र मुणगेकर आणि वीरप्पा मोईली समिती या मुद्‌द्‌यांचा अभ्यास करीत असून, त्यांनी ओबीसींच्या गुणवत्ता यादीचा पर्याय सुचविला आहे.\nबुधियाचे माजी प्रशिक्षक बिरांची दास यांची हत्या\nधावपटू बुधियाला तयार करणारे प्रशिक्षक बिरंची दास यांची रविवारी (ता. १३) भुवनेश्‍वर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दास यांच्यावर एका बंदूकधार्‍याने दोन गोळ्या झाडल्या. त्यांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.\nनेपाळमधील घटना समितीच्या निवडणुकीत १०५ पैकी ६१ जागा जिंकून माओवाद्यांनी बहुमत प्राप्त केले. नेपाळच्या राजकारणात दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या नेपाळी कॉंग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला.\nपाच एकरांच्यावर ठराविक कर्ज माफ करण्याचा विचार - शरद पवार\nपाच एकरांच्यावर जमीन असलेल्या शेतकर्‍यांचे ठराविक रकमेचे कर्ज माफ करण्याचा विचार सुरू असून, याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे दिली. रिझर्व्ह बॅंकेकडून मूल्यमापनाचे हे काम कधी पूर्ण होईल याचा कालावधी स्पष्ट करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.\nस्कार्लेटच्या मृतदेहातून महत्त्वाचे अवयव गायब\nगोव्यात बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या स्कार्लेट कीलिंगच्या मृतदेहातील महत्त्वाचे अवयवच नसल्याचे ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या न्यायवैद्यक चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. गोव्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला असून, येथे घेण्यात आलेल्या चाचणीवेळीच हे अयवय काढावे लागल्याचे त्यांनी सांगितले.\nकराचीत हिंदू कामगार वेठीला\nकराचीजवळच्या कोरंगी औद्योगिक वसाहतीतील नोव्हा इंडस्ट्रीज या कंपनीतील चाळीस हिंदू कर्मच��र्‍यांना कंपनीत प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. ....एका हिंदू कामगाराच्या खुनाविषयी तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केल्यामुळे हिंदू कामगारांना व्यवस्थापनाने कंपनीत प्रवेश नाकारला.\nसिडको शासनाच्या नाकर्तेपणामुळे नवी मुंबई परिसरात सिडको प्रकल्पग्रस्तांनी १९७० पासून नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे साडेबारा टक्के भूखंड योजनेतून कापण्यास सिडकोने सुरुवात केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, याविरोधात सिडकोला धडक देण्यासाठी गावोगावी जनजागृती सुरू आहे.\nबाबरीवेळी सद्दाम संयमी राहिले\nबाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी अन्य आखाती राष्ट्रप्रमुखांप्रमाणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळून सौम्य भूमिका घेतली होती, असा उल्लेख इराकमधील भारताचे त्यावेळचे राजदूत रणजितसिंह काल्हा यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. काल्हा यांनी १९९२ ते १९९४ या काळात बगदादमध्ये भारताचे राजदूत म्हणून भूमिका बजावली. त्या काळातील अनुभव त्यांनी \"द अल्टिमेट प्राईझ\" या आपल्या पुस्तकात नमूद केले आहेत.\nनेपाळमध्ये माओवाद्यांची बहुमताकडे वाटचाल\nनेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत माओवाद्यांची बहुमताकडे वाटचाल सुरू असून, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाने (माओवादी) नऊ जागा जिंकल्या असून, ६० जागांवर आघाडी घेतली आहे. निवडणुकांचा संपूर्ण निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्‍यता आहे. नेपाळमध्ये २४० जागांसाठी ता. १० रोजी मतदान झाले. आतापर्यंत १८ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात माओवाद्यांनी ९ जागा जिंकल्या आहेत. नेपाळी कॉंग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (यूएमएल) व नेपाळी कॉंग्रेस प्रत्येकी १२ जागांवर आघाडीवर आहेत. काठमांडू खोर्‍यातील तीनही जिल्ह्यांत कम्युनिस्टांना धक्का बसला आहे. काठमांडू ललितपूर व भक्तपूर या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात नेपाळी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे.\nविजेबाबत जनतेशी खेळू नका - शिंदे\n\"विजेच्या बाबतीत महाराष्ट्र अडचणीतून जात आहे. वीजनिर्मिती केली, तरच राज्याची प्रगती होणार आहे. त्यामुळे जनतेशी असा खेळ खेळू नका. पुरेशी वीजनिर्मिती का झाली नाही, याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या चुका मान्य करून आत्मचिंतन करा आणि वीजनि���्मितीचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करा\" असे आवाहन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व पक्षांना केले. वीजनिर्मितीसाठी केंद्र महाराष्ट्राला शक्‍य तेवढी मदत करील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.\nअमरावतीत पाच कोटींचा धान्यसाठा जप्त\nअतिरिक्त जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या नेतृत्वात विशेष कृतिदलाने येथील सेंट्रल वेअरहाउसमधील एका बड्या कंपनीच्या गोदामावर छापा टाकून तेथून सुमारे ५ कोटी १८ लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त केला.\nएस. टी. कामगार केव्हाही संपावर जाणार\nएस. टी. उद्योगाच्या आणि कामगारांच्या वेतनाच्या मागण्या राज्य शासनाने पूर्ण न केल्यास कोणत्याही क्षणी एस. टी. कामगार संघटना राज्यव्यापी संप पुकारेल, असा निर्णय आज येथे झालेल्या राज्यकार्यकारिणीच्या बैठकीत झाला. ही माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी आज दिली. शहरापासून जवळच असलेल्या मुडेश्‍वर मैदानावर उद्यापासून दोन दिवस मान्यताप्राप्त महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे ४४ वे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सर्वसाधारण बैठक आज झाली. त्यानंतर संघटनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.\nअप्रगत विद्यार्थ्यांची पाटी कोरीच\nप्राथमिक शाळांतील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे राबविल्या जाणार्‍या लेखन-वाचन कार्यक्रमावर प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. या संघटनांशी चर्चा न करण्याची ताठर भूमिका शासनाने घेतल्यामुळे या कार्यक्रमाचा राज्यात बोजवारा उडाला आहे. येत्या १५ एप्रिल रोजी या कार्यक्रमाची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे ज्या अप्रगत मुलांसाठी हा कार्यक्रम राबविला जाणार होता ते विद्यार्थी मात्र अद्यापही उपेक्षित आहेत.\n६० फुटांच्या कॅनव्हासवर स्वातंत्र्याचा इतिहास साकारणार\nभारतीय स्वातंत्र्याचे अभ्यासक आणि चित्रकार औरंगाबादवासी अविनाश पुराणिक भारतीय स्वातंत्र्याच्या साठव्या वर्षानिमित्त ६X६० फूट कॅनव्हासवर स्वातंत्र्यलढ्यातील ६० प्रसंग ६० दिवसांत चितारणार आहेत. क्रांतिकारक मंगल पांडेंनी पहिली गोळी झाडली ती २९ मार्चला. या दिवसाचे औचित्य साधून हा अभिनव उपक्रम शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायाम मंदिराच्या परिसरात ६० फुटी कॅनव्हासवर रंग लावून सुरू करण्यात आला.\nपदव्युत्तर अभ्यासक्रमांना आरक्षण लागू नाही\nकेंद्र सरकारच्या शिक्षण संस्थांत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षणाला मंजुरी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लागू होणार की नाही, याबद्दल अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. न्यायालयाचा निर्णय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना लागू होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा शंका उपस्थित झाल्यामुळे या निर्णयाबाबत फेरआढावा घेण्याचा अर्ज केंद्र सरकारकडून केला जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते या संदर्भात ’रस्ता बंद’ झाल्याची अवस्था आहे.\nजाती कमी का होत नाहीत - सर्वोच्च न्यायालयाचा सवाल\nउच्च शिक्षण संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असली तरी समाजात समानता आणण्यासाठी आरक्षणाचे धोरण परिणामकारक ठरले आहे काय, असा सवालही केला आहे. केंद्र सरकारने यावर आपली भूमिका सादर करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अरिजित पसायत आणि सी. के. ठक्कर यांनी म्हटले आहे, की मागास वर्गांची संख्या कमी होत नाही. उलट ती वाढत आहे. याचा अर्थ मागासवर्ग कमी होण्याऐवजी वाढत आहे काय तसे असेल तर प्रतिवादींच्या ( केंद्र सरकार व आरक्षणवादी पक्ष) आरक्षण वा कोटा देण्याच्या धोरणावर शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. असमानता दूर होण्याची गरज आहे. पण त्याविषयी कोणीही काही म्हणत नाही. \"इतर मागासवर्गीय\" ही संकल्पना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून त्यातील एकही जात त्या गटातून बाहेर पडलेली नाही. स्वातंत्र्याचा काळानंतर आरक्षणाच्या धोरणाने अपेक्षित उद्दिष्ट साध्य केले आहे काय, हे सांगा असा आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.\n\"बंद\"नी पाहिली पुणेकरांची परीक्षा\nमहागाईच्या ओझ्याने वाकलेल्या आणि उन्हाळ्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी आजचा दिवस परीक्षा पाहणारा होता. महागाईच्या विरोधात कष्टकर्‍यांनी काढलेल्या मोर्चामध्ये रिक्षाचालकही सहभागी झाल्याने प्रवाशांचे हाल झालेच; पण त्याचबरोबर महापालिकेने आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला. त्यात भर म्हणून सायंकाळी लोणीकंद येथून येणार्‍या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने निम्याहून अधिक पुणेकरांना सायंकाळपासून अंधाराचा सामना करावा लागला.\nतिबेटच्या प्रश्‍नावरून चीनचे आंतरराष्ट्रीय संबंध ताणले\nतिबेटच्या मुद्द्यावरून अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने संमत केलेला ठराव, त्याला चीनने दिलेले कडवे प्रत्युत्तर, तिबेटींचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा अमेरिका दौरा; तसेच अंतर्गत बाबींत हस्तक्षेप न करण्याचा चीनने ऑस्ट्रेलियाला दिलेला इशारा; या पार्श्‍वभूमीवर चीनचे आंतरराष्ट्रीय संबंध आणखी ताणले आहेत. दलाई लामा यांचे तेरा दिवसांच्या अमेरिका दौर्‍यासाठी काल सिऍटलमध्ये आगमन झाले. \"अनुकंपेची बीजे\" या विषयावरील पाच दिवसांच्या अधिवेशनाचे नेतृत्व ते करणार आहेत.\nपरदेशी पर्यटकांवर अंकुश हवाच\nगोव्यात पर्यटक बालकांशी असभ्य वर्तन करीत असतील तर राज्य पोलिस काय करतात असा सवाल पुढे आला आहे. गोमन्तकने हा विषय थेट छायाचित्रे प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणल्यानंतर अशा पर्यटकांवर अंकुश हवाच, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. अशा पर्यटकांवर कायद्यानुसार कारवाई होते की नाही असा सवाल पुढे आला आहे. गोमन्तकने हा विषय थेट छायाचित्रे प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणल्यानंतर अशा पर्यटकांवर अंकुश हवाच, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. अशा पर्यटकांवर कायद्यानुसार कारवाई होते की नाही या प्रश्‍नांवर गोवा राज्य बालक आयोगाच्या बैठकीत विचारविनिमय करून पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष उदय बाळ्‌ळीकर यांनी दिली.\nपुण्यातील दोन शिक्षिकांची नासातर्फे निवड\nनासा या जगविख्यात अवकाश संशोधन संस्थेमध्ये होणार्‍या शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आघाडी घेण्याची परंपरा पुणेकर शिक्षकांनी कायम राखली आहे. यंदा देशातील निवड झालेल्या तीन शिक्षकांमधील दोन शिक्षक पुण्याचे आहेत. येत्या जूनमध्ये होणार्‍या दोन आठवड्यांच्या प्रगत प्रशिक्षण कार्यक्रमाला विध्यांचल शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील आणि अभिनव इंग्रजी माध्यम शाळेतील गणिताच्या शिक्षिका सुजाता देशपांडे उपस्थित राहणार आहेत. जगभरातून केवळ ३२ शिक्षकांचीच या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या सर्व शिक्षकांनी नासातील एज्युकेटर्स ऍट स्पेस कॅम्प हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.\nपुण्यात घर घ��णे आता झाले महाग\nशहरातील सदनिकांच्या किमती प्रतिचौरस फूट ५० ते ४०० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय प्रमोटर्स ऍन्ड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे (पीबीएपी)ने जाहीर केला. ही वाढ येत्या ता. २० एप्रिलपासून अमलात येणार आहे, असे असोसिएशनचे अध्यक्ष ललितकुमार जैन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यातील सदनिकांचा आता किमान दर अडीच हजार रुपयांपेक्षाही जास्त होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर, देशातील मोठ्या शहरांमध्ये सदनिकांच्या किमती कमी करण्यात येत आहेत. पुण्यातही सदनिकांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असताना असोसिएशनने त्यात वाढ करून सर्वांनाच धक्का दिला आहे. शहरातील सदनिकांचे दर सध्या अडीच हजार ते चार हजार रुपये प्रतिचौरस फुटाच्या दरम्यान तर आलिशान सदनिकांच्या किमती दहा हजार रुपये चौरस फुटापर्यंत आहेत. पीबीएपीचे अडीचशे सदस्य असून त्यांच्या प्रकल्पांना ही वाढ लागू होईल.\nआरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत आणि नाराजीही\nसर्वोच्च न्यायालयाने आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मुंबईत विविध ठिकाणी पडसाद उमटले.विद्यार्थी संघटनांनी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र या निर्णयातून क्रिमीलेयरला वगळण्यात आल्याबद्दल आणि खासगी संस्थांमध्ये आरक्षण नाकारल्याबद्दल काही संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nभूकबळी आणि कुपोषण निर्मूलनाचे उद्दीष्ट भारत विसरला\nवेगवान विकासदरामुळे गरिबीचे उच्चाटन करण्यात भारताला लक्षणीय यश मिळाले असले तरीही बालकुपोषण, माता मृत्यूप्रमाण यामध्ये भारत आफ्रिकेच्याही मागे आहे, अशी टीका जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) अहवालात करण्यात आली आहे. भूक आणि कुपोषण ही उद्दीष्टे आता विसरली आहेत, अशी बोचरी टिप्पणीही करण्यात आली आहे.\nआमिर खान, डॉ. लागू यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nमास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानने या वर्षीच्या दीनानाथ पुरस्कारांची घोषणा केली असून, मालिनी राजूरकर, मोहन तोंडवळकर, शंकर अभ्यंकर, डॉ. श्रीराम लागू, आमिर खान, उल्हास प्रतिष्ठान यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. पुरस्कार वितरण सोहळा २४ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.\nवृक्षांच्या कत्तलीत महाराष्ट्र देशात पहिला\nपर्यावरणाचा र्‍हास आणि जागतिक तापमानवाढीमुळे वने आणि जंगले वाचविण्यासाठी मोहिमा सुरू असताना महाराष्ट्रात मात्र बेकायदा जंगलतोडीने उच्चांक गाठला असून, २००३ ते २००६ या तीन वर्षांत राज्यातील जंगलांमधून कोट्यवधी रुपये किमतीच्या दुर्मिळ जंगली झाडांची बेकायदा कत्तल झाल्याचे उघडकीस आले आहे. याच कालावधीत देशभरात जवळपास शंभर कोटी रुपये किमतीची मौल्यवान व दुर्मिळ जंगली झाडे जमीनदोस्त झाली असून, बेकायदा जंगलतोडीमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.\nलष्करातील १०७ अधिकारी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रयत्नशील\nमनुष्यबळाची चणचण भासत असलेल्या संरक्षण दलांत सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे काहीशी नाराजी असून, त्यामुळे १०७ अधिकार्‍यांनी गेल्या पंधरा दिवसांत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याने संरक्षण दलांना धक्का बसला आहे. सहाव्या वेतन आयोगाने २४ मार्चला शिफारशी सादर केल्या. त्यावर नाराजी दर्शवीत लष्कर, नौदल व हवाई दलातील १०७ अधिकार्‍यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येते. लेफ्टनंट कर्नल, कर्नल अशा दर्जाच्या अधिकार्‍यांच्या वेतनात १५ टक्‍क्‍यांपर्यंतच वाढ सुचविण्यात आल्याने अधिकार्‍यांत नाराजी आहे. ही नाराजी तातडीने दूर न केल्यास हे किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी लष्करातून बाहेर पडतील, असे लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.\nऑलिंपिक ज्योत पॅरिसमध्ये विझली\nबीजिंग ऑलिंपिकचे आयोजन करणार्‍या चीनविरुद्ध होत असलेली निदर्शने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. आज ऑलिंपिक ज्योतीची दौड सुरू असताना पॅरिसमध्ये चीनविरोधी पडसाद उमटले. निदर्शने वाढल्यामुळे संयोजकांना ज्योत दोन वेळा विझवावी लागली आणि बसमध्ये ठेवावी लागली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार पॅरिसमध्ये ८० जणांना ऑलिंपिक ज्योत घेऊन धावण्याचा बहुमान मिळाला होता. यातील पहिल्याच धावपटूच्या हातातून ऑलिंपिकज्योत हिसकावून घेण्याचा प्रयत्न फ्रेंच ग्रीन पार्टीच्या एका कार्यकर्त्याने केला\n��ाहूवर ताब्यासाठी आता मायक्रोसॉफ्टचे दबावतंत्र\nयाहूवर ताबा मिळविण्यासाठी आता मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशनने दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. तीन आठवड्यात याहूने निर्णय घ्यावा अन्यथा यापूर्वीची ऑफर मागे घेऊ, असा धमकीवजा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बॉल्मर यांनी पाच एप्रिलला याहूच्या संचालक मंडळाला दिलेल्या पत्राचा सूरच दबावाचा आहे. याहू ताब्यात घेण्यासाठी ४४.६ अब्ज डॉलर्स देण्याची तयारी मायक्रोसॉफ्टने दाखविली होती. व्यवहार अधिक गतीने आणि मैत्रीपूर्ण व्हावा, यासाठी ही चांगली ऑफर देऊ केली आहे. तथापि, दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही या ऑफरवर विचार झालेला नाही, अशी तक्रार बॉल्मर यांनी पत्रात केली आहे.\nउत्पन्नवाढीसाठी एसटीचा आता नवा फंडा\nया, एसटीच्या प्रवाशांचे नव्या चकचकीत मॉलच्या रेस्टॉरंटवर स्वागत असो. ज्यांच्या खिशाला परवडते, त्या प्रवाशांनी या रेस्टॉरंटमध्ये खुशाल खावे, प्यावे. इतर वस्तूही विकत घ्याव्या. ज्यांना नाही परवडत, त्यांनी बसमध्येच बसून राहावे. आता प्रवाशांची ही सोय असो वा गैरसोय; त्याचा मोबदला मात्र मिळणार आहे एसटीला. अर्थात, खाये आप, भरे पेट मेरा, असेच एसटी महामंडळाच्या या नव्या योजनेबाबत आता म्हणावे लागेल. सतत होणारा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळातर्फे नाना शकली लढविल्या जातात. त्यात आणखी एका अजब योजनेची भर पडली आहे. प्रवाशांच्या सोयीचे कारण पुढे करून टप्प्यात येणार्‍या चकचकीत मॉलच्या रेस्टॉरंटला एसटी आता भेट देणार असून, त्या मॉल्सकडून ५० रुपये मोबदला घेणार आहे.\nपत्नीला काळी म्हणाल तर तुरूंगात जाल\nपत्नीला नेहमी काळ्या रंगावरून चिडवून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पतीला सुनावलेली दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविली. पत्नीला काळी म्हणणे हा तिचा मानसिक छळच असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे.\nकापूसकरांचे ”अवचितबाबा” ऑनलाइन कलासंग्रहालयात\nप्रसिद्ध शिल्पकार शरद कापूसकर यांनी घडवलेल्या अवचितबाबा या शिल्पाची एआरसी (आर्ट रिन्यूअल सेंटर) या जगातील सर्वांत मोठ्या ऑनलाइन संग्रहालयात जगातील अंतिम पंचवीस कृतींत निवड झाली आहे. अभिजात कलाप्रकारांना जागतिक पातळीवरील रसिकांसमोर सादर करणार्‍या एआरसीवर प्रथमच मराठी शिल्पकाराची शिल्पकृती प्रदर्शित झाली आहे. आर्ट रिन्यूअल सेंटर हे जगातील सर्वांत मोठे आणि प्रतिष्ठेचे ऑनलाइन कलासंग्रहालय आहे. त्यांच्या www.artrenewal.org या संकेतस्थळावर सॅलोन - २००७ फायनलिस्ट इन स्कल्प्चर कॅटॅगरी येथे कापूसकर यांचे अवचितबाबा हे शिल्प रसिकांना पाहता येईल.\nतापमानवाढीमुळे अमेरिकेलाही डेंगीचा धोका\nतापमान बदलामुळे केवळ विकसनशील देशांनाच नव्हे तर विकसित देशांनाही डेंगी, मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत तेवीस अंश अक्षांश - रेखांशांच्या दरम्यान डेंगीचा प्रादुर्भाव आढळत होता. मात्र दरवर्षी ०.५ सेल्सियसने तापमानात वाढ होत असल्यामुळे अन्य देशातही डेंगीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. १९९५ साली अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात डेंगीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. आता टेक्‍सासबरोबरच हवाई, प्यूर्तो रिको भागात डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत.\nबनावट ईमेलद्वारे भारतीयांची लूटमार\nवामन हरी पेठे सन्सचे व्यवस्थापक आत्माराम गावडे यांना तब्बल चार लाख डॉलरची लॉटरी लागल्याचा \"ई मेल' आला. पण या बनावट लॉटरीचे किस्से यापूर्वी अनेक वेळा गावडे यांनी ऐकले होते. त्यांनी या ई मेलकडे दुर्लक्ष केले. पण त्यांना या लॉटरीचे आमिष दाखवून रक्कम उकळण्यासाठी वापरण्यात येणारे बॅंकेचे खाते भारतातील असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावडे यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकांना हे खाते बनावट असल्याचे निदर्शनास आणून दिले. तरीही याविषयी कोणतीही कारवाई केली गेली नाही. हे खाते आजही बिनबोभाट सुरू आहे.\nदांडी बहाद्दरांवर कारवाई करू\nविधिमंडळातील कामकाजाबाबत पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांना वृत्त म्हणून प्रसिद्धी दिल्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख कमालीचे व्यथित झाले आहेत.\nअशा चर्चांमधील गप्पांना 'वृत्त' बनवून पत्रकारांनी अनौपचारिक चर्चेच्या नैतिकतेलाच धक्का पोहोचविला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे पत्रकारांशी बोलायचे की नाही, असा प्रश्‍न आपल्याला पडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिकार वापरण्यात संयम ठेवणे म्हणजे हतबलता नव्हे, अशी टिप्पणी त्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे.\nदुसर्‍या कसोटीत तिसर्‍याच दिवशी भारत पराभूत\nकसोटी ��्रिकेटमध्ये एखादी चूक झाली, तर सुधारणा करण्याची संधी मिळते असे म्हणतात, परंतु त्याच्यासाठी जिगर लागते. खेळपट्टीवर हिरवे गवत असो वा नसो; ती फलंदाजांसाठी नंदनवन झालेली असो वा नसो; जिगरच नसेल, तर पराभवापेक्षा दुसरे काहीही पदरी पडू शकत नाही.\nपहिल्या दिवशीच दलदलीत अडकलेली टीम इंडिया आज गटांगळ्या खात पुरती बुडून गेली आणि दक्षिण आफ्रिकेने हा दुसरा कसोटी सामना एक डाव आणि ९० धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.\nभारतीय अंतराळवीर २०१५ मध्ये अंतराळात झेपावणार\nभारतीय अंतराळवीर २०१५ मध्ये अंतराळात झेपावणार असून, या मोहिमेचा आराखडा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केला आहे. या मोहिमेच्या तंत्रज्ञानावर सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, इस्रोचा आराखडा येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.\nमानवसहित अंतराळ मोहिमेच्या प्रकल्प अहवालाला अंतिम रूप दिल्याची माहिती \"इस्रो'चे अध्यक्ष डॉ. जी. महादेवन नायर यांनी पत्रकारांना दिली. पुढील आठवड्यात या अंतरिक्ष आयोगाची बैठक अपेक्षित असून, प्रकल्पाच्या खर्चाबाबत आयोग केंद्राला शिफारस करेल, अशी माहिती त्यांनी दिली. प्रकल्पाच्या येत्या आठ वर्षांच्या दिशेबाबत \"इस्रो'च्या बंगळूर मुख्यालयाला पुरेशी स्पष्टता आली असल्याचे त्यांनी सांगितले.\nरमेश देव-सीमा यांना व्ही. शांताराम पुरस्कार\nमराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या योगदानासाठी, राज्य सरकारतर्फे देण्यात येणार्‍या चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी प्रख्यात कलावंत रमेश देव-सीमा देव यांची, तर राज कपूर पुरस्कारासाठी प्रख्यात गीतकार, कवी आणि दिग्दर्शक गुलजार यांची निवड झाली. औरंगाबाद येथे २९ एप्रिलला होणार्‍या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.\nसांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. चव्हाण यांनी औरंगाबाद येथे आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सव्वा लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे व्ही. शांताराम पुरस्काराचे; तर एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे राज कपूर पुरस्काराचे स्वरूप आहे.\nमागील महिन्यात, ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीला, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात झालेला अवकाळी पाऊस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या पावसाने मार्च महिन्यातील गेल्या सव्वाशे वर्षांतील उच्चांक गाठला आहे.\n१३ ते २६ मार्चदरम्यान झालेल्या या पावसाने दक्षिण भारतात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा ४०० ते १६०० टक्के इतकी जास्त पातळी गाठली होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीने केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक; तसेच महाराष्ट्राच्याही अनेक भागांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. \"आयएमडी'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार १८७५ पासून मार्च महिन्यात एवढा पाऊस कधीही झाला नव्हता. पुण्यातही मार्च महिन्यात गेल्या दहा वर्षांत पावसाने हजेरी लावल्याची नोंद नव्हती. शहरातील मार्च महिन्यातील पावसाची सरासरी ०.५ मिलिमीटर इतकी आहे; मात्र तीन दिवसांत २५ मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होऊन शहरातही सरासरीपेक्षा पन्नास पट अधिक पावसाची नोंद झाली. पन्नास पट हा आकडा मोठा वाटत असला, तरी या महिन्यात गेल्या कित्येक वर्षांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.\nसहा आमदार एक वर्षासाठी निलंबित\nविधानसभेत आज अर्थसंकल्पातील विभागवार मागण्यांवर बोलण्याची संधी दिली नाही म्हणून अध्यक्षांना पुस्तके व टाचण्यांचे बॉक्‍स फेकून मारणारे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, अपक्ष आमदार बच्चू कडू, संजय चव्हाण, शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि भाजपचे राज पुरोहित व संजय कुटे यांचे विधानसभा सदस्यत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.\nसभागृहात अनपेक्षितपणे झालेला गोंधळ व करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे अर्थसंकल्पी अधिवेशनाला वेगळेच वळण लागले आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सरकार आमदारांवर सूडबुद्धीने कारवाई करीत आहे, असा आरोप केला. सहा आमदारांच्या निलंबनाचा ठराव बहुमताने मंजूर केल्यानंतर शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्या गोंधळातच पीठासन अधिकारी सुधाकर परिचारक यांनी कामकाज स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१४ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/dhanajay-munde-sends-letter-to-cm-about-belgaon/", "date_download": "2019-06-15T20:51:04Z", "digest": "sha1:7A7LX52TTNNIPNSJDFDDGYCLKBXJJPZO", "length": 9503, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या - धनंजय मुंडे", "raw_content": "\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nमुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे, त्यांच्य लढ्याला बळ द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nसीमाप्रश्नाबाबतची महाराष्ट्र शासनाची उच्चाधिकार समितीची बैठक बऱ्याच काळापासून झालेली नाही, ती आठ दिवसात आयोजित करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nसर्वोच्च न्यायालायतील सीमाप्रश्नाच्या सुनावणीस महाराष्ट्र सरकारच्यावतीनं मंत्री आणि सचिवांनी उपस्थित राहिल पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, सीमाप्रश्नाकडं महाराष्ट्र शासनानं दुर्लक्ष केल्यास सरकारविरोधात आमची संघर्ष करण्याची तयारी आहे, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.\n-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\n-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\n-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\n-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\n-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nराज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्य��� दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:00:27Z", "digest": "sha1:FXTH6VHEPVGKC2N6N4ICBHHIMLNPASXQ", "length": 4302, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेब्बे धबधबा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअब्बे • अरिसीना गुंडी • इरुपु • उंचाल्ली • एम्मेशिर्ला • कलहट्टी • कुंचीकल • कुडुमारी • कूसाल्ली • केप्पा • गोकाक • गोडचिनामलाकी • चुंचनाकट्टे • चुंची • जोग • बरकना • बेन्नेहोल • मागोड • माणिक्यधारा • मुत्याला माडवू • मेकेदाटू • वारापोहा • शिमसा • शिवसमुद्रम • साथोडी • हेब्बे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी ००:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-mi-vs-csk-final-harbhajan-singh-reveals-shane-watson-continued-batting-with-bloodied-leg/articleshow/69320050.cms", "date_download": "2019-06-15T21:48:57Z", "digest": "sha1:HHHUCSXXPCE3HVV5L7RAZ5C2YFQAH6ML", "length": 16651, "nlines": 326, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "शेन वॉटसनshane watson: IPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला! - IPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला! | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nIPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला\nखेळात समर्पण भावना काय असते हे चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज शेन वॉटसननं दाखवून दिली आहे. आयपीएलच्या फायनल लढतीत मुंबईविरुद्ध झुंजार खेळी करताना वॉटसनच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायातून रक्त वाहत होतं, पण तो एकटा झुंजला. संघाला विजय मिळवून देण्याचा त्याचा दृढसंकल्प आणि समर्पण याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.\nIPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला\nखेळात समर्पण भावना काय असते हे चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज शेन वॉटसननं दाखवून दिली आहे. आयपीएलच्या फायनल लढतीत मुंबईविरुद्ध झुंजार खेळी करताना वॉटसनच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायातून रक्त वाहत होतं, पण तो एकटा झुंजला. संघाला विजय मिळवून देण्याचा त्याचा दृढसंकल्प आणि समर्पण याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.\nमुंबईचं १५० धावांचं आव्हान पार करताना चेन्नईच्या संघाचीही दमछाक झाली होती. आघाडीचे फलंदाज बाद होत होते. पण सलामीला आलेला वॉटसन एकाकी झुंज देत होता. मुंबईचे गोलंदाज भेदक मारा करत होते, तर वॉटसन त्याचा यशस्वी सामना करत होता. अखेरच्या षटकांत तर एकेक धाव महत्वाची होती. त्याचवेळी एक चोरटी धाव घेताना वॉटसनच्या पायाला दुखापत झाली. त्याच्या पायातून रक्त वाहत होतं. तरीही तो लढला. त्यानं ५९ चेंड���ंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ८० धावांची धुवाधार खेळी केली.\nसामना संपल्यानंतर त्याच्या पायावर सहा टाके पडले. चेन्नईचा फिरकीपटू हरभजन सिंगनं वॉटसनच्या पायाला दुखापत होऊन त्यातून रक्त वाहत होतं, अशी माहिती इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे दिली. 'त्याच्या पायातून रक्त वाहताना तुम्हाला दिसतंय का सामना संपल्यानंतर त्याच्या पायाला सहा टाके पडले. धाव काढताना त्यानं सूर मारली होती. त्यावेळी त्याला जखम झाली. पण कुणालाही काहीही न सांगता तो खेळत राहिला',असं हरभजननं पोस्टमधून सांगितलं. त्यानं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nइतर बातम्या:शेन वॉटसन|मुंबई विरुद्ध चेन्नई|आयपीएल फायनल|shane watson|MI vs CSK|ipl final 2019\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट कोहली\nWC Live स्कोअरकार्ड: श्रीलंका Vs. ऑस्ट्रेलिया\nLive स्कोअर: द. आफ्रिका Vs. अफगाणिस्तान\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nआयपीएल २०१९ पासून आणखी\n'हे' आहेत आयपीएल १२मधील सुपरहिट आणि सुपरफ्लॉप खेळाडू\nIPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला\n'स्लो बॉल' टाकायला मी सांगितलं होतं : रोहित शर्मा\nबुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज: सचिन तेंडुलकर\nदोन्ही संघ एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होतेः धोनी\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nIPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला\nबुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज: सचिन तेंडुलकर...\nमुंबईने आयपीएल जिंकली, चेन्नईवर मात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:39:06Z", "digest": "sha1:6A7IHHES2WHH5DGKYERUQSX2IH4XHKKA", "length": 7198, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नुएव्हो लेओन - विकिपीडिया", "raw_content": "\nनुएव्हो लेओनचे मेक्सिको देशामधील स्थान\nसर्वात मोठे शहर माँतेरे\nक्षेत्रफळ ६४,२२० चौ. किमी (२४,८०० चौ. मैल)\nघनता ७४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)\nनुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. माँतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nमेक्सिकोच्या मध्य भागात ६४,२२० चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १३व्या क्रमांकाचे मोठ�� आहे. येथील हवामान तीव्र असून ह्या भागात अत्यंत कमी पाउस पडतो.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअग्वासकाल्येंतेस · इदाल्गो · कांपेचे · किंताना रो · कोआविला · कोलिमा · केरेतारो · ग्वानाह्वातो · गेरेरो · च्यापास · चिवावा · ताबास्को · तामौलिपास · त्लास्काला · दुरांगो · नायारित · नुएव्हो लेओन · बेराक्रुथ · पेब्ला · बाहा कालिफोर्निया · बाहा कालिफोर्निया सुर · मिचोआकान · मेहिको · मोरेलोस · युकातान · वाशाका · हालिस्को · साकातेकास · सान लुइस पोतोसी · सिनालोआ · सोनोरा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:39:48Z", "digest": "sha1:4FAUT5QSFI6PGJZZQ234QASQVQGXWTOS", "length": 3995, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वांशिकता - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► वांशिकतेनुसार व्यक्ती‎ (२ क)\n► वांशिक समूह‎ (२ क, ११ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०१३ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%2520%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3&search_api_views_fulltext=%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95%2520%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-06-15T20:59:23Z", "digest": "sha1:RT54FUHDZGTRQIU3NIG2YYEQDZT2V7NP", "length": 28574, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (193) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (14) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\n(-) Remove अशोक चव्हाण filter अशोक चव्हाण\nमुख्यमंत्री (224) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (212) Apply काँग्रेस filter\nमहाराष्ट्र (209) Apply महाराष्ट्र filter\nनिवडणूक (125) Apply निवडणूक filter\nपृथ्वीराज चव्हाण (103) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nदेवेंद्र फडणवीस (91) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराष्ट्रवाद (83) Apply राष्ट्रवाद filter\nमहापालिका (80) Apply महापालिका filter\nनारायण राणे (79) Apply नारायण राणे filter\nराजकारण (76) Apply राजकारण filter\nशरद पवार (74) Apply शरद पवार filter\nकॉंग्रेस (61) Apply कॉंग्रेस filter\nजिल्हा परिषद (60) Apply जिल्हा परिषद filter\nकर्जमाफी (58) Apply कर्जमाफी filter\nअजित पवार (53) Apply अजित पवार filter\nराधाकृष्ण विखे पाटील (49) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nनरेंद्र मोदी (42) Apply नरेंद्र मोदी filter\nउद्धव ठाकरे (40) Apply उद्धव ठाकरे filter\nशिवसेना (40) Apply शिवसेना filter\nधनंजय मुंडे (39) Apply धनंजय मुंडे filter\nनगरसेवक (38) Apply नगरसेवक filter\nसुशीलकुमार शिंदे (38) Apply सुशीलकुमार शिंदे filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (37) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nराजकीय पक्ष (33) Apply राजकीय पक्ष filter\nराहुल गांधी (33) Apply राहुल गांधी filter\nपत्रकार (32) Apply पत्रकार filter\nराज ठाकरेंच्या बर्थडे केकमधून युती सरकारवर निशाणा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसैनिकांनी युती सरकारचा निषेध केला. राज यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती. \"लाव रे तो व्हिडीओ\"च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप -...\n‘विधानसभेत दोन्ही काँग्रेस एकत्र असणे आवश्‍यक’\nमुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले. राज्याचा आढावा...\nकाँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केलीय. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादरच्या टिळक भवनमध्ये काँग्रेसची बैठक होत आहे. काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,...\nकाँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात : महाजन\nमुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी...\nकाँग्रेसला महाराष्ट्रात हवा नवा भिडू; 'राष्ट्रवादी' नको, 'वंचित' हवे\nमुंबई - लोकसभेच्या रणांगणात पानिपत झाल्यानंतर राज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने नवा भिडू शोधायला सुरवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, असा सूर आज कॉंग्रेसच्या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आळवला. राज्यात राष्ट्रवादी...\nकौन बनेगा विरोधी पक्ष\nबाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे. खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...\nमुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस आमदारांना फोन- अशोक चव्हाण\nमुंबई: भाजपत घेण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत आहेत असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपतले इतर नेते करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. पण...\nराष्ट्रवादी भाजपला मदत करत असल्याचा काँग्रेसचा आरोप\nमुंबई: राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी आज (ता.07) केला आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत न करता भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, त्याऐवजी वंचित...\nविधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणांची चिन्हे\nलोकसभा निवडणुकीत आठपैकी तब्बल सात खासदार, इतके घसघशीत माप मराठवाड्याने भाजप-शिवसेना युतीच्या पदरात टाकले. या निवडणुकीने मर���ठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. जिल्ह्याजिल्ह्यांतील राजकारण नव्या समीकरणांच्या वळणावर येऊन ठेपले आहे. अर्थातच, या साऱ्या बदलाला आगामी...\nअग्रलेख : एकेक नेता गळावया...\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...\nनिधी चौधरींना निलंबित करा - अशोक चव्हाण\nमुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवरून काढून टाका, असे ट्‌विट करून गांधीजींचा अवमान करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. निधी चौधरी यांच्या ट्...\nअग्रलेख : संभ्रमित काँग्रेस\nहुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा :अशोक चव्हाण\nमुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर बोलताना चव्हाण म्हणाले की, डॉ. पायल नायर...\nअशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला....\nआता तरी काँग्रेस राज्यात भाकरी परतणार\nकाँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्���ात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...\nकाँग्रेसची पडझड सुरु; प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे...\nसत्यासाठी, जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढूच\nलोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...\n...तर काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील- पी. चिदंबरम\nनवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व वरिष्ठ...\nनारायण राणेंच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही : अशोक चव्हाण\nमुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला...\nअपयशाबद्दल मी राजीनामा देण्यास तयार : अशोक चव्हाण\nमुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या बैठकीत राहुल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:14:42Z", "digest": "sha1:D7H3C2RN2VLCFARBLOQYEJB2DXISUWDP", "length": 11006, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजया मेहता - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख विजया मेहता याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, विजया.\nविजया मेहता (४ नोव्हेंबर, इ.स. १९३४ - ) या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते.[१] त्या आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत.[२] आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासीयत आहे.[३]\n३ विजया मेहता यांची गाजलेली नाटके\n६ संदर्भ आणि नोंदी\nविजया यांचा पहिला विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी झाला होता. हरीन यांचे अल्पवयात निधन झाले. यावेळी त्यांना दोन लहान मुले होती. नंतर त्यांनी फारुख मेहता यांच्याशी विवाह केला.[४]\n१९६० च्या दशकात त्यांनी विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत रंगायन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने प्रायोगिक रंगभूमीची चळवळ मराठी भाषेत सुरू केली.[५] पार्टी या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. त्यांनी दिग्दर्शित केलेले पेस्तनजी व रावसाहेब हे चित्रपट विशेष मानले जातात.\nविजया मेहता यांची गाजलेली नाटके[संपादन]\nरायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट)\nलाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका)\nहमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका)\nहवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट)\nरत्‍नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार\nचतुरंग प्रतिष्ठानचा २०१२ सालचा जीवनगौरव पुरस्कार\nमहाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.\n'झिम्मा'ला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार\nरूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कारही मिळाला आहे.\n'झिम्मा'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कार\nविजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.\nविजया मेहता यांच्या नाट्य-कारकिर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.\n^ नेवगी, उमेश विनायक (१० नोव्हेंबर २०१३). \"विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री\". सकाळ (मराठी मजकूर). (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ५ मार्च २०१६ रोजी मिळविली). ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.\n^ गोखले, शांता (२६ नोव्हेंबर २०१२). \"Life at play\". पुणे मिरर. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १७ फेब्रुवारी २०१३ रोजी मिळविली). १७ मार्च २०१९ रोजी पाहिले.\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nइ.स. १९३४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१९ रोजी २१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/spiritual/articleshow/47364265.cms", "date_download": "2019-06-15T22:13:27Z", "digest": "sha1:J5DVCRMMBJE2O6FI6GS7UE7MESJJ2B4S", "length": 18649, "nlines": 290, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prashant asnare News: तुमच्याही खिशात मोर! - spiritual | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nकाही दिवसांपूर्वी व्हॉटस्अॅपवर मला एक मेसेज आला होता. ‘एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही गाडीवर निघाला आहात आणि जाताना लग्नाच्या वरातीमुळे ट्रॅफिक जाम झाला असेल तर चिडू किंवा संतापू नका.\nकाही दिवसांपूर्वी व्हॉटस्अॅपवर मला एक मेसेज आला होता. ‘एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही गाडीवर निघाला आहात आणि जाताना लग्नाच्या वरातीमुळे ट्रॅफिक जाम झाला असेल तर चिडू किंवा संतापू नका. गाडी बंद करून पाच मिनिट त्याच वरातीत मनसोक्त नाचून घ्या. नाहीतरी उशीर होणारच आहे तर वाया जाणारा हा वेळ एन्जॉय करत घालवा. तुम्हालाच बरं वाटेल.’\nमला खूप आवडला हा मेसेज. आपल्या आयुष्यात असे चिडण्याचे, वैतागण्याचे किंवा निराशेचे प्रसंग नेहमीच येतात. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे, वृत्तीप्रमाणे अशा प्रसंगाना सामोरा जातो. तरीही स्वतःच्या मनाची शांती बिघडवून घेणारे खूप जणं असतात. काही महाभाग तर त्यांच्या आयुष्यात आलेले आनंदाचे प्रसंगही मनमोकळेपणाने उपभोगत नाही.\nआपण जगतो ते आयुष्य खडतर असेल, कठीण असेल पण वाईट निश्चितच नाही. आपल्याला आनंद व्हावा, आपला उत्साह वाढावा अशा कित्येक गोष्टी आपल्या अवतीभोवती उभ्या असतात. आपल्या मनाला उभारी मिळावी अशा कितीतरी घटना आपल्या सभोवताली घडत असतात. फक्त आपल्याला त्या गोष्टी टिपता आल्या पाहिजेत. त्या घटना मनात जपता आल्या पाहिजेत आणि मुख्य म्हणजे हवं तेव्हा अशा क्षणांचा पुनर्नुभवही घेता आला पाहिजे.\nतुम्हाला बासू चॅटर्जी ह्यांचा ‘खट्टा-मीठा’ हा चित्रपट आठवतो का ह्या चित्रपटातल्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबाला काही कारणानं आपलं राहतं घर सोडून, सामानसुमानासह रस्त्यावर याव लागतं. पण त्यामुळे न डगमगता, निराश न होता, ते कुटुंब उघड्यावर आभाळाच्या छायेत, मोकळ्या हवेत आपला संसार मांडत आणि पूर्वीच्याच उत्साहाने हसतखेळत, आनंदानं जगायला लागतं. चित्रपट म्हणून हे सगळं मांडताना लेखक, दिग्दर्शकानी काही सवलती घेतल्या असल्या तरी ह्यातून मिळणारी प्रेरणा महत्त्वाची आहे.\nहे सगळं आपणही, कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. फक्त आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात आनंद, उत्साह, चैतन्य ह्या भावना जपून ठेवता आल्या पाहिजेत आणि वेळोवेळी मनाचा तो कोपरा उघडून ह्या मौल्यवान गोष्टींनी आसमंत भरून टाकता आला पाहिजे.\nशिकवलेला एक मोर आहे\nकिंवा मनावर काळे ढाग दाटून आले.\nकी हा शिकवलेला मोर\nउदास काळे ढग निघून जातात\nपुन्हा शुभ्र होतं... निरभ्र होतं.\nअसाच एक मनकवडा मोर\nत्याला नाचणं शिकवायला हवं\nअसा शिकवलेला मोर आपल्या खिशात असला की\nऋतू कोणताही असो, आपलं ��े\nअवघं जगणं आयुष्यभर बेभान\nहोऊन थुईथुई नाचत राहील, एवढं मात्र नक्की\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nप्रशांत असनारे या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमाझं अध्यात्म पासून आणखी\nक्षण घेण्याचे आणि देण्याचे\nओम भवती भिक्षां देही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआपण सगळे हिरवी झाडं\n... अन् भुर्र उडून जा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/document-category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T21:42:41Z", "digest": "sha1:PQT6DO6E56XP7JSIZ54DJKRSWGH7NEF3", "length": 7271, "nlines": 116, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "पुनर्वसन आणि पुनर्स्थापना | नागपूर येथे भारताचा झेरो मैल स्टोन आहे | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nसर्व पहा इतर जनगणना ज्येष्ठता सूची नझूल जमीन अंबाझरी नागरिकांची सनद पुनर्वसन आणि पुनर्स्थापना\nकलम १९(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक ६/ अ-६५/ २०१७-१८ मौजा पारडी , तालुका कुही , जिल्हा नागपूर 10/06/2019 डाउनलोड(995 KB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १५/ अ-६५/ २०१८-१९ मधील मौजा परसोडी , तालुका भिवापूर, जिल्हा नागपू�� 06/06/2019 डाउनलोड(194 KB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १४/ अ-६५/ २०१८-१९ मधील मौजा विरखडी , तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर 06/06/2019 डाउनलोड(186 KB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १३/ अ-६५/ २०१८-१९ मधील मौजा वाकेश्वर , तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर 06/06/2019 डाउनलोड(193 KB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १२/ अ-६५/ २०१८-१९ मधील मौजा मांडवा , तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर 06/06/2019 डाउनलोड(187 KB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक ११/ अ-६५/ २०१८-१९ मधील मौजा मेंढा, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर 06/06/2019 डाउनलोड(194 KB)\nकलम १९(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १/अ-६५/ २०१७-१८ मधील मौजा पेंढरी, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना 26/02/2019 डाउनलोड(2 MB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १/ अ-६५/ २०१८-१९ मधील मौजा रुयाड , तालुका कुही, जिल्हा नागपूर 08/01/2019 डाउनलोड(2 MB)\nकलम ११(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक १०/ अ-६५/ २०१८-१९ मधील रानमांगली, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर 05/01/2019 डाउनलोड(586 KB)\nकलम १९(१) अधिसूचना, भुसंपादन प्रकरण क्रमांक ५४ / अ-६५/ २०१६-१७ मधील तास, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर 19/12/2018 डाउनलोड(1 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:10:45Z", "digest": "sha1:CMDAHLRGLETRET47AQS44JK3UXO2MWUR", "length": 1561, "nlines": 9, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "बैठक महिला ऑनलाइन - ऑनलाइन डेटिंगचा", "raw_content": "बैठक महिला ऑनलाइन — ऑनलाइन डेटिंगचा\nप्रत्यक्षात, गप्पा विनंती आहे तीव्र करून सर्व साधे कारण आहे की, तो परवानगी देतो एक जलद संपर्क पुरुष आणि महिला दरम्यान, की आपण त्याच्या अर्धा तीव्र, एक मैत्री तीव्र किंवा एक साहसी न खालील दिवस.\nतेव्हा आपण गप्पा, साइट येतो की आम्हाला पहिल्या मन व्हिडिओ डेटिंगचा आहे\n← गप्पा - नवीन शोधण्यासाठी मुली फ्रान्स मध्ये डेटिंगचा - फ्रेंच डेटिंगचा साइट आहे\nजेथे मुली पूर्ण करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को - सर्वोत्तम मार्ग काय आ��े मुली पूर्ण करण्यासाठी सॅन फ्रांसिस्को मध्ये. याहू उत्तरे →\n© 2019 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44387", "date_download": "2019-06-15T20:36:56Z", "digest": "sha1:YGLJK7R5WFPF52AFUVHXX2CMVR475UYY", "length": 7587, "nlines": 130, "source_domain": "misalpav.com", "title": "ताडोबा - वाघांच्या राज्यात | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nताडोबा - वाघांच्या राज्यात\nव्लॉगर पाटील in भटकंती\nत्याच्या पावलांच्या खुणा शोधत आम्ही त्याच्या मागावर होतो...\nआणि अचानक जणू जंगल जागे झाले..पक्षी प्राणी ओरडू लागले....\nआमच्या समोर साक्षात जंगलचा राजा उभा होता...\nभारताचा राष्ट्रीय प्राणी असे त्याला का मानतात हे त्याला समोर आणि जंगलात बघूनच कळले....सौंदर्य,सामर्थ्य,ताकद,निर्भीडपणा याचा अनोखा मिलाप म्हणजे वाघ...माणसाने एक गोष्ट नक्की शिकावी..\nएक तर राजसारखे निर्भीडपणे जगावे\nकिंवा कोण राजा आहे याचा फरक पडू न देता स्वतःच्या हिमतीवर राजसारखं जगावं....\nवाघ बघावा तर जंगलात...त्याच्या साम्राज्यात...पण त्याच्या नादाला न लागता..\nसादर करत आहे ताडोबा सफारी चा खतरनाक अनूभव... तुमच्यासाठी...spotvar\nताडोबा - संपूर्ण विडिओ\nवा वाघोबाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात दर्शन झाले मस्तच ताडोबा म्हणजे अप्रतिम. पण 3 दिवस राहिलास आणि विडिओ इतका कमी कालावधीचा का ताडोबा म्हणजे अप्रतिम. पण 3 दिवस राहिलास आणि विडिओ इतका कमी कालावधीचा का फोटो तरी टाकायला हवे. पण editing छानच झालं आहे.\nअजून एक part बाकी आहे , त्या मध्ये उरलेल्या 2 सफारी च येईल\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/graduate-education-in-village-development/articleshow/69792426.cms", "date_download": "2019-06-15T21:52:48Z", "digest": "sha1:VHIMENUIXOC224475NIPXKNTURWIXKLC", "length": 15589, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: ग्राम विकासात पदव्युत्तर शिक्षण - graduate education in village development | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nग्राम विकासात पदव्युत्तर शिक्षण\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादडॉ...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास व संशोधन संस्थेत शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या प्रथम सत्रापासून ग्रामविकासासंबंधी विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत. महाराष्ट्रात केवळ ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, जैववैज्ञानिक व तंत्रशास्त्रांचा अभ्यास करून ग्रामीण समाजाच्या जीवन जगण्याच्या समस्यांचा अभ्यास व संशोधन करणारे हे विभाग असणार आहेत, अशी माहिती मानद संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी दिली.\nया चार पदव्युत्तर अभ्यासक्रमापैकी मास्टर ऑफ रुरल स्टडीज (एमआरएस : समाज सांस्कृतिक व राजकीय स्थिती), मास्टर ऑफ रुरल स्टडीज (ग्रामीण अर्थशास्त्र, बँक व उद्योग) या दोन विभागांचा समावेश सामाजिक शास्त्रे, मानव्य विद्याशाखेत समावेश करण्यात आला आहे. मास्टर ऑफ सायन्स (एमएस्सी, जैववैविध्याचे संवर्धन) व मास्टर ऑफ सायन्स (ग्रामीण तंत्रज्ञान) या दोन विभागांचा समावेश विज्ञान व तंत्रशास्त्र विद्याशाखेत केलेला आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी चारही विभागांच्या अभ्यासक्रमांस व शिकणे-शिकविणे व मूल्यमापन पद्धतीस मान्यता दिलेली आहे. अभ्यासक्रम निश्चित करताना विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करून पसंती आधारित श्रेयांक पद्धती आधारित अभासक्रम तयार करण्यात आलेले आहेत. अभ्यासक्रमाचे विषय निवडीच्या पुरेशा संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.\nपाठ्यक्रम व पाठ्यचर्या ठरवताना शिक्षण, शिकविण्याची उदिदष्टे, फलश्रुती निश्चित केलेली आहे. दोन वर्षे म्हणजे चार शैक्ष���िक सत्रांत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा असून, त्यासाठी एवूâण २६५० गुणांची अंतर्गत व बाह्य परीक्षा आहे. या परीक्षेत १०३ श्रेयांक प्राप्त करायचे आहेत. या चार विभागांपैकी दोन मानव्य विद्याशाखेत, दोन विभाग विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत समाविष्ट आहेत. चारही विभागात ५० टक्के वर्गशिक्षण असणार आहे. त्यात केवळ व्याख्यान पद्धती नसून, गटचर्चा, सादरीकरण, शिक्षक-विद्यार्थी संवाद या नव्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ५० टक्के अभ्यासक्रम प्रात्यक्षिके, क्षेत्रीय भेटी, सर्वेक्षण, संशोधन व अहवाल लेखन या पद्धतीने पूर्ण केला जाणार आहे.\nया विभागातर्फेâ सहा महिन्यांचे नऊ पदविका अभ्यासक्रमही शिकविले जाणार आहेत. फळे व भाजीपाला प्रक्रिया, जल व भू व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, फलोद्यान, पुष्पोद्यान व रोपवाटिका व्यवस्थापन, रोपांचे उती संवर्धन, पशुधन उत्पादन व व्यवस्थापन, मत्स्यपालन व व्यवस्थापन, मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन, महिला व बालाकांचे जीवनसत्व व्यवस्थापन, पंचायतराज व्यवस्थापन, स्वयं सहायता बचतगट संघटन व व्यवस्थापन, फळे व भाजीपाला प्रक्रिया, फळे व भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया, फलोद्यान व रोपवाटिका व्यवस्थापन, ज्येष्ठ नागरिक सेवासृश्रुषा आदी अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे. या विभाग व प्रवेशाची अधिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nमंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले इच्छुकांचे डोळे\nशिवसेना-भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी: राजू शेट्टी\nजुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले\nविजेच्या धक्क्याने ��२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nग्राम विकासात पदव्युत्तर शिक्षण...\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त...\nवाईट नजरेने पाहतो म्हणून खून; कोर्टाने जामीन फेटाळला...\nरस्त्यांची यादी आता २२५ कोटींची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pm-narendra-modi-criticized-congrss/", "date_download": "2019-06-15T21:34:51Z", "digest": "sha1:SZYHBZYUP7FLA4BETSVG5SXEVMPQK4XS", "length": 9296, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी", "raw_content": "\nकाँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली | गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मला सतत 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.\nरामलीला मैदानात भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे. त्या राष्ट्रीय परिषदेत मोदी बोलत होते.\nनॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. काँग्रेसला जमीन, इन्कम टॅक्सची माहिती कोणालाही कळू द्यायचे नव्हती. त्यामुळे त्यांनी तपासातसुद्धा सहकार्य केले नाही, असाही आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे.\nदरम्यान,काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.\n-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच\n-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू\n-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो\n-…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे\n-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक\nसिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच\nफडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/brutal-assault-from-delivery-boy/articleshow/69779040.cms", "date_download": "2019-06-15T21:45:34Z", "digest": "sha1:XLUXU6E2INR7GCD6CJ6NJZYWOVRQERSI", "length": 13725, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "महिला अत्याचार: दोघा तरूणांकडून तरूणीला मारहाण - brutal assault from 'delivery boy' | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nदोघा तरूणांकडून तरूणीला मारहाण\nजंगली महाराज रस्त्यावर भरदिवसा दोन तरुणांनी तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मारहाणीत तरुणीच्या गळ्याला जखम झाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदोघा तरूणांकडून तरूणीला मारहाण\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nजंगली महाराज रस्त्यावर भरदिवसा दोन तरुणांनी तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मारहाणीत तरुणीच्या गळ्याला जखम झाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतरुणी कारमधून जात असताना, 'उबर इट्स'च्या 'डिलिव्हरी बॉय'ची दुचाकी कारला घासली. त्यामुळे तरुणीच्या कारचे नुकसान झाल्याने तिने 'डिलिव्हरी बॉय'ला थांबवून भरपाई मागितली. त्यासाठी ती त्याला घेऊन जंगली महाराज रस्त्यावरील साई सर्व्हिस येथे आली. तेथे खर्चाचा अंदाज घेऊन तिने त्याच्याकडून पैसे घेण्याचे ठरवले होते. दरम्यान, संबंधित दुचाकी चालकाने आपल्या मित्राला साई सर्व्हिस येथे बोलावले. त्यानंतर पैशांच्या देवाण-घेवाणीवरून तरुणी आणि दुचाकी चालकामध्ये वाद झाला. या वादातून 'डिलिव्हरी बॉय' आणि त्याच्या मित्राने तरुणीला बेदम मारहाण केली. ही घटना दुपारी सव्वातीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणीला मारहाण होत असताना मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली. त्यानंतर नजीकच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी तरुणीच्या मदतीला धावून आले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून तिची सुटका केली आणि तरुणांना चोप दिला. दरम्यान, डेक्कन पोलिस ठाण्यातील कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले.\nत्यांनी मारहाण करणाऱ्या 'डिलिव्हरी बॉय'सह त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आणि तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या मते तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली असून, तिच्या गळ्याला जखमही झाली होती. पेट्रोल पंपावरील काही कर्मचाऱ्यांनी हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये चित्रित केल्याने त्यांचे मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजंगली महाराज रस्त्यावर तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी तरुणीला किरकोळ मारहाण केली आहे.\nदीपक लगड, वरिष्ठ निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे\nइतर बातम्या:महिला अत्याचार|पुणे|Pune|delivery boy|brutal assault\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू\nपुणेरी भाषेतच पुणेकरांना 'धडे'\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदोघा तरूणांकडून तरूणीला मारहाण...\nपुणेः ज्येष्ठ अभिनेते अनंतराव जोशी यांचे निधन...\nसततच्या पावसाने तापमानात मोठी घट...\nराज्यातील रक्तसंकलनात लक्षणीय वाढ...\n...त्यांनी बँकेला घातला ७५ लाखांचा गंडा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2019-06-15T21:10:53Z", "digest": "sha1:AFZ2MYWNTOYGLKQBZPTCGDZNXEUA7EQN", "length": 13996, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संघ साचे क्रिकेट विश्वचषक, २०११ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:संघ साचे क्रिकेट विश्वचषक, २०११\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nस्मिथ(ना.) • ए.बी. • अमला • बोथा • डुमिनी • प्लेसिस • इंग्राम • कॅलिस • मॉर्केल • पार्नेल • पीटरसन • स्टाइन • ताहिर • त्सोत्सोबे • विक •प्रशिक्षक: झिल\nझिम्बाब्वे संघ - क���रिकेट विश्वचषक, २०११\nचिगुम्बुरा(ना.) • चकाब्वा • कोव्हेंट्री • क्रेमर • क्रेग अर्व्हाइन • लँब • मसाकाद्झा • म्पोफू • प्राइस • रेन्सफोर्ड • तैबू • टेलर • उत्सेया • विल्यम्स •प्रशिक्षक: बुचर\nशॉन अर्व्हाइन ने विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.\nकेनिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nकामांडे(ना.) • ओमा(य.) • मिश्रा • जेम्स न्गोचे • ओबान्डा • ओबुया • डे.ओबुया(य.) • ओढ्मिबो • ओडोयो • ओगोन्डो • ओटियेनो • पटेल • टिकोलो • वॉटर्स • न्गोचे •प्रशिक्षक: बॅप्टिस्ट\nकॅनडा संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nबगई(ना.) (य.) • चीमा(उ.क.) • बैद्वान • राव • डेव्हिसन • देसाई • गॉर्डन • गुणसेकरा • हंसरा • चोहान • कुमार • ओसिंडे • पटेल • सुरकारी • व्हाथाम •प्रशिक्षक: दस्सानायके\nवेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१ डॅरेन सॅमी(ना.) •३ डेव्हॉन थॉमस •१५ कर्क एडवर्ड्‌ज •९ सुलेमान बेन •१५ देवेंद्र बिशू •४ डॅरेन ब्राव्हो •१४ शिवनारायण चंदरपॉल •२ क्रिस गेल •१० निकिता मिलर •५ कीरॉन पोलार्ड •१२ रवी रामपॉल •१३ केमार रोच •११ आंद्रे रसेल •६ रामनरेश सरवण •७ डेव्हन स्मिथ •प्रशिक्षक: ऑटिस गिब्सन\nजखमी कार्ल्टन बॉ, एड्रियन बरत, ड्वेन ब्राव्हो यांच्या जागी संघात डेव्हॉन थॉमस, कर्क एडवर्ड्‌ज, देवेंद्र बिशू ह्यांना स्थान मिळाले.\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१० आफ्रिदी •२३ कामरान(य) •१२ रझाक •३६ रहेमान •१९ शहजाद •८१ शफिक •२२ मिस्बाह •८ हफिझ •५० अजमल •१४ अख्तर •९ जुनैद •९६ उमर •५५ गुल •४७ रियाझ •७५ खान •प्रशिक्षक: वकार गुडघ्याच्या दुखापतीमुळे सोहेल तनवीर ऐवजी जुनैद खानला संघात स्थान मिळाले.\nभारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)\n३ हरभजन • ७ धोणी(क) • १० तेंडुलकर • १२ युवराज • १३ पटेल • ५ गंभीर • २८ पठाण • ६४ नेहरा • ३४ खान • १८ कोहली • ६६ आश्विन • ४४ सेहवाग • ३६ श्रीसंत • ११ चावला • ४८ रैना • प्रशिक्षक: गॅरी कर्स्टन\nजखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.\nश्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\t(उप-विजेता संघ)\n११ संघकारा(ना.) •२७ जयवर्दने •१८ दिलशान •२६ फर्नान्डो • हेराथ • कपुगेडेरा •०२ कुलशेखरा •९९ मलिंगा • मॅथ्यूस •४० मेंडिस •०८ मुरलीधरन • परेरा • समरवीरा •०५ सिल्वा •१४ थरंगा •प्रशिक्षक: बेलिस\nबांगलादेश संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n७५ शाकिब(ना.) •९ रहिम •२९ ��क्बाल •६२ काय्से •३१ सिद्दिकी •४२ नफीस •७ अशरफुल •७१ हसन •३० महमुदुल्ला •७७ नईम •१३ शफिउल •३४ होसेन •४१ रझाक •४६ शुवो •९० ना.होसेन •प्रशिक्षक: सिडन्स\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ पाँटिंग(ना.) •५७ हड्डिन •३३ वॅट्सन •२३ क्लार्क •४८ मायकेल हसी •२९ डेव्हिड हसी •७ व्हाइट •३६ पेन •४९ स्मिथ •४१ हेस्टिंग्स •२५ जॉन्सन •४३ हॉरित्झ •५८ ली •३२ टेट •४ बॉलिंजर •प्रशिक्षक: टिम नील्सन\nन्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n११ व्हेट्टोरी(ना.) •४२ ब्रॅन्डन(य.) •५२ बेनेट्ट •७० फ्रँकलिन •३१ गुप्टिल • हॉव •१५ नेथन •३७ मिल्स •२४ ओराम •७७ रायडर •३८ साउथी •५६ स्टायरिस •३ टेलर • २२ विल्यमसन • वूडकॉक •प्रशिक्षक: राईट\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nआयर्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१ पोर्टरफील्ड(ना.) •१४ विल्सन •२ बोथा •३ क्युसॅक •४ डॉकरेल •५ जॉन्स्टन •६ जोन्स •७ जॉईस •८ मूनी •९ केव्हिन •१० नायल •११ रँकिन • १२ स्टर्लिंग •१३ मर्व •१५ व्हाइट •प्रशिक्षक: सिमन्स\nनेदरलँड्स संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१७ बोर्रेन(ना.) •४ राजा • बारेसी • बुखारी • बुर्मन • कूपर • ग्रूथ •८५ किरवेझी • क्रुगर • लूट्स • सीलार •१३ स्वॅर्जन्स्कि •२२ डोशेटे • वेस्टडिज्क •३३ झुडेरेंट •प्रशिक्षक: ड्रिनेन\n\"संघ साचे क्रिकेट विश्वचषक, २०११\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:आयर्लंडचे प्रजासत्ताक संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:इंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:ऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:कॅनडा संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:केनिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:नेदरलँड्स संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:न्यू झीलँड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:पाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:बांगलादेश संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:वेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nसाचे क्रिकेट विश्वचषक, २०११\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१३ रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manmohan-never-retires/articleshow/69789936.cms", "date_download": "2019-06-15T21:46:48Z", "digest": "sha1:XFQDDRZYRLJKSR2ZY4T6CGCVURDPRD6I", "length": 19181, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Manmohan Sigh: मनमोहन कभी रिटायर नही होते! - manmohan never retires! | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nएखाद्या व्यक्तीच्या जीवनातील काही अपघात सार्वजनिक जीवनासाठी वरदान ठरत असतात, तसेच काहीसे डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतीत घडले. विनम्र, ऋजू स्वभावाचे, सुसंस्कृत असलेले डॉ. सिंग यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व आधुनिक काळातील राजकारणासाठी तितकेसे सुयोग्य म्हणता येणार नाही. तरीसुद्धा तब्बल २८ वर्षे ते संसदीय राजकारणात राहिले. अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर असे संबोधले गेलेले डॉ. सिंग अपघाताने राजकारणात आले, अर्थमंत्री आणि पंतप्रधानही बनले तरी त्यांची राजकीय कारकीर्द मात्र प्रगल्भ राहिली.\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nएखाद्या व्यक्तीच्या जीवनातील काही अपघात सार्वजनिक जीवनासाठी वरदान ठरत असतात, तसेच काहीसे डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतीत घडले. विनम्र, ऋजू स्वभावाचे, सुसंस्कृत असलेले डॉ. सिंग यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व आधुनिक काळातील राजकारणासाठी तितकेसे सुयोग्य म्हणता येणार नाही. तरीसुद्धा तब्बल २८ वर्षे ते संसदीय राजकारणात राहिले. अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर असे संबोधले गेलेले डॉ. सिंग अपघाताने राजकारणात आले, अर्थमंत्री आणि पंतप्रधानही बनले तरी त्यांची राजकीय कारकीर्द मात्र प्रगल्भ राहिली.\nभारतीय अर्थव्यवस्था कूस बदलत असताना किंवा अर्थकारणाची गाडी रूळ बदलत असताना भूकंपसदृश्य परिस्थिती जाणवली नाही किंवा मोठे धक्केही बसले नाहीत याचे सारे श्रेय अर्थातच डॉ. सिंग यांना द्यावे लागेल. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून असलेली भारताची आंतरराष्ट्रीय पातळ���वरील प्रतिष्ठा डॉ. सिंग यांनी वृद्धिंगत केली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्यासोबत अनावश्यक जवळिकीचे प्रदर्शन न करताही भारताने अनेक देशांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले आणि डॉ. सिंग हे जगातील अनेक नेत्यांच्या आदराचे स्थान बनले. जागतिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला फारशी झळ बसली नाही, याचे श्रेयही नि:संशयपणे डॉ. सिंग यांच्याच धोरणांचे आहे आणि त्यासाठी जगभरातील नेत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ. सिंग हे नियुक्त केलेले पंतप्रधान होते ही त्यांची मर्यादा लक्षात घेऊनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे मूल्यमापन करावे लागते. ते नजरेआड करून एखाद्या राजकीय नेतृत्वाशी तुलना करून मूल्यमापन करणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. आधुनिक काळातील भारतीय आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून डॉ. सिंग यांचे नाव नेहमीच स्मरणात राहील. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी त्यांना अर्थमंत्रिपदाची संधी दिली आणि पुढे सोनिया गांधी यांनी त्यांना पंतप्रधानच बनवले. त्याअर्थाने या दोन्ही नेत्यांचे डॉ. सिंग यांच्या राजकीय वाटचालीत महत्त्व आहे. सत्तेच्या राजकारणात कोणत्याही राजवटीला काही डाग लागतात आणि ते स्वाभाविकपणे सरकारच्या प्रमुखालाच लावले जातात. टू जी घोटाळा आणि कोळसा खाणवाटप घोटाळ्याने डॉ. सिंग यांच्या कारकीर्दीवर काजळी धरली.\nया दोन्ही प्रकरणांमध्ये डॉ. सिंग यांनी जबाबदारी नीट पार पाडली नसल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवण्यात येत असला तरी थेट त्यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ताकद. डॉ. मनमोहन सिंग राजकारणी नसले तरी त्यांना राजकारण कळत नव्हते किंवा जमत नव्हते, असे नाही. सरकार पणाला लावून अमेरिकेशी अणुकरार करताना त्यांच्यातील मुत्सद्दी आणि कणखर राजकारण्याचे दर्शन घडले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने सिंग यांची दुबळे पंतप्रधान अशी संभावना केली, त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. एरव्ही कुणाच्या राजकीय वाटेला न जाणाऱ्या डॉ. सिंग यांनी आपल्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेला योग्य वेळी मोजक्या शब्दात उत्तरे दिली. 'अडवाणी मला दुबळे पंतप्रधान म्हणून हिणवत असले, तरी त्यांच्याच सरकारच्या कारकीर्दीत विमान अपहरणावेळी 'जैश-ए-मोहम्मद'च्या म्होरक्यासह तिघा दहशतवाद्यांना सोडण्यात आले. त्यावेळी भाजपचा हा लोहपुरुष वितळला होता. संसद हल्ल्याच्या वेळीही पाकिस्तानकडून माफी सोडाच, घटना घडल्याचे मान्य करण्यातही त्यांना यश आले नाही. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही दहशतवाद्यांशी वाटाघाटींसाठी आमचे परराष्ट्रमंत्री धाडले नाहीत;\nउलट कमांडो धाडून नऊ अतिरेक्यांना कंठस्नान घातले, एकाला जिवंत पकडले', याकडे लक्ष वेधून डॉ. सिंग म्हणाले होते, 'मी घोषणाखोर नसेन, माझ्या भाषणाच्या भात्यात वाक्प्रचार नसतील, पण कित्येक शतकांची मशीद समाजकंटक पाडत असताना कोपऱ्यात बसून हुंदके देणाऱ्यांपैकी मी नाही. आयुष्यभर मी शैलीपेक्षा मूळ गाभ्याला, जनसंपर्कापेक्षा कामगिरी आणि शॉर्टकट्सपेक्षा परिश्रमांना अधिक महत्त्व देत आलो आहे.' याचप्रमाणे नरेंद्र मोदींच्या टीकेला त्यांनी 'अहमदाबादच्या रस्त्यावर निरपराधांचा नरसंहार घडवून आणणे याचा अर्थ सामर्थ्यशाली पंतप्रधान नव्हे,' अशा शब्दात उत्तर दिले होते. नोटाबंदी ही संघटित लूट असल्याचा डॉ. सिंग यांचा हल्ला मोदी सरकारच्या जिव्हारी लागला होता. असे डॉ. सिंग आजच्या पडत्या काळात संसदेत असणे काँग्रेसचे नीतिधैर्य उंचावणारे ठरतील, त्यामुळे कदाचित नजिकच्या काळात ते पुन्हा संसदेत येतीलही. आणि ते संसदेत नसले तरी त्यांचा आर्थिक क्षेत्रातील अधिकार आणि नैतिक दरारा एवढा मोठा आहे, की त्यांना सक्रीय राहावेच लागेल. कारण 'मनमोहन सिंग कभी रिटायर नही होते \nइतर बातम्या:मनमोहन सिंग निवृत्ती|मनमोहन सिंग|singh retires|Manmohan Sigh|a person\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न���यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/City-parking-policy-protest/", "date_download": "2019-06-15T20:49:22Z", "digest": "sha1:SKJB5HFKBVVUSGLRYIJ3YG6MF5TPTPZY", "length": 7218, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहर ‘पार्किंग पॉलिसी’ला विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शहर ‘पार्किंग पॉलिसी’ला विरोध\nशहर ‘पार्किंग पॉलिसी’ला विरोध\nपुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यावर शनिवार (दि.19) होणार्‍या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, या सशुल्क वाहनतळामुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट होणार असून, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातून त्यास कडवा विरोध होऊ लागला आहे. पाणीपट्टी दरवाढीप्रमाणे ही योजनाही शहरवासीयांवर सत्ताधारी भाजप लादणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nपार्किंग पॉलिसीनुसार शहराचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे चार विभाग करून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तासांप्रमाणे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ‘अ’ या सर्वांत वर्दळीच्या आणि 80 ते 100 टक्के पार्किंग असलेल्या विभागासाठी सर्वांधिक शुल्क असणार आहे. तर, मध्यम वर्दळीच्या आणि 60 ते 80 टक्के पार्किंग असलेल्या ‘ब’ विभागासाठी त्यापेक्षा थोडा कमी दर आहे. वाहने पार्क करण्याचे प्रमाणे 40 ते 60 टक्के असलेल्या ‘क’ विभागासाठी आणखी कमी शुल्क असेल. सर्वांत कमी म्हणजे 40 टक्के पेक्षा कमी पार्किंग असलेला ‘ड’ विभाग आहे.\nत्यानुसार प्रती तासाकरीता ‘अ’ विभागासाठी दुचाकीला 4, ‘ब’साठी 3 व ‘क’ साठी 2 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. रिक्षाला अनुक्रमे 12,9 व 6 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. मोटार व टेम्पोसाठी हा दर अनुक्रमे 12, 9 व 6 रूपये आहे. मीनी बससाठी अनुक्रमे 30, 22 व 15, ट्रकसाठी 66,48 व 33 आणि खासगी बससाठी 78, 58 व 39 रूपये असे शुल्क भरावे लागणार आहे. निवासी पार्किंगसाठी दुचाकीला प्रतीदिनी पाच रूपयांप्रमाणे वार्षिक 1 हजार 825 रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. रिक्षाला 15 रूपयांप्रमाणे वार्षिक 5 हजार 475 रूपये शुल्क पडणार आहे. मोटार व टेम्पोला प्रतीदिन 25 रूपयांप्रमाणे वर्षाला 9 हजार 125 रूपये शुल्क असणार आहे. मीनी बसला 38 रूपयांप्रमाणे 13 हजार 688, ट्रकला 55 रूपयांप्रमाणे 20 हजार 75 आणि खासगी बसला 98 रूपयांप्रमाणे 35 हजार 588 रूपये शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क जमा करण्यासाठी पालिका ठेकेदार नेमणार आहे.\nवाहनचालकांकडून अवाचा-सवा शुल्क घेण्यास सामाजिक संघटना, संस्था व विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. शहरात पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसताना बहुमताच्या जोरावर पार्किंग पॉलिसी राबविण्यात येऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. नागरिकांना वाहन शुल्काचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या नव्या धोरणास शनिवारी होणार्या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवक विरोध करणार आहेत. तर, पाणीपट्टी दरवाढीप्रमाणे सदर विषयही बहुमताच्या जोरावर मंजुर करण्याचा निश्चय सत्ताधारी भाजपने केला आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Vehicle-contract-bill-other-name/", "date_download": "2019-06-15T21:17:30Z", "digest": "sha1:3LCIXC2A23DYHN5HHFHQYGB5JNOTETA3", "length": 5484, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहनाचा ठेका एकाला, बिले दुसर्‍याच्या नावे अदा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › वाहनाचा ठेका एकाला, बिले दुसर्‍याच्या नावे अदा\nवाहनाचा ठेका एकाला, बिले दुसर्‍याच्या नावे अदा\nजिल्हा क्षयरोग कार्यालयात शासकीय वाहन असताना दुसरे भाडेतत्त्वावर वाहन लावून शासनाला भुर्दंड बसला आहे. त्याहून कहर करत या कार्यालयाने वाहनाचा ठेका ऐकाला आणि त्याची बिले दुसर्‍याच्या नावे अदा करण्याचा गलथान कारभार केला आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या गैरप्रकारातील सर्वांचे निलंबन, चौकशी आणि बिलाची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करणे गरजेचे आहे.\nएकीकडे आरोग्य विभागात 15-15 वर्षांपासूनच्या अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत आहेत. दुसरीकडे जिल्हा क्षयरोग कार्यालयात दहा वर्षांपूर्वीचे शासकीय वाहन सुस्थितीत नसल्याचे भासवत दुसरे भाडेतत्त्वावर वाहन घेतले. तेही गैरप्रकारे. यामध्येही गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही वाहन पुरवणारी कंपनी श्रीकांत नडगम यांच्या नावे आहे. त्यांनीच भाडेतत्त्वावर वाहन पुरवले आहे. हे पुरवलेले वाहन हे लाडप्पा जयप्पा नडगम यांच्या नावावर आहे. त्यामुळे शासनाची सर्वचबाबतीत दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत आहे. हे वाहन वापरल्यानंतर वाहन पुरवणारी कंपनी गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या नावे बिले अदा करणे गरजेचे आहे. मात्र ही वाहन पुरवणारी फर्म सोडून इतरांच्या नावे बिले अदा केली आहेत. ज्यामध्ये जिल्हा क्षयरोग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. के. शेगर, डिस्ट्रक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर (टीबी) व्ही. एस. शेगर आणि इतर श्रीकांत नडगम, तैसीफ मुजावर यांचा समावेश आहे. तरी या सर्वांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा, बिलाची रक्कम या सर्वांच्या वेतनातून वसूल करणे, वाहन पुरवठा करणार्‍या कंपनीला काळ्या यादीत टाकणे, अधिकारी-कर्मचार्‍यांना निलंबित करणे अशी कारवाईची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/yearender/65623893.cms", "date_download": "2019-06-15T21:59:28Z", "digest": "sha1:LV4GE2HTWOP3SJW6PEXPMLRTTMDJFSZL", "length": 13803, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "2017 Year End Top News Stories in Marathi, Year Ender 2017 News Highlight | Maharashtra Times", "raw_content": "\n'ही' अभिनेत्री साकारणार शनाया\n'ही' अभिनेत्री साकारणार शनाया\n डिसेंबरपासून २० नव्या ...\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nबनावट चकमकः आंध्राने यूपी, बिहारला मागे टा...\nबिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार ...\nनक्षलवाद्यांकडे पाकिस्तान निर्मित शस्त्रे\nआंध्र प्रदेशः चंद्राबाबूंना विमानतळावर VIP...\nएस ४०० करार: भारताला अमेरिकेची धमकी\nभारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाका...\n‘तेलवाहू नौकांवरील वाढते हल्ले धोकादायक’\nअवकाश स्थान म्हणजे नेमकं काय\nचीनला हवीय हाँगकाँगवर पकड\nबिश्केक: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचारा...\nआक्षेपार्ह संदेश पाठवल्यास कारवाई करू: व्हाट्सअॅप\nअमेरिकी वस्तूंवर अखेर अतिरिक्त शुल्क\nघाऊक महागाईच�� दोन वर्षांतील नीचांक\nफावल्या वेळात रोजगाराची संधी\nगुगलने घेतली भारतीय बाजारपेठेतून व्यावसाय...\n‘आधार’सक्ती दंडपात्र, मोदी सरकारचे नवीन वि...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट...\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी...\nन्यूझीलंड संघ रंगलाय कुटुंबात\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nबिग बॉस: कोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nकरण जोहर गँगचे माझ्याविरोधात षडयंत्र: कंगण...\nऋषी कपूर यांचा वाढदिवस मायदेशीच होणार साजर...\nकंगना-हृतिक प्रकरणावर रंगोली चंदेलचा मोठा ...\nबिग बॉस:... म्हणून रूपाली परागवर चिडली\n'83' सिनेमासाठी दिपीका पादुकोणला १४ कोटी\nलग्नात आहेर म्हणून ५०० रोपांचे वाटप\nअभियंते, पदवीधरांना खुणावतेय हवाई दल\nबोरिवलीत उद्या ‘करिअर डायलॉग’\nविदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा १३ विद्यार्थ्य...\nभविष्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स महत्वा...\nविविध पर्याय आजमावून पहा\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nघरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी देण्याचे ...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\n११,७०० सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात\nकसाबला बिर्याणी हा 'कानूनी जुमला'\nकॅलरीज बघा, मगच खा\nBigg Boss Marathi, day 10: 'खुर्ची सम्राट'साठी बिग बॉसच्या घरात ड्रामेबाजी\nबिग बींचे लीलावतीत रुटीन चेकअप, पसरली अफवा\nCSK Vs. KXIP: धोनीचा हा 'गेम' पंजाबला कळलाच नाही\n'या' मॅचचे विकेट्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल\nदेशातील पहिलं महिला 'SWAT' पथक आजपासून कार्यरत\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n'ही' अभिनेत्री साकारणार शनाया\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%89%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:35:59Z", "digest": "sha1:KIH2ZRUXZC6FYGJCFJV5YJBOIYBRFBRE", "length": 3766, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेरबहादुर देउवा - विकिपीडिया", "raw_content": "\nशेरबहादूर देउवा (१३ जून, १९४६:अशीग्राम, नेपाळ - ) हे नेपाळी राजकारणी आहेत. हे २०१७पासून नेपाळचे पंतप्रधान आहेत. देउवा या आधी १९९५०-९७, २००१-०२ आणि २००४-०५ या कालखंडात पंतप्रधानपदी होते.\nइ.स. १९४६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०१८ रोजी ००:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:41:15Z", "digest": "sha1:RKLD4HOXT2TUNE34NQFJ6PNO2YX5TBXH", "length": 3946, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबर्ट सिम्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nरॉबर्ट सिम्सन (ऑक्टोबर १४, इ.स. १६८७ - ऑक्टोबर १, इ.स. १७६८) हा स्कॉटलंडचा गणितज्ञ होता. हा ग्लासगो विद्यापीठातील प्राध्यापक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९७ मधील जन्म\nइ.स. १७६८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१५ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2019-06-15T21:44:32Z", "digest": "sha1:FFCCLVRHAHC4ESE2O2YZVAVBMBJNNMM7", "length": 6169, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हानुआतू व्हातू - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड VUV\nबँक रिझर्व्ह बँक ऑफ व्हानुआतू\nविनिमय दरः १ २\nव्हातू हे ओशनियामधील व्हानुआतू देशाचे अधिकृत चलन आहे. व्हानुआतूच्या स्वातंत्र्यानंतर १९८२ साली हे चलन वापरात आणले गेले.\nसध्याचा व्हानुआतू व्हातूचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ डिसेंबर २०१५ रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-karmayogini-award-2019-interview-ritu-sharma/", "date_download": "2019-06-15T21:03:20Z", "digest": "sha1:5AZEG6J25DTC2K2FEAJVXVHARIAEVJJZ", "length": 24355, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न - रितू शर्मा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न – रितू शर्मा\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न – रितू शर्मा\n* १५ वर्षांपासून आर्किटेक्ट क्षेत्रात,१३ वर्षांपासून महाविद्यालयात अध्यापिका\n* मासिकामध्ये ११वर्षांपासून लिखाण\n* ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ५ वर्षांपासून इनटेकच्या माध्यमातून जनजागृती सुरू\n* त्र्यंबकेश्‍वर देवस्थानवर तीन वर्षे संशोधन\nनिसर्ग आणि इतिहास यांचे नाते समजून घेत आर्किटेक्ट क्षेत्रात कामाला सुरुवात केली. स्वत:चा स्वतंत्र असा व्यवसाय उभा केला. त्याबरोबर महाविद्यालयात शिक्षणाचे धडेही देते. हे काम करत असताना राष्ट्रीय पातळीवरील मासिकांसाठी लेखन सुरू आहे. लोकांना आपला ऐतिहासिक वारसा समजावा, त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी (INTECH) च्या माध्यमातून काम करत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मासिकामध्ये लिखाण करत आहे. गत ५ वर्षांपासून इनटेकचेही काम सुरू आहे.\nमी मूळची औरंगाबादची. घरात माझ्या शिक्षणाला घेऊन आई-बाबा प्रचंड आग्रही होते. त्यामुळे माझे दोन्ही भाऊ इंजिनिअर झाले. मला मात्र आर्किटेक्टचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी थेट दिल्लीतल्या नामांकित कॉलेजमध्ये पाठवले. औरंगाबादमधला असलेला ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग मला खूप आवडतो. स्थापत्यशास्त्रात निसर्गासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोघांच��� सुरेख मिलाफ असल्यामुळे माझा ओढा या क्षेत्राकडे राहिला. दिल्लीत मी लॅण्डस्केप या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली. स्थापत्यशास्त्र शिकताना सामाजिक जबाबदारीचे भान कसे जपता येईल, याचे धडे गिरवले.\nपुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००७ नाशिकमध्ये येऊन आर्किटेक्ट संजय पाटील यांच्याकडे कामाला सुरुवात केली. सोबतच मविप्रच्या महाविद्यालयात शिकवत होते. स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली असताना एकदा युनायटेड बिल्डर्सचे मालक ऑफिसमध्ये येऊन माझ्या इमारतीसाठी काम करशील का, असे विचारले आणि तिथून माझ्या स्वतंत्र कामाला सुरुवात झाली. त्यावेळी आठव्या मजल्यावर स्विमिंगपुलाचे काम करणे मोठे आव्हानाच. ते पण केले.\nपुढे पार्टी लॉन्स, बंगलो, रेस्टॉरंट, ग्रुप हौसिंग, भगर मिल, पुनर्बांधणी अशी विविध कामे केली. पाटील सरांकडे काम करत असताना इंडियन आर्किटेक्ट अँँड बिल्डर्स या मासिकासाठी लिखाण केले होते. तेव्हा पाटील सरांसाठी काम केले होते. नंतर हेच काम विस्तारत गेले. पुढे याच मासिकाच्या संपादकीय टीममध्ये चार वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले.\nदरम्यानच्या काळात पती डॉ. नीलेश शर्मा उच्च शिक्षणासाठी पाच वर्षे पुण्यात होते. त्यावेळी मी सुद्धा त्यांच्याबरोबर पुण्याला गेले होते. तिथेही मी माझे काम सुरूच ठेवले. भानूबेन नानावटी कॉलेजमध्ये मास्टर्स डिग्रीच्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळाली. तिथेच मी त्या संस्थेची पाच पुस्तके प्रकाशित केली. त्यामुळे एकाच वेळी माझे लिखाण, प्रॅक्टिस, शिकवण अशा तीनही गोष्टी होत्या. या सगळ्या कामांमुळे माझे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्या प्रकारे घडले. माझी युनिक पर्सनालिटी तयार झाली.\nही सगळी कामे सुरू असताना इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँँड कल्चरल हेरिटेज इनटेक या ऐतिहासिक वारसाचे संवर्धन करणार्‍या राष्ट्रीय पातळीवरच्या सामाजिक संस्थेशी ओळख झाली. या संस्थेची मेंबरशीप घेऊन नाशिकमध्ये शाखा सुरू केली. यातून आपल्या ऐतिहासिक वारसाविषयी लोकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले.\nनाशिकमध्ये तर हे काम करण्यासाठी खूप वाव आहे. आज पन्नास ते पंचावन्न आजीव सदस्य यात एकत्र आले असून प्रदर्शन, हेरिटेज वॉक, व्याख्याने, शाळांमध्ये क्लब तयार करून, शिक्षकांना माहिती देऊन लोकांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. त्यासोबत दस्तावेज आणि नोंदणी लिखाणाचे काम सतत सुरू असते. या सगळ्याच्या जोडीला त्र्यंबकेश्‍वरवर तीन वर्षे संशोधन करून त्यावर रिसर्च पेपरही सादर केला आहे. ही सगळी कामे मला मनापासून आवडतात. जे मिळाले ते काम मी करत गेले. त्यामुळे अडचणी, अडथळे आल्याच मला कधीच जाणवले नाही.\nया कामांमधून वेळ मिळाला की, मला फिरायला, कथा सांगायला आणि ग्राफिक्स बनवायला खूप आवडतात. मला बाली आणि श्रीलंका हे दोन देश खूप आवडले आहेत. त्या ठिकाणी लोकांनी ऐतिहासिक वारसा खूप सुंदर पद्धतीने जतन करत आहेत.\nमला मैत्रीणींना सांगावेसे वाटते की, महत्त्वाकांक्षेकडे कधीही स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करून पाहता येत नाही. त्यामुळे आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टीकडे समस्या, अडथळा म्हणून पाहू नका. कुठल्याही नैसर्गिक मर्यादांना अडथळा मानू नका. त्याकडे सकारात्मक आणि संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.\n‘लाट गं बाई लाट..’ पापड लाटा स्पर्धा उत्साहात\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी स्वीकारते आव्हाने – सुप्रिया नाथे\n‘देशदूत’ कर्मयोगिनी प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सहा भाग्यवान विजेत्यांची निवड\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – संगीता फुके\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी विद्यार्थी घडवते – मनीषा जगताप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : आवड समजून ती जोपासा-श्रेया राठी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, विशेष लेख\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\n‘देशदूत’ कर्मयोगिनी प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सहा भाग्यवान विजेत्यांची निवड\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – संगीता फुके\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी विद्यार्थी घडवते – मनीषा जगताप\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : आवड समजून ती जोपासा-श्रेया राठी\nदेशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी स्वीकारते आव्हाने – सुप्रिया नाथे\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8B/", "date_download": "2019-06-15T20:47:08Z", "digest": "sha1:VE323NMIEBV5QWSLBPL3DJKMIIMNHSCP", "length": 9044, "nlines": 160, "source_domain": "www.batmidar.in", "title": "भास्कर चोपडेंच्या कुटुंबियांना मदत | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome साथी हात बढाना भास्कर चोपडेंच्या कुटुंबियांना मदत\nभास्कर चोपडेंच्या कुटुंबियांना मदत\n*मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुरावा*\nमदत परिषदेच्या पाठपुराव्याचं फलित\n*बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे तत्कालीन* जिल्हासरचिटणीस स्व. भास्कर चोपडे कुंटूबियांना राज्य सरकारच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून एक लाख रुपयांची मदत नुकतीच त्यांचे बँक खात्यात वर्ग करण्यात आली असून स्व शंकरराव चव्हाण पञकार कल्यान निधी तून जास्ती जास्त निधी मिळाव या साठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, राज्य सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सरचिटणीस विलास डोळसे, अधिस्वीकृती समितीचे विभागीय सदस्य अनिल वाघमारे यांनी मदत निधी मिळवून देण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करुन प्��स्ताव सादर करण्यात आला होता.\nतसेच सतत पाठपुरावा करून शासकीय मदत मिळवून दिली.\nसदरील मदतीचा धनादेश चोपडे कुंटूबियांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.\nतसेच माहिती विभागाचे संचालक यशवंत भंडारे, उपसंचालक इगवेसाहेब, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी याकामी विशेष सहकार्य केले.\nजिल्ह्यातील व राज्यातील पञकाराना अडचणीचे काळात त्यांना व त्यांचे कुंटूंबीयाना मदतीचा हात देण्याचे काम मराठी पञकार परीषद करत आहे.\nNext articleपत्रकारांच्या आरोग्यासाठी..एक प्रयत्न\nपत्रकार संघाकडून ग्रामीण पत्रकाराला मदत\nकशाला हवे “आय ऍन्ड बी “मंत्रालय \n6 जण ठार,एक जखमी\nपाच नगरपंचायतीसाठी रायगडात मतदान सुरू\nरिपोर्टिंगला गेला,लग्न जमवून आला..\nपत्रकारांच्या तोंडाला पाने पुसली\nपत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा नवा फंडा\nपत्रकारांना उपदेशाचे डोस पाजणार्‍यांनो…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nकोणताही पत्रकार एकाकी नाही\nअखेर राजा उदार झाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:53:24Z", "digest": "sha1:NMEKTHHNV5RJRQQAUQG2LYLYXYST4SQT", "length": 4683, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ९५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ९५० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९२० चे ९३० चे ९४० चे ९५० चे ९६० चे ९७० चे ९८० चे\nवर्षे: ९५० ९५१ ९५२ ९५३ ९५४\n९५५ ९५६ ९५७ ९५८ ९५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ९५० चे दशक\nइ.स.च्या १० व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2_(%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2019-06-15T21:07:46Z", "digest": "sha1:VL4EGZSLWCFPRIYN3AHJFSCVSZULHCC3", "length": 4520, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:माल (अर्थशास्त्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा माल (अर्थशास्त्र) आहे:.\nअर्थशास्त्रामध्ये माल म्हणजे कोणतीही वस्तू, सेवा अथवा अधिकार जी थेट अथवा अप्रत्यक्षपणे उपयुक्तता वाढविते.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► उत्पादित माल‎ (१ क)\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१८ रोजी १७:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/ajay-devgn-said-that-they-do-not-even-pay-any-heed-to-nonsensical-comments-for-daughter-nysa/articleshow/69744008.cms", "date_download": "2019-06-15T21:52:20Z", "digest": "sha1:2FVENNARWZUWQ7WGR32ETFIKA2PUULHW", "length": 11750, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अजय देवगण: Ajay Devgn : लेक ट्रोल झाल्यावर 'असं' वाटतं अजय देवगणला - Ajay Devgn Said That They Do Not Even Pay Any Heed To Nonsensical Comments For Daughter Nysa | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nलेक ट्रोल झाल्यावर 'असं' वाटतं अजय देवगणला\nअभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल आपल्या मुलांना बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून नेहमी दूर ठेवतात, तरीही त्यांची लेक न्यासा सोशल मीडियावर ट्रोल होत असते. आधी तोकड्या कपड्यांमधील एअरपोर्ट लुकवर ती ट्रोल झाली तर आता आजोबांच्या निधनानंतर तिचे पार्लरमधले फोटो व्हायरल झाल्यानंतरही ती ट्रोलर्सच्या तावडीत सापडली. काय वाटतं याबद्दल अजय देवगणला ते त्याने मोकळेपणानं सांगितलं.\nलेक ट्रोल झाल्यावर 'असं' वाटतं अजय देवगणला\nअभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल आपल्या मुलांना बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून नेहमी दूर ठेवतात, तरीही त्यांची लेक न्यासा सोशल मीडियावर ट्रोल होत असते. आधी तोकड्या कपड्यांमधील एअरपोर्ट लुकवर ती ट्रोल झाली तर आता आजोबांच्या निधनानंतर तिचे पार्लरमधले फोटो व्हायरल झाल्यानंतरही ती ट्रोलर्सच्या तावडीत सापडली. काय वाटतं याबद्दल अजय देवगणला ते त्याने मोकळेपणानं सांगितलं.\nतो म्हणाला, 'या गोष्टींमुळे त्रास करून घेणं मी सोडलंय. अशा लोकांची वृ���्ती अत्यंत हीन दर्जाची असते. इंटरनेवर आपली फेक प्रोफाइल बनवून अशा कमेंट करणाऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही.' न्यासा आणि युग या अजय-काजोलच्या दोन्ही मुलांनी आपल्या करिअरच्या वाटा निवडल्या आहेत. न्यासाला अभिनयाचं क्षेत्र आवडत नाही, तर युग अजून लहान आहे. आजकालच्या मुलांना खूप एक्पोजर मिळतं, त्यामुळे ती खूप गोष्टी शिकत असतात, असं अजय म्हणतो.\nइतर बातम्या:न्यासा|ट्रोल|अजय देवगण|nysa|ajay devgn daughter|ajay devgn\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nजेव्हा माकडीणीनं प्रियांका चोप्राच्या थोबाडीत लगावली...\nआदित्य ठाकरेंसोबत दिशाची 'डिनर डेट', ट्रोलर्सनं केलं हैराण\nनाना पाटेकर यांना क्लीन चिट; तनुश्री भडकली\nईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन\nआधी नेता, मग अभिनेता\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nलेक ट्रोल झाल्यावर 'असं' वाटतं अजय देवगणला...\nअमिताभनंतर अदनान सामीचंही ट्विटर अकाउंट हॅक...\nईशाच्या घरी नवा पाहूण्याचं आगमन...\n'स्माईल प्लीज' च्या सेटवर ललित प्रभाकरचा 'गणपती डान्स'...\n'या' कारणामुळे विद्याला सोडावा लागला जयललितांचा बायोपिक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/4899/", "date_download": "2019-06-15T20:40:53Z", "digest": "sha1:MZB6XM5CJ72MFJFXD74UMPRTTGMPJZZM", "length": 25870, "nlines": 159, "source_domain": "www.batmidar.in", "title": "हो,काहीही शक्य आहे.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी ���त्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण हो,काहीही शक्य आहे..\nनिवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कशी असेल ,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल, की काही अचंबित करणारी समीकरणं आकाराला येतील की, की काही अचंबित करणारी समीकरणं आकाराला येतील की ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.या उत्सुकतेत भर घातलीय ती विविध संस्थांच्या एक्झीट पोलनं.महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल याचं अनुमान यापुर्वीच वर्तविलं गेलं होतं,मात्र एक्झीट पोलमध्ये चाणक्य सारख्या काही संस्थांनी “भाजप राज्यात स्वबळावर सत्ता संपादन करेल” असा अंदाज केला आहे.चाणक्यचा हा अंदाज खरा ठरला तर प्रश्नच नाही पण अन्य संस्थांंनी भाजपला 103 पासून 134पर्यत जागा दिलेल्या आहे. त्यामुळं संभ्रवावस्था आहे. चाणक्यचा अंदाज खोटा ठरला आणि भाजप शंभर ते सव्वाशेपर्यत पोहोचला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणं अपरिहार्य आहे.एक्झीट पोलमध्ये साऱ्यांनीच शिवसेनेला 70 ते 88 च्या आसपास जागा दिलेल्या आहेत.अशा स्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर राज्यात बहुमताचे स्थिर सरकार येऊ शकेल. परस्परांना पाण्यात पाहणारे हे दोन पक्ष एकत्र येतील काय याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.या उत्सुकतेत भर घातलीय ती विविध संस्थांच्या एक्झीट पोलनं.महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल याचं अनुमान यापुर्वीच वर्तविलं गेलं होतं,मात्र एक्झीट पोलमध्ये चाणक्य सारख्या काही संस्थांनी “भाजप राज्यात स्वबळावर सत्ता संपादन करेल” असा अंदाज केला आहे.चाणक्यचा हा अंदाज खरा ठरला तर प्रश्नच नाही पण अन्य संस्थांंनी भाजपला 103 पासून 134पर्यत जागा दिलेल्या आहे. त्यामुळं संभ्रवावस्था आहे. चाणक्यचा अंदाज खोटा ठरला आणि भाजप शंभर ते सव्वाशेपर्यत पोहोचला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणं अपरिहार्य आहे.एक्झीट पोलमध्ये साऱ्यांनीच शिवसेनेला 70 ते 88 च्या आसपास जागा दिलेल्या आहेत.अशा स्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर राज्यात बहुमताचे स्थिर सरकार येऊ शकेल. परस्परांना पाण्यात पाहणारे हे दोन पक्ष एकत्र येतील काय हा कळीचा प्रश्न आहे..दोन्ही पक्षातील गेल्या पंधरा वीस दिवसातले ताणलेले संबंंध या दोन पक्षांचे मनोमीलन शक्य वाटत नाही. फडणवीस यांनी देखील तसेच सुचित केलेलं आहे.त्यामुळं अन्य पर्यायांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं.अन्य पर्यायामध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणं हा एक पर्याय असू शकतो.राष्ट्रवादीला साऱ्याच एक्झीट पोलनं 30 ते 35 जागा दिलेल्या आहेत.म्हणजे भाजपला 125 च्या आसपास जागा मिळाल्या तर भाजप -राष्ट्रवादी परस्परांच्या गळ्यात गळे घालताना दिसू शकतात..मात्र इंडिया न्यूज-ऍक्सेसने भाजपला 103 जागा आणि राष्ट्रवादीला 35 जागा दिलेल्या आहेत.हे अनुमान बरोबर आलं तर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन देखील 145च्या मॅजिक फिगर पर्यत पोहचू शकत नाहीत.मग अपक्ष किंवा “अन्य”मध्ये असलेल्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.अशा स्थितीत स्थापन होणारं सरकार स्थिर सरकार असू शकत नाही.राजकारणात काहीच अशक्य नाही हे सर्वमान्य सूत्र असल्यानं भाजपचे नेते आज आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाहीत असं भलेही सांगत असले तरी त्यांना राष्ट्रादीचं वावडं असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या नेत्यांना पवित्र करून घेत भाजपनं उमेदवारी दिलेली आहे.शिवाय निवडणूक काळात भलेही नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादील भ्रष्टवादीची उपमा दिलेली असली तरी गरज पडली तर भाजप राष्ट्रवादीची मदत घ्यायला मागं पुढं पाहणार नाही.नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे संबंध विचारात घेता राष्ट्रवादीलाही भाजप “धर्मनिरपेक्ष पक्ष” असल्याचा साक्षात्कार होऊ शकतो.परकीय मुळ असलेल्या सोनिया गांधींना विरोध करीत कॉग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी नंतर केंद्रात आणि राज्यात कॉग्रेसबरोबर संसार केला. सत्ता मिळत असल्याने “आता तो मुद्दा राहिला नाही” असंही नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर केलं.अशाच पध्दतीनं भाजप धर्मांध पक्ष आहे हा शरद पवारांचा लाडका सिध्दांत ते विसरले आणि त्यांनी भाजपला साथ दिली तर जराही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.असं करणं ही शरद पवारांचीही मजबुरी असणार आहे.शरद पवारांचे दुसऱ्या फळीतील जे न��ते आहेत,त्यांच्या पैकी अनेक जण सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.अनेकांच्या अनेक भानगडी असल्यानं त्यांना सत्ता हेच संरक्षणाचं साधन वाटतं. त्यामुळे सत्तेच्या वर्तुळातच त्यांना राहावं लागणार आहे.शरद पवारांना हे माहिती असल्यानं फार आढेवेढे न घेता ते भाजपला मदत करू शकतात.असं झालं नाही तर मग राष्ट्रवादी पक्षात फुट पडू शकते.सत्ता मिळत असेल तर निवडून येणाऱ्यांपैकी दहा-बारा आमदार सहज भाजपच्या गळाला लागू शकतात.शरद पवार ती वेळ येऊ देणार नाहीत.राज्यात अशा प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार होणार असेल तर मग 75-80 जागा येऊनही बदलत्या राजकारणात शिवसेना दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहू शकते.लोकसभेत शिवसेनेला 18 जागा मिळाल्यानंतही भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने शिवसेना उपेक्षितच राहिलेली आहे..राज्यात तशी वेळ येता कामा नये यासाठी शिवसेना देव पाण्यात बुडून बसली आहे.काहीही झालं तरी आपल्याशिवाय भाजपचं घोडं हालता कामा नये असं शिवसेनेला मनापासून वाटत असल्यास ते चुकीचं नाही.त्यासाठी भाजप शंभरच्या आसपास पोहोचला पाहिजे अशीही त्यांची मनिषा असू शकते. असं ं झालं तर मग युती तोडल्याचा,दिल्लीतील अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्याची,अमित शहांना मातोश्रीचे उंबरे झिजवायला लावण्याची आणि आपल्या अटी भाजपवर लादण्याची संधी शिवसेनेला मिळू शकते.”भाजपवाले आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही,स्वबळावर आमचं सरकार येणार” असल्याच्या वल्गना करीत असले तरी शिवसेनेची मदत घेण्याचीही वेळ येऊ शकते असं भाजप नेत्यांना मनातून वाटत आहेच.असं नसतं तर “दोपहर का सामना”मध्ये नरेंद्र मोदींच्या वडिलांचा असभ्यपणे उल्लेख आल्यानंतर लगेच भाजपनं शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गीते यांची हकालपट्टी केली असती.मुंबई महापालिकेतील युतीबाबतही काही नि र्णय त्यांनी नक्कीच घेतला असता. त्यांनी तसं केलं नाही.ते महाराष्ट्रातलं सरकार स्थापन व्हायची वाट बघताहेत.एकदा महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपचं सरकार आलं की,मग दुसऱ्या दिवशी अनंत गीते यांची गच्छंती अटळ आहे..म्हणून ते थाबलेत.\nआता प्रश्न अशा शिल्लक राहतो की,भाजप- शिवसेना जमलं नाहीच तर शिवसेना काही वेगळा विचार करू शकते काय अनेकांना असं वाटतंय की,भाजपची घोडदौड रोखण्यासाठी शिवसेना,कॉग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊ��� राज्यात सत्ता स्थापन करू शकतात.राजकारणात काहीही घडू शकतं हे तत्व मान्य केल्यानंतरही ही शक्यता फारच धुसर आणि अशक्य वाटते .याचं कारण कॉग्रेस श्रेष्टी अशा आघाडीला संमती देणार नाहीत.म्हणूनच अशा आघाडीत कॉग्रेस नक्कीच नसेल.कॉग्रेस नसेल तर मग केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊनही 145 गणित जमत नाही.काही राजकीय पंडित असाही विचार करतात की,शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारला कॉग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकतात.त्यासाठी दिल्लीतलं उदाहरणंही दिलं जातंय.दिल्लीतल्या आप सरकारला कॉग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिला होता. ते खरं आहे मात्र याचा विसर पडू देता कामा नये की,ज्या कॉग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत आपने दिल्लीच्या निवडणुका लढविल्या त्याच कॉग्रेसचा पाठिंबा घेत नंतर आपनं दिल्लीत सरकार बनवावं हे दिल्लीकर जनतेला रूचलं नाही.त्यातून आपची पुरेशी बदनामी झाली.लोकसभेत पक्षाची वाताहातही झाली.शिवसेनेला भलेही गेल्या पंधरा वीस दिवसात भाजपच आपला नंबर एकचा शत्रू वाटायला लागला असला तरी शिवसेना गेली अनेक वर्षे कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच लढत आलेली आहे.त्यामुळं शिवसेना,कॉग्रेस आणि राष्ट्रवादी ही अनैसर्गिक अघाडी महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही.त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो.त्यामुळं तात्कालिक लाभासाठी किंवा भाजपची मस्त ी उतरावयाला म्हणून देखील शिवसेना असा आत्मघातकी निर्णय़ घेईल असं वाटत नाही.\n– निवडणुका लगेच व्हाव्यात असं कोणालाच म्हणजे किंमान भाजप-सेनेला तरी वाटणार नाही.त्यामुळं वरील सर्व पर्याय जमत नसतील तर आणखी एक पर्याय उरतो राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ देण्याचा.हा पर्यायही भाजपसाठी सोयीचाच असणार आहे.याचं कारण एक तर राज्यपाल भाजपला अनुकूल आहेत आणि भाजपला घोडेबाजार करायला,राष्ट्रवादीत ,कॉग्रेसमध्ये आणि जमलंच तर अगदी शिवसेनेत देखील फूट पाडायला पुरेसा वेळ मिळणार आहे .दिल्लीत आपमधील काही आमदार खरेदी करण्याचा प्रय़त्न भाजपनं केल्याचे आरोप मध्यंतरी झाले होतेच.महाराष्ट्रातही तसंच होऊ शकतं.त्यामुळं काही जमलं नाहीच तर राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ दिली जाऊ शकते.मात्र या साऱ्या शक्यतांच्या गलबल्यात महाराष्ट्रातील जनतेच्या भाव-भावनांचे काय कॉग्रेसच्या भ्रष्ट आणि नादान राजवटीला कंटाळून महाराष्ट���रातील जनतेनं त्यांच्या विरोधात कौल दिला असले तर ज्यांच्या बाजुनं हा कौल दिला गेलाय त्यांनी स्वतंःचे अहं,स्वःचे रागलोभ बाजुला ठेवत व्यापक महाराष्ट्राच्या हिताचा विचार करायला हवा.दुर्दैवानं हा विचार ना प्रचारात झाला ना तो नंतर होताना दिसतोय.त्यामुळं मागचे बरे होते असं म्हणायची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर न आली म्हणजे मिळविली.स्थैर्यासाठी एकहाती सत्ता असली पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं.मात्र अशा एकहातीतून नंतर नवे शाह निर्माण होतात.ते नंतर हुकुमशहा प्रमाणं वागायला लागतात.दिल्लीत हे चित्र सध्या दिसत आहे.लोकशाहीत भले एक काम कमी होईल पण अशी कोणत्याही प्रकारची हुकुमशाही घातक ठरणारी आहे.महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळता कामा नये असं जे असंख्य मराठी मनांना वाटतं त्याचं काऱण हेच आहे.\nया लेखाचे कॉपी आपणास smdeshmukh.blogspot.in येथून करता येईल\nNext article कोकणात प्रस्थापितांना धक्के बसणार\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nपर्यटन गोव्यातलं आणि कोकणातलं..\nमुरूड जवळ कासव जखमी अवस्थेत मिळाले\nसत्य बातमी छापली म्हणून पत्रकाराच्या विरोधात गुन्हा दाखल\nपराडकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार\nमिडियाला बदनाम करा आणि…\nसौदी माध्यमात नवा इतिहास\nपुणे जिल्हा पत्रकार संघाचे रविवारी एकदिवसीय अधिवेशन\nमुूूंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात भ्रष्टाचाराचे रॅकेट एका लाचखोरास अटक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nपवार हात का झटकू लागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/so-janhavi-kapoor-is-learning-urdu-119010200007_1.html", "date_download": "2019-06-15T21:38:47Z", "digest": "sha1:BBDE5O4QWVU454DSM6JOD2KPFM4NRWVH", "length": 7436, "nlines": 91, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!", "raw_content": "\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nबुधवार, 2 जानेवारी 2019 (10:35 IST)\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी सिनेमांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. जान्हवीने पहिल्याच सिनेमातून सगळ्यांनाच प्रभावित केलं. या चित्रपटाच्या यशानंतर ती दोन बिग बजेट सिनेमांमध्ये भूमिका साकारणार आहे. त्यातील दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात जान्हवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुघल साम्राज्यावर आधारित आहे. म्हणून या चित्रपटासाठी जान्हवी उर्दू शिकत आहे.\nचित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, अनिल कपूर, विक्की कौशल यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा मुघल साम्राज्यावर आधारित असल्याने सिनेमातील कलाकारांना उर्दू भाषा शिकावी लागणार आहे. यांत जान्हवी जैनाब्दी महल उर्फ हिराबाईची भूमिका साकारणार आहे. यासाठी तिलाही उर्दू शिकण्यास सांगण्यात आले आहे. जान्हवी आता उर्दूचे धडे घेत असून या भाषेतील संवादफेकीवर ती बरीच मेहनत घेत आहे. इतकंच नाही तर तिला काही पुस्तकंसुद्धा वाचण्यासाठी देण्यात आली आहेत.\nऔरंगजेब-द मॅन अँड द मिथ आणि स्टोरीओ दो मोगोर ही बड्या इंग्रजी साहित्यिकांची पुस्तकं ती वाचत आहे. औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारित हा सिनेमा 2020मध्ये प्रदर्शित होणार आहे.\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअम्मासोबत झळकली होती श्रीदेवी\nनवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना....\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nएकाच चित्रपटातून रोहित शेट्टीने केली 4 चित्रपटांची घोषणा\nशाहरुखला साकारायची आहे विराटची भूमिका\nदिपीका कक्कर बिगबॉस १२ ची विजेता\nइरफानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये शाहरुख-काजोलची जोडी पुन्हा एकदा दिसू शकते\nअभिनेता संदीप कुलकर्णी करणार ‘डोंबिवली रिटर्न’ची निर्मीती\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख कादर खान यांचं निधन, अमिताभ यांनी या प्रकारे काढली आठवण\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/interview/atisha-naik-interview/articleshow/68963429.cms", "date_download": "2019-06-15T22:11:10Z", "digest": "sha1:CONVOT7M2VQBTY3BF5LZ5JMOVTVSHQ7A", "length": 16756, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मराठी अभिनेत्री: फटकळ नव्हे, मी स्पष्टवक्ती! - atisha naik interview | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nफटकळ नव्हे, मी स्पष्टवक्ती\nटीव्हीवरचा एक लोकप्रिय चेहरा असणाऱ्या आतिशा नाईक यांची ‘घाडगे अँड सून’मधली ‘वसुधा’ ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय आहे. या गुणी अभिनेत्रीबाबत, ‘त्या खूप फटकळ आहेत’ अशी चर्चा होत असते. त्यांना मात्र हे बिलकूल मान्य नाही. मालिकेच्या निमित्तानं त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...\nफटकळ नव्हे, मी स्पष्टवक्ती\nटीव्हीवरचा एक लोकप्रिय चेहरा असणाऱ्या आतिशा नाईक यांची ‘घाडगे अँड सून’मधली ‘वसुधा’ ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय आहे. या गुणी अभिनेत्रीबाबत, ‘त्या खूप फटकळ आहेत’ अशी चर्चा होत असते. त्यांना मात्र हे बिलकूल मान्य नाही. मालिकेच्या निमित्तानं त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...\n* वसुधा काकी ही भूमिका खलनायकी असली, तरी त्यात विनोदी छटाही आहे. ही व्यक्तिरेखा तुम्हाला कुठे गवसली\nविनोद करायला विनोदबुद्धी असावी लागते आणि ती माझ्याकडे आहे. मुळात वसुधा ही भूमिका केवळ खलनायकी नजरेतून लिहिलेली गेलेली नाही. लेखक-दिग्दर्शकाला तशी ती अभिप्रेत असल्यामुळे माझ्या त्या व्यक्तिरेखेत विनोदी अंग देखील दडलेलं आहे. नाटक हा माझा मूळ पिंड आहे त्यामुळे तालीम माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. मालिकेत काम करताना देखील मी तालीम सोडलेली नाही. मग सीनमध्ये माझं एक वाक्य असो किंवा एक पान असो; मी प्रत्येक सीनपूर्वी तालीम करते. तालीम करत असतानाही अनेकदा इम्प्रोव्हाईज होतं असतं. त्यामुळेच भूमिकेमध्ये खरेपणा येतो.\n* दीड वर्षाहून अधिक काळ मालिका सुरू आहे टीआरपीच्या गणितांमुळे ती वाढवली जातेय का\nमला तरी आतापर्यंत मालिकेत पाणी घातल्याची भावना आलेली नाही. गोष्ट आणि नाट्य अजूनही सुरू आहे. दर आठवड्याला टीआरपीचे आकडे येतात. त्यामुळे सेटवर कधी आनंद असतो किंवा कधी आम्ही नाराज होतो. मला अजूनही टीआरपीची गणितं काही समजलेली नाहीत. महत्त्वाचं म्हणजे मी टीआरपीसाठी काम करत नाही. मला माझी भूमिका करताना आनंद मिळतो. तोच आनंद प्रेक्षकांना मिळतो.\n* टीआरपी नाही म्हणून मालिकेतून एखादा चेहरा बदलला जातो असं उदाहरण दिसलं आहे. एका कलाकारामुळे संपूर्ण मालिकेचा प्रेक्षकवर्ग किंवा टीआरपी ठरतो का\nआपल्या समाजात नायक, नायिका हे म��ोरंजनचा केंद्रबिंदू ठरतात. प्रेक्षकांचं लक्ष कलाकृतीच्या नायक-नायिकेकडे केंद्रित होतं. त्यामुळे कदाचित ही रिप्लेसमेंट होत असावी. पण, मघाशी म्हटल्याप्रमाणे मला नेमकं टीआरपीचं गणित उमजलेलं नाही. रिप्लेसमेंटचा अनुभव मी स्वतः घेतलेला नाही किंवा माझ्या आजवरच्या मालिकांमध्येही पाहिलेला नाही.\n* तुमच्या आताच्या 'वसुधा' या भूमिकेप्रमाणेच तुम्ही खूप फटकळ आहात अशी इंडस्ट्रीत चर्चा आहे...\nखूप गोष्टी एकमेकांमध्ये मिसळल्या जाऊन त्या सांगितल्या जातात. अरे ला कारे मी करते. पण, तो फटकळपणा आहे की स्पष्टवक्तेपणा हा समोरच्या बुद्धीचा आणि नजरेचा भाग आहे. मी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाही. इंडस्ट्रीतल्या लोकांनी आपल्या विचारांनुसार, अनुभवांनुसार तुमच्यावर लेबल लावलेली असतात. त्यातलंच मला 'फटकळ' हे असावं. पण, मी स्वत:ला फटकळ नाही, तर स्पष्टवक्ती समजते.\n* मालिकेच्या सेटवर तुम्ही कुत्र्यांचे खूप लाड करता\nमला कुत्र्यांविषयी खूप जिव्हाळा आहे. माझ्या घरीसुद्धा एक कुत्रा आहे. आमच्या सेटवर तीन कुत्रे आहेत. सेटवर एक कुत्रा येत होता. त्याचं नाव मी 'बंड्या' ठेवलं. काही दिवसांनी आणखी एक कुत्री आली; त्यांची ही मैत्रीण होती. म्हणून मी तिचं नाव 'बबली' ठेवलं. आणि मग आणखी एक तिसरी आली, ती खूप शांत आहे. त्यामुळे तिचं नाव मी 'मंजुळा' ठेवलं. असे सध्या तीन कुत्रे आमच्या सेटवर माझ्या अवतीभवती असतात.\n* हल्ली तुम्ही नाटक, सिनेमाकडे फारशा वळताना दिसत नाही. असं का\nमधल्या काळात मी 'अशीही श्यामची आई' हे नाटक केलं. पण, सध्या मालिकेमुळे नाटक करायला मिळत नाही. येत्या काळात चांगलं नाटक आलं तर नक्कीच मालिकेचं शूटिंग सांभाळून नाटक करण्याची पूर्ण तयारी आहे. शेवटी 'नाटक' हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि सिनेमाची तर उलट मी वाटच बघते आहे.\nशब्दांकन - कल्पेशराज कुबल\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं त���ी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनश्री काडगावकरचं राजकारण मालिकेपुरतंच\nफटकळ नव्हे, मी स्पष्टवक्ती\nधनश्री काडगावकरचं राजकारण मालिकेपुरतंच\nफटकळ नव्हे, मी स्पष्टवक्ती\nदिग्दर्शका इतकाच स्पॉटबॉयही महत्त्वाचा: लक्ष्मण उतेकर\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nफटकळ नव्हे, मी स्पष्टवक्ती\nदिग्दर्शका इतकाच स्पॉटबॉयही महत्त्वाचा: लक्ष्मण उतेकर...\nअभिनेत्रींनी बदललंय बॉलिवूडचं चित्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/solapur-intercity-weekend-will-remain-closed/articleshow/69547982.cms", "date_download": "2019-06-15T22:11:41Z", "digest": "sha1:KZLQ6HJPN4EMSUQ74OR27JQCOCZX7VGS", "length": 12028, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: सोलापूर इंटरसिटी वीकेंडला राहणार बंद - solapur intercity weekend will remain closed | Maharashtra Times", "raw_content": "\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...WATCH LIVE TV\nसोलापूर इंटरसिटी वीकेंडला राहणार बंद\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत दौंड आणि सोलापूर रेल्वे स्टेशन दरम्यान देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या १० जुलैपर्यंत प्रत्येक शनिवार-रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी गाडीवर झाला असून येत्या एक जून ते सात जुलै या कालावधीत दर शनिवारी आणि रविवारी ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. इतर दिवशी मात्र गाडी नेहमीप्रमाणे धावेल.\nसोलापूर विभागात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी येत्या सात जुलै पर्यंत शनिवार-रविवारी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेमू गाडीवर या ब्लॉकचा परिणाम झाला आहे. येत्या १० जुलैपर्यंत दर शनिवार-रविवारी ही डेमू सोलापूर ते कुर्डूवाडी या दरम्यानच धावणार आहे; तसेच पुणे-सोलापूर डेमू येत्या १० जुलैपर्यंत भिगवणपर्यंत धावणार आहे. दरम्यान, या दोन्ही गाड्या शनिवार-रविवार वगळता इतर दिवशी आपल्या पूर्वनियोजित मार्गावर धावणार आहेत. पुणे-हैदराबाद एक्स्प्��ेस ही आठवड्यातील तीन वेळा धावणारी गाडी येत्या सहा जुलैपर्यंत कुर्डूवाडी ते हैदराबाद अशी धावेल. ही गाडी सोमवार आणि बुधवारी पुण्याहूनच हैदराबादसाठी रवाना होईल; तसेच हैदराबाद-पुणे ही गाडी कुर्डूवाडीपर्यंतच धावेल. मंगळवारी आणि शुक्रवारीच ही गाडी हैदराबाद-पुणे या मार्गावर धावेल, अशी माहिती मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने कळविली आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nएका बिस्कीट फॅक्टरीतून २६ बालकामगारांची सुटका\nAIIMS च्या डॉक्टरांनी संप घेतला मागे\nभारत वि पाकिस्तान मॅचबद्दल काय म्हणताहेत सेहवाग- शोएब\nउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना अखिलेश यादव भेटले\n'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' प्रत्येकाला मिळावे: मुख्यमंत्री भूप...\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे\nरेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव\nचंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत चार बळी\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसोलापूर इंटरसिटी वीकेंडला राहणार बंद...\nपुनाळेकर, भावेंच्या सुटकेची मागणी...\nसाखरेच्या अपहारप्रकरणी दलालास कोठडी...\nसाताराः माण-खटावला शरद पवारांकडून १ कोटी\nट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातातएक जागीच ठार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/narendra-modi-commented-on-congress-in-karnataka/", "date_download": "2019-06-15T20:59:40Z", "digest": "sha1:32FE3WZ3SU5SA64JPQO5U4T7NTPD75A2", "length": 9774, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात", "raw_content": "\nकाँग्रेसला चांगली अद्दल घडवा; न��ेंद्र मोदींचा घणाघात\n14/04/2019 टीम थोडक्यात देश 0\nबंगळुरू | काँग्रेसला अद्दल घडवा, असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलं आहे. ते बंगळुरूमध्ये प्रचारसभेत बोलत होते.\nकर्नाटकात निवडणुका झाल्या त्यावेेळी आमच्याकडून काही उणिवा राहिल्या पण त्यामुळे कर्नाटकचे मोठे नुकसान झालं आहे. आता काँग्रेसला मतदान करून तुम्ही पुन्हा कर्नाटकचे नुकसान होऊ देणार का असा सवाल मोदींनी केला आहे.\nजम्मू-काश्मीरमधून लष्कराला हटवण्याची भाषा काँग्रेसने केली आहे. जे पाकिस्तानला हवं आहे तेचं काँग्रेसकडून वारंवार बोललं जातं, असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.\nदरम्यान, काँग्रसने त्यांच्या जाहीरनाम्यात सत्तेवर येऊ द्या असं म्हटलंय, पण स्वप्न बघण्यापासून कोणाला रोखता येईल का त्यांना सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहू द्या, असा टोला मोदींनी लगावला आहे.\n-बटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास\n-पार्थ पवारांना दिलासा; या 2 माजी नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\n-विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन गावकऱ्यांची महिलेला विक्षिप्त शिक्षा\n-नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल\n-आशिष शेलार-सचिन सावंतांमध्ये जुंपली ट्वीटरच्या माध्यमातून रंगलं शाब्दिक युद्ध\nबटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास\nराजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास आनंदच- उर्मिला मांतोडकर\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mt4indicators.com/mr/contact-us/", "date_download": "2019-06-15T20:32:14Z", "digest": "sha1:VR5QST43WOZZK2XN7OIG353CBMKNJWMR", "length": 1964, "nlines": 41, "source_domain": "mt4indicators.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - MT4 इंडिकेटर्स", "raw_content": "\nशनिवारी, जून 15, 2019\nघर आमच्याशी संपर्क साधा\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\nMT4Indicators.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 4 MQL4 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]mt4indicators.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:35:24Z", "digest": "sha1:SG37RZSDANEUTQWOU5VH3IW5DCDVUCUP", "length": 5378, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रागा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व २०\nक्षेत्रफळ २३.५ चौ. किमी (९.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)\n- घनता २,२२४ /चौ. किमी (५,७६० /चौ. मैल)\nब्रागा (पोर���तुगीज: Braga) हे पोर्तुगाल देशातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ब्रागा हे सर्वात जुने पोर्तुगीज शहर व जगातील सर्वात जुन्या ख्रिश्चन शहरांपैकी एक मानले जाते.\nविकिव्हॉयेज वरील ब्रागा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=2018&page=1&%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A2018", "date_download": "2019-06-15T20:56:49Z", "digest": "sha1:TEGFXFEN7RRC5ACD5GIRKE2IZRBPDLQV", "length": 28457, "nlines": 323, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 2 | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (160) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (16) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (434) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (204) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (142) Apply अर्थविश्व filter\nगणेश फेस्टिवल (126) Apply गणेश फेस्टिवल filter\nसप्तरंग (121) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (97) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (13) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nमहाराष्ट्र (701) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (381) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (295) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (237) Apply सोलापूर filter\nनरेंद्र मोदी (225) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (212) Apply निवडणूक filter\nअर्थसंकल्प (210) Apply अर्थसंकल्प filter\nमहापालिका (197) Apply महापालिका filter\nव्यवसाय (174) Apply व्यवसाय filter\nमंत्रालय (163) Apply मंत्रालय filter\nचित्रपट (161) Apply चित्रपट filter\nकाँग्रेस (160) Apply काँग्रेस filter\nस्पर्धा (152) Apply स्पर्धा filter\nउच्च न्यायालय (144) Apply उच्च न्यायालय filter\n40 हजार नळधारकांना झटका; \"मजीप्रा'चे नवीन दर लागू\nयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीटंचाईच्या शेवटच्या टप्प्यात यवतमाळवासींना दरवाढीचा झटका दिला आहे. एप्रिल व मे महिन्याचे बिल नवीन दरानुसार ग्राहकांना दिले जाणार आहे. एक जुलै 2018 पासून दरवाढ लागू केल्याने वर्षभराची थकबाकी ग्राहकांना भरावी लागणार आहे. पाणी येत नसले; तरी बिल...\nधान भरडाई प्रक��ण विधिमंडळात गाजणार\nदेसाईगंज (जि. गडचिरोली) : धान भरडाईत गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्याने हे प्रकरण आता विधिमंडळात गाजण्याची शक्‍यता असून यासंदर्भात विरोधकांनी शासनाकडे तक्रार केली आहे. देसाईगंज येथील नैनपूर मार्गावर असलेल्या तिरुपती राइसमिलमध्ये व तिरुपती राइस इंडस्ट्रीज तसेच सिरोंचा तालुक्‍यातील रामानुजपूर येथील...\nमराठवाड्यात दुष्काळ की दारूचा महापूर\nराज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....\nमराठवाड्यात महसुलात प्राप्तिकरची आघाडी\nऔरंगाबाद : कर चुकविणाऱ्यांविरोधात प्राप्तिकर विभागातर्फे मराठवाड्यात जोरदार कारवाई सुरू आहे. यामुळे करदात्यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक लाख आणि यंदाही तितकेच करदाते वाढल्यामुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. चालू वर्षांत विशेष मोहीम व जनजागृतीमुळे मराठवाड्यातील आठ...\nसारांश : 'कौशल्यविकासा'ला द्या बळ\nएकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल. देशात व राज्यात...\nकोल्हापूर एसआयटीकडून शरद कळसकरला अटक\nकोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...\nयशासाठी योग्य 'डावपेच' हवेत\nराज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते \"डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहि���े, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा... एमपीएससीसाठी...\nतरुणाईसाठी ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’\nपुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी...\nलहरी मान्सूनसमोर खरीप हतबल\nगेल्या काही वर्षात खरीपाच्या एकूणच पारंपारिक पद्धतीमध्ये बरेच बदल करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात पावसाच्या लहरीवर खरीपाचे गणित ठरू लागले आहे. यंदाही पावसाचे आगमन लांबल्याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात काय बदल झाले, यंदाची स्थिती कशी आहे, यासह विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा...\nदहावीचा टक्का घसरला; निकाल 77.10 टक्के\nपुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा...\n विभागात मुलांपेक्षा मुलींचा निकाल 11 टक्के जास्त\nपुणे ः पुणे विभागातील पुणे, नगर आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दहावीच्या परीक्षेत पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सुमारे 11 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पुणे विभागातील दोन लाख 69 हजार 957 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, यात एकूण 82.48 टक्के विद्यार्थी...\nडिजिटल दिलासा (डॉ. दिलीप सातभाई)\nआरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...\nssc reults : दहावीचा निकाल तब्बल 12.31 टक्क्यांनी घसरला\nपुणे, ता. 8 : विद्यार्थ्यांमधील आकलनशक्ती आणि स्वविचार याला प्राधान्य देणाऱ्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार यंदा पहिला निकाल लागला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांपैकी...\nssc results : दहावीच्या निकालात मुलीच हुश्‍शार\nनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी (ता.8) घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागात बारावीप्रमाणेच मुलींनी आघाडी घेतली. राज्यात 82.82 टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्यात. राज्यात दहावीच्या परीक्षेत 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थ्यांची नोंदणी...\nरस्ते अपघातात दररोज 37 मृत्यू\nसोलापूर : राज्यात प्रत्येक वर्षात सरासरी 35 हजार रस्ते अपघात होतात. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती महामार्ग पोलिस सूत्रांनी दिली. अपघात अन्‌ ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी होण्याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर खासदार, पालकमंत्री, आरटीओ, पोलिस...\nssc results : दहावीचा निकाल 77.10 टक्के; यंदाही मुलीच 'नंबर वन'\nपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला. महाराष्ट्रात 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. राज्यात 82.82 टक्के...\nदहावीचा ऑनलाइन निकाल आज\nपुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (ता. 8) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दहावीचा...\nनिधी परत गेल्याचा मुद्दा विधिमंडळात\nनागपूर : जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता दिलेला निधी परत गेल्याचा मुद्दा विधिमंडळात गाजणार आहे. सर्वांना गणवेश उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त असताना दिरंगाईमुळे अनेकांना ते देण्यात आले नसल्याने 24 लाखांचा निधी परत गेला आहे. 17 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून हा मुद्दा विधान...\nये रास्ता नहीं आसान : रिझर्व्ह बॅंक (व्हिडिओ)\nये रास्ता नहीं आसान : रिझर्व्ह बॅंक चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकासद�� 7 टक्के राहणार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू आर्थिक वर्षासाठी 7 टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मंदावलेली देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक व्यापारयुद्धाचा विस्तार यामुळे अर्थव्यवस्थेची गती...\n'बंटी और बबली अगेन'मध्ये झळकणार हे कलाकार\n2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या \"बंटी और बबली' हा चित्रपटाला आणि त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 14 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांना या चित्रपटाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ghat-to-fill-Kannada-class-in-Marathi-school-in-belgaon/", "date_download": "2019-06-15T20:40:45Z", "digest": "sha1:PWDBMXSWL6ZOBNY2U4BPX5IOKYMQDVYL", "length": 5483, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी शाळेत कन्नड वर्ग भरवण्याचा घाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मराठी शाळेत कन्नड वर्ग भरवण्याचा घाट\nमराठी शाळेत कन्नड वर्ग भरवण्याचा घाट\nमहाद्वार रोड येथील सरकारी आदर्श मराठी मुला-मुलींची शाळा क्र. 12 मध्ये फुलबाग गल्लीतील सरकारी प्राथमिक कन्नड शाळा क्र. 7 विलीन करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. धोकादायक इमारतीचे कारण पुढे करून विलिनीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र याला पालक, एसडीएमसींचा तीव्र विरोध होत आहे.\nफुलबाग गल्लीतील सरकारी कन्नड शाळेची इमारत धोकादाय बनली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेेसाठी शाळेचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शाळेत 140 विद्यार्थी अध्ययन करत आहेत. तेथे शेजारीच मराठी शाळा आहे. मात्र त्या शाळेतही विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने महाव्दार रोडवरील शाळेत स्थलांतर करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत.\nकन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपली समस्या शिक्षण खात्यासमोर मांडली आहे. अळवण गल्ली येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 19 वर्ग खोलीचे दोन कॉलम पडल्याने खोली धोकादायक बनली आहे. सदर घटना घडली त्यावेळी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे अनर्थ टळला. पण, शाळेच्या वेळेत घटना घडली असती तर मोठा धोका होता. कन्नड शाळेत 140 विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा धोका टाळण्यासाठी शाळा इमारतीचे काम हाती घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांची तूर्तास व्यवस्था केली जात आहे.\nएकदा शाळेत विद्यार्थी आल्यानंतर शिक्षण खाते इमारतीचे काम लवकर हाती घेईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिक्षण खाते आता खडबडून जागे झाले आहे. बेळगाव शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. अनेक शाळांनी शंभरी गाठली आहे. शिक्षण खाते आता यमकनमर्डीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेेसाठी शाळा स्थलांतर केली जात आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kurundwad-one-boy-drawn-death/", "date_download": "2019-06-15T21:19:20Z", "digest": "sha1:TNTQIX4NV23EPLL2WXOS4XQOBJTHBZZJ", "length": 3250, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोहण्यासाठी गेलेल्‍या मुलाचा विहिरीत बुडून मृत्‍यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पोहण्यासाठी गेलेल्‍या मुलाचा विहिरीत बुडून मृत्‍यू\nपोहण्यासाठी गेलेल्‍या मुलाचा विहिरीत बुडून मृत्‍यू\nकुरूंदवाड येथील विवेक रावसाहेब मोहिते (वय.19) हा विहिरीत पोहण्यासाठी गेला असता, त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबतची वर्दी अमोल आप्पासाहेब मोहिते यांनी कुरूंदवाड पोलिसांत दिली आहे. ही घटना आज शुक्रवार दि १ जून या दिवशी घडली.\nयाबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, विवेक मोहिते हा आपल्या मित्रासमवेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भैरेवाडी हद्दीतील भीमराव रामचंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत आंघोळीसाठी गेला होता. यावेळी पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारल्यानंतर तो परत वर न आल्याने त्याचा श��ध घेतला असता, त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Resolution-against-the-refinery-in-Devgad-Amsabha/", "date_download": "2019-06-15T20:41:46Z", "digest": "sha1:LPSVHOA7RLWU5Y2KAA2M4RL6RRIBFJRG", "length": 12374, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देवगड आमसभेत नाणार रिफायनरीविरोधात ठराव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › देवगड आमसभेत नाणार रिफायनरीविरोधात ठराव\nदेवगड आमसभेत नाणार रिफायनरीविरोधात ठराव\nविनाशकारी रिफायनरी प्रकल्प नकोच, अशी भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाचा विरोधाचा महत्त्वपूर्ण ठराव देवगडचा आमसभेत घेण्यात आला. हा प्रकल्प देवगडमध्ये नकोच.याबाबत आम्ही कोणाशीही चर्चा कराणार नाही व कुणाला करायलाही देणार नाही अशी भूमिका आ. नीतेश राणे यांनी मांडली. आमसभेत बीएस्एन्एलच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त करत बीएस्एन्एलच्या निषेधाचा ठराव घेण्यात आला.\nदेवगड पंचायत समितीची आमसभा आ. नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडली. जि.प.अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, देवगड सभापती जयश्री आडीवरेकर, उपसभापती संजय देवरूखकर, तहसीलदार वनीता पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरिक्षक सुधीर शिंदे, माजी अ. अ‍ॅड.अजित गोगटे, जि.प. व पं.स.सदस्य उपस्थित होते.\nआमसभेत गिर्ये-रामेश्‍वर येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकूर, रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर व रिफायनरी विरोधकांनी प्रकल्पा विरोधात तीव्र भुमिका मांडली. या प्रकल्पामुळे जनता विस्थापित होणार असून हा विनाशकारी प्रकल्प आमच्या परिसरात नकोच अशी मागणी करत तसा ठराव मांडला. आ. नितेश राणे यांनीही या भूमिकेला पाठींबा दर्शवत या प्रकल्पाबाबत आता कोणाशीही चर्चा करायची नसून हा प्रकल्पच येथे नकोच असा पुनरुच्चार केला व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.\nदूरसंचारच्या कारभाराबाबत तीव्र संताप\nदेवगड तालुक्यात बीएस्एन्एल्ची सेवा पूर्णपणे खालावली असल्याचे सांगत आ. राणे यांनी बीएस्एन्एल्च्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बीएस्एन्एल् विरोधात तक्रारी व समस्येचा पाढा उपस्थित नागरिकांनी वाचला.एकीकडे केंद्र व राज्यशासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात असताना नेटवर्क नाही, लँडलाईन वारंवार बंद या तक्रारींचे निराकारण होत नाही हे संतापजनक असून बीएस्एन्एल्च्या कारभाराचा निषेधाचा ठराव यावेळी घेण्यात आला.गणेशोत्सवापूर्वी सेवा सुरळीत करण्याच्या सूचना आ. राणे यांनी बीएस्एन्एल्च्या अधिकार्‍यांना दिल्या.\nगिर्येत अवैध दारूधंद्याना ऊत, पोलिसांचा वरदहस्त\nगिर्ये गावातील अवैध दारूधंद्याचा विषय आमसभेत चांगलाच गाजला.पोलिस अवैध दारूधंद्यावर कारवाई करीत नाहीत, असा आरोप गिर्ये सरपंच रूपेश गिरकर यांनी केला. तर पोलिसच दारूविक्रेत्यांकडून हप्ते घेवून कारवाई करण्याअगोदर दारू विक्रेत्याला कल्पना देतात, असा गंभीर आरोप मुनाफ ठाकूर यांनी केला. यावर दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाते मात्र तेथिल स्थानिकांकडूनही पोलिसांना सहकार्य हवे ,असे मत स.पो.निरिक्षक कोळी यांनी मांडले.\nशिधापत्रिकेवर नाव दाखल करण्यासाठी असलेली उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केली.जामसंडे- पीरवाडी येथील नागेश बांदकर यांच्या घरी लग्नसमारंभावेळी त्यांचा घरातील विद्युतपुरवठा बंद करणार्‍या वायरमनवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केली. पडेल पंचक्रोशीतील गावांना जामसंडे सबस्टेशनवरून वीजपुरवठा करावा अशी सुचना पडेल सरपंच विकास दीक्षित यांनी मांडली. ग्रा.पं.संगणक ऑपरेटर्सना पगार वेळेवर होत नाही याकडे प्रमोद शेठ यांनी लक्ष वेधले.आनंदवाडी प्रकल्पाला चालना द्यावी अशी सुचना काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी मांडली.\nमग्रारोहया कामांबाबत फक्‍त फणसगाव,उंडील, विठ्ठलादेवी, गोवळ, वाघिवरे या पाच ग्रामपंचायतीसाठी राजकारण करून कामांची चौकशी करण्यात आली.यामागे राजकीय षड:यंत्र आहे, असा आरोप फणसगांवचे माजी सरपंच उदय पाटील व कृष्णा नर यांनी केला. मग्रारोहयोच्या देवगड तालुक्यातील सर्व कामांची चौकशी करावी अन्यथा काम��� सुरू करू नयेत असा पवित्रा घेतला. या बाबत आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घ्यावी अशी सुचना संदीप साटम यांनी केली.\nमिठमुंबरी- बागवाडी रस्ता विषयावरून बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. तारामुंबरी पुलाचे जोडरस्ते व बागवाडी येथील रस्त्याचा डांबरीकरणासाठी 10 कोटी रूपये मंजुर झाले.भुसंपादनासहीत रस्ता डांबरीकरणासाठी 10 कोटी रूपये मंजुर होते. रस्ता 5 कोटींमध्ये होवू शकतो मग भूसंपादनाचे 5 कोटी गेले कुठे असा सवाल विलास साळसकर यांनी केला. तिर्लोट येथील सुबय्या साकवाचे काम डिसेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सुचना आ. राणे यांनी बांधकाम विभागाला दिल्या.देवगड पवनउर्जा प्रकल्पाला स्व. आ. आप्पा गोगटे यांचे नाव देण्याचा विषय रखडला असून हा देवगडवासियांचा अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे याबाबत तत्काळ कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी महावितरणला दिल्या.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-crypto-currency-network-is-spread-all-over-the-world/", "date_download": "2019-06-15T20:46:09Z", "digest": "sha1:CAHBEEGGW5RWZ5FNAYU5IVW4WHDAVHFB", "length": 14906, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘क्रिप्टो करन्सी’चे जाळे जगभर पसरलेले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘क्रिप्टो करन्सी’चे जाळे जगभर पसरलेले\n‘क्रिप्टो करन्सी’चे जाळे जगभर पसरलेले\nपिंपरी : अमोल येलमार\nदेशासह महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्‍या क्रिप्टो करन्सी असणार्‍या ‘बिटकॉईन’चे जाळे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. काही ठराविक देशामध्ये सोडल्यास सर्वच ठिकाणी या करन्सीला मान्यता नाही; मात्र करन्सी खरेदी-विक्री (गुंतवणूक) करणारे मोठ्या प्रमाणावर असल्याने हा गोरधंदा सुरू आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणी बिटकॉईनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत, तर पुणे पोलिसांकडे दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये मुख्य सूत्रधारासह एजंटना अटक करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून, आणखी काही दिवसांत 10 ते 12 मोठ्या रक���ेचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.\nअवघ्या दीड-दोन वर्षांत दहा ते बारा पटीने वाढ झालेल्या ‘बिटकॉईन’ या आभासी चलनास भारतात मोठी मागणी वाढली होती. बिटकॉईन खरेदी-विक्री करणार्‍या एजंटाचे जाळे तयार झाले होते. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन त्यातून मिळणार्‍या मोठ्या परताव्याची माहिती दिली जात होती. त्यामुळे यामध्ये मोठे व्यावसायिक, उद्योजक, फिल्म स्टार, उच्चशिक्षितांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पावधीत या कॉईनचा दर चौदा लाखांच्या घरात गेला. महाराष्ट्रातही या कॉईनला मोठी मागणी वाढली. याच सोबत यासारख्या आणखी कॉईन बाजारात आले. पाच रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असणारे हे कॉईन सहजरीत्या उपलब्ध होऊ लागले; मात्र यातील बर्‍याच कॉईनमधून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली.\nपुणे पोलिसांच्या दत्तवाडी पोलिस ठाण्यात बिटकॉईनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एक महिन्यापूर्वी निगडी पोलिस ठाण्यात 99.5 बिटकॉईन म्हणजे तब्ब्ल एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पुणे सायबर गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक केली. यातील ‘गेन-बिटकॉईन’च्या माध्यमातून फसवणूक करणार्‍या टोळीतील मुख्य सूत्रधारास परदेशातून अटक केली. पुणे शहरातील अनेकांची फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हे शाखेकडे शेकडो अर्ज तपासासाठी पडून आहेत, तर येत्या काही दिवसांत यातील काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पन्नास लाख रुपयांपासून ते दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे किमान 10 ते 12 गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nमहाराष्ट्रात सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे पुणे शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. अमित भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नांदेड येथेही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. अजूनही होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरातही फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत; मात्र पुण्यात सर्वाधिक आहेत. पुण्यामधील आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांनी, अभियंत्यांची यामध्ये मोठी गुंतवणूक आहे; तसेच व्यापारी, उद्योजक यांचाही सहभाग तितकाच आहे. क्रिप्टो करन्सीची व्याप्‍ती ही जगभर पसलेली आहे. काही देशामध्ये बाजारपेठांमध्ये वस्तू खरेदी-विक��रीसाठी ही हे कॉईन ग्राह्य धरले जात आहेत. तर काही देशामध्ये पूर्णपणे यास बंदी असून, ‘गेन बिटकॉईन’ अशा प्रकारच्या कंपन्यांचे परवानेही रद्द केले आहेत. या क्रिप्टो करन्सीच्या फसवणुकीची आणि आरोपींची व्याप्‍ती मोठी असून, त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे. जगातील अनेक देशांमध्ये ‘बिटकॉईन’चा हा गोरखधंदा सुरू आहे.\nसुमारे पाचशे कोटींची फसवणूक\nबिटकॉईन आणि त्यासारख्या क्रिप्टो करन्सीमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे. यामध्ये सुमारे पाचशे कोटींची फसवणूक झालेली असून, हजारो कोटींची गुंतवणूक झाली असल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी, पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल झाले असून, त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nपुण्यातील बडे उद्योजक, प्रतिष्ठितांची गुंतवणूक\nक्रिप्टो करन्सीमध्ये पुणे शहर महाराष्ट्रात आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक गुंतवणूकदार हे पुण्यातील आहेत. यामध्ये शहरातील मोठे उद्योजक, प्रतिष्ठित व्यक्तींनी गुंतवणूक केलेली आहे. तसेच उच्चशिक्षित ‘आयटी’ क्षेत्रातील अभियत्यांचीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे.\n‘बिटकॉईन’ एक अभासी चलन, मात्र अल्पावधीतच दहा-पंधरा हजारांहून थेट पंधरा लाख रुपयांपर्यंत मजल मारली. कमी वेळेत मोठा परतावा आणि मोठी मागणी असल्याने अनेकांनी यामध्ये लाखो, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. काहींना आपला काळा पैसा यामध्ये गुंतवला तर काहींना आयकर बुडवण्यासाठी याचा वापर केला. तर काही चोरट्यांनी खंडणी स्वीकारण्यासाठी याचा वापर केला. भारतात बेकायदेशीर असलेल्या बिटकॉईनच्या काळ्या धंद्याचा पदार्फाश ‘दै. पुढारी’ने केला.\n‘बिटकॉईन’ म्हणजे काय, ते कशाप्रकारे सुरू आहे, यातील व्यवहार कसे होतात, यामध्ये काळा पैसा कशाप्रकारे गुंतवलेला आहे, आयकर बुडवण्याचा प्रकार आहे, तसेच भारतावर झालेल्या सायबर हल्ल्यातही चोरट्यांनी, हल्लेखोरांनी खंडणी बिटकॉईनच्या स्वरूपात मागितली. भारतामध्ये नोटबंदी झाल्यानंतर बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. यासाठी अनेक ठिकाणी सेमिनार, मीटिंग होत होत्या. एजंट गुंतवणूकदार शोधत होते. भारतासह महाराष्ट्र, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणावर यामध्ये गुंतवणूक असल्याचे ‘दै. पुढारी’त प्रसिद्ध करण्यात आले.\n‘पुढ���री’च्या वृत्ताची दखल घेत केंद्रशासनाने यावर चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर नागरिकांचे म्हणणे मागवले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार्‍या मुख्य कंपन्यांना नोटिसा पाठवून खुलासा करण्यास सांगितले. याचसोबत शासनाने बिटकॉईनचे मुख्य एक्सेंजर यांच्यावर बेंगलोर, दिल्ली, पुणे, हिंजवडी परिसरात छापे टाकून गुंतवणूकदारांची नावे मिळवली. यानंतर आयकर विभागाने या गुंतवणूकदारांना नोटिसा बजावल्या. दरम्यान, दिल्ली, नागपूर, पुणे, निगडी परिसरात फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले. कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले, याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tukaram-Palkhi-Festival-is-a-difficult-road-due-to-pits/", "date_download": "2019-06-15T20:59:59Z", "digest": "sha1:LYS6JHZYFOADBNES6L2YRHM4RLIPSLAB", "length": 8653, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तुकोबा पालखी सोहळ्याचा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तुकोबा पालखी सोहळ्याचा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर\nतुकोबा पालखी सोहळ्याचा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर\nदेहूरोड : उमेश ओव्हाळ\nजगद‍्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या 5 जुलैला आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी संस्थान, वारकरी आणि शासनाचे विविध विभाग तयारीला लागले आहेत. काही पातळ्यांवर तयारी पूर्ण झाली असून, काही बाबतीत मात्र तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तयारी व नियोजनाच्या बैठकांनी उच्चांक गाठला आहे. या बैठकांना हजेरी लावता-लावता सोहळाप्रमुखांची दमछाक झाली. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरलेला रस्त्यांच्या डागडुजीचा प्रश्‍न मात्र अजूनही प्रलंबित आहे. अवघ्या आठवड्यावर आलेल्या या सोहळ्याचा मार्ग खड्डेमय रस्त्यांमुळे खडतर ठरणार आहे.\nश्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा 333 वे वर्ष आहे. वारकर्‍यांना सोहळा सुखद व्हावा यासाठी शासकीय पातळीवरही तयारी सुरू आहे. यावर्षी शासकीय बैठकांनी विक्रम केला आहे. प्रत्येक बैठकीत त्याच-त्या मुद्यावर वारंवार चर्चा झाली. रस्ते, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शुद्ध पाण्याचा पुरवठा, वाहनतळ, वाहतूक नियोजन, नदी पात्रात पुरेसे पाणी आदी विषयांवर बैठकीत दरवर्षीप्रमाणे चर्चा झाली. त्यानुसार काही विभागांनी आपली कामे पूर्ण केली आहेत; मात्र काही कामांना अद्याप सुरुवातच झाली नाही. यामध्ये रस्त्याच्या कामाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. देहूतून देहूरोडकडे येताना जिल्हा परिषद शाळा, कापूर ओढा, अनगडशा दर्गा, माळीनगर, झेंडेमळा, सीओडी डेपो, एमई लाइन, शनिमंदिर, चिंचोली या भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नुकतेच जलवाहिन्या आणि भूमिगत गटारांचे काम केले. जिल्हा परिषद शाळेपासून कापूर ओढ्यापर्यंत मुख्य रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून हे काम करण्यात आले. काम झाल्यावर रस्त्याची डागडुजी मात्र जुजबी स्वरूपात करण्यात आली.\nत्यामुळे या भागात आता ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. माळीनगर ते देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीच्या फलकापर्यंत रस्त्याची हीच अवस्था आहे. ग्रामस्थांनी व्यक्तिगत नळजोडासाठी रस्ता खोदला आहे. अशा खोदकामाचे अनेक खड्डे या भागात दिसून येतात. ग्रामपंचायतीने हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी पालिकेकडून केली जाते; मात्र मागील दोन वर्षात पालिकेने या कामाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. हाच रस्ता पुढे सीओडी डेपोपासून देहू फाट्यापर्यंत (पुणे-मुंबई महामार्ग) लष्कराच्या मालकीचा आहे. त्यामुळे त्याच्या डागडुजीस अनेक अडचणी येतात. कॅन्टोन्मेंट बोर्ड ही स्थानिक प्रशासन यंत्रणा असल्याने त्यांनी या रस्त्याची डागडुजी करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. हा रस्ता पूर्वीपासून एमईएसच्या ताब्यात असल्याने त्यांनीच त्याची डागडुजी करावी, असे बोर्ड प्रशासनाकडून सांगितले जाते. या टोलवाटोलवीमुळे या रस्त्याचे काम अजूनही रखडले आहे. चिंचोली येथील संजय कॉलनीजवळ रस्त्यावर पाण्याची तळी साचली आहेत. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याच्या सुरुवातीचा मार्ग खडतर ठरण्याची चिन्हे आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shivaji-Maharaj-stayed-on-for-51-days-on-Ajinkyatara-fort/", "date_download": "2019-06-15T21:27:00Z", "digest": "sha1:KSJUASG5SFAYJQQJHSJWOLWSWHLDTZ4U", "length": 6420, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अजिंक्यतार्‍यावर ५१ दिवस होते शिवरायांचे वास्तव्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अजिंक्यतार्‍यावर ५१ दिवस होते शिवरायांचे वास्तव्य\nअजिंक्यतार्‍यावर ५१ दिवस होते शिवरायांचे वास्तव्य\nसातारा : सुशांत पाटील\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानी सातार्‍याशी अतूट असे नाते आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला घडलेल्या प्रतापगडावरील अफझलखानाचा वध या घटनेकडे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात रोमाचंक क्षण म्हणूण पाहिले जाते. त्यानंतर इ.स 1676 मध्ये शिवराय आजारपणामुळे सातार्‍यात आले होते. यावेळी ते अजिंक्यतारा किल्ल्यावर तब्बल 51 दिवस राहिले होते. रायगडावर असताना छत्रपती शिवराय आजारी पडले होते.\nकैक प्रयत्नानंतर राजवैद्यांनी हवामान बदलासाठी शिवरायांना सातारला जाण्याचा सल्ला दिला. सातारचे हवामान चांगले असल्यामुळे शिवराय अजिंक्यतारा किल्ल्यावर 51 दिवस राहिले. त्यावेळी अजिंक्यतार्‍याला मंगळाईचा डोंगर म्हणून ओळखले जायचे. छत्रपती शिवाजी महाराज 51 दिवस सातार्‍यात राहिल्याचा पुरावा म्हणजे पाली गावातील दोन पाटलांचा ‘पाटीलकी’ संदर्भात असलेला वाद होय. खंडोजी मालोजी खराडे, कान्होजी खराडे, मलजी खराडे आणि नरसोजी खराडे हे चार अग्रवादी आणि पाली येथील पाटील नागोजी बाबाजी कालभार (काळभोर), मल्हारजी विजोजी कालभार (काळभोर), विजोजी संभाजी गोरे, दावलजी बोपाजी कालभार (काळभोर) व पाटील आणि चौगुला मल्हारजी सूर्याजी कालभार (काळभोर) हे पाच प्रतिवादी, यांच्यामध्ये पाली गावच्या पाटीलकीबाबत गरगशा (वादविवाद) लागला.\nयाबाबतची तक्रार थेट छत्रपती शिवरायांकडे गेली. हा ‘महजर’ 1 फेब्रुवारी 1676 साली झाला. कराड तालुक्यातील खंडोबाची पाली येथे झालेल्या ‘महजर’वर शिवरायांच्या साक्षीने तोडगा निघाला. त्यावेळी झालेल्या ‘महजर’वर शिवाजी महाराज यांची स्वाक्षरी आहे. या महजरचा कागद पत्रिकेसारखा मोठा आहे. शिवाजी महा���ाज यांची सही असलेला हा मूळ महजर आजही पालीमध्ये उपलब्ध आहे. या घटनेच्या अगोदर शिवाजी महाराज अफझलखान वधाच्या वेळी सातार्‍यात आले होते. अफझलखान वधानंतर त्यांनी सातार्‍यातील प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. मराठा राज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातार्‍यात सन 1839 पर्यंत शिवछत्रपतींच्या उत्तराधिकार्‍यांनी राज्य केले आहे. त्यामुळेच आजही येथील ऐतिहासिक स्थळे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/citizen-reporter-of-the-month/articlelist/51029162.cms", "date_download": "2019-06-15T22:18:09Z", "digest": "sha1:E3CTRV7X7NCDPVNGG4CDUUEN4IQWIBLO", "length": 7643, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Citizen Reporter of the Month | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nप्रणिता कोदे 'सिटीझन ...\n‘बेस्ट ऑफ द मंथ रिपोर...\nपुणे : स्थानिक प्रश्नांना नागरिकांनी वाचा फोडावी या उद्देशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुरू केलेल्या\nपराहुल हडकर 'सिटिझन र...\nसर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी 'महाराष्ट्र टाईम्स'ने तंत्रज्ञानाच्या मदती\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमहिन्यातील सर्वोत्तम रिपोर्टर या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत��महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/sp-bsp-gathbandhan-in-uttar-pradesh-ends/articleshow/69651454.cms", "date_download": "2019-06-15T21:46:28Z", "digest": "sha1:MNK4ZNZENH4HITR33J6SKISHB2YGQKCN", "length": 18675, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sp-bsp gathbandhan: मायावतींचा मार्ग वेगळा - sp-bsp gathbandhan in uttar pradesh ends | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली समाजवादी पक्षासोबतची युती तोडल्याची घोषणा करून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपल्या राजकीय चंचलपणाचे दर्शन घडवले आहे. फरक एवढाच की, घोषणा करताना त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने कांगावा केलेला नाही.\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली समाजवादी पक्षासोबतची युती तोडल्याची घोषणा करून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आपल्या राजकीय चंचलपणाचे दर्शन घडवले आहे. फरक एवढाच की, घोषणा करताना त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने कांगावा केलेला नाही. मित्रपक्षाच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्याप्रती चांगल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. युती तुटली म्हणजे कायमची तुटली असे नव्हे, तर भविष्यात आवश्यकतेनुसार युती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु तूर्तास विधानसभेच्या पोटनिवडणुका स्वबळावर लढवण्याचे ठरवले आहे.\nअखिलेश यादव यांनीही मायावती यांच्या घोषणेचा आदर करून पुढची वाटचाल एकट्याच्या बळावर करण्याचे बोलून दाखवले. याचाच अर्थ सप-बसपची युती तुटली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी उभारलेले ऐक्याचे बुरूज ढासळायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपसह एनडीएने अभूतपूर्व यश मिळवले आणि कट्टर भाजपविरोधी पक्षांची वाताहत झाली. त्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत केंद्रातील सरकारचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याऐवजी विरोधकांच्यातील फाटाफूट वाढत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, तो अजून मागे घेतलेला नाही. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही मुख्यमंत्रिपद सोडण्���ाची तयारी दर्शवली होती. पराभवाची जबाबदारी घेण्याच्या भावनेतून दिलेल्या प्रतिक्रिया म्हणून हे ठीक असले तरी असल्या नौटंकी कुठपर्यंत ताणायच्या, हे तारतम्याने ठरवायला हवे. शिवाय निवडणुकीपूर्वी ऐक्यासाठी धावपळ करणारे चंद्राबाबू नायडू किंवा शरद पवार हेही निकालानंतर आपल्या पायापुरती वाट पुसत चालले आहेत.\nनिवडणुकीपूर्वी जाहीर समारंभांतून हात उंचावून कितीही देखावे केले असले तरी प्रत्यक्षात कुणाचे ऐक्य झाले नव्हते, हेच यातून दिसून येते. नाहीतर निकालानंतरच्या परिस्थितीत सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन पुढची वाटचाल संयुक्तपणे करण्याचा निर्धार केला असता. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधक एकत्र येऊन काही ठरवू शकतील, त्यादृष्टीने अजूनही वेळ गेलेली नाही असे म्हणता येऊ शकते. परंतु केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरोधात एकत्रित मुकाबला करण्याची इच्छाशक्ती कोणत्याही पक्षाकडे किंवा नेत्याकडे दिसत नाही. लोकसभेला आघाडीबाबत काँग्रेसने केलेल्या आडमुठेपणामुळे अरविंद केजरीवाल यांनीही विधानसभेसाठी एकट्याने प्रवास सुरू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सप-बसपचा फेव्हिकॉलचा जोड वेगळा होणे आश्चर्यकारक असले तरी मायावती असल्यामुळे स्वाभाविकही आहे.\nउत्तर प्रदेशात विधानसभेच्या अकरा जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. बहुतांश ठिकाणी भाजपचे आमदार होते आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि निवडून आल्यामुळे या जागा रिकाम्या झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मायावती यांनी दहा जागा जिंकल्या आहेत आणि समाजवादी पक्षाला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. सप-बसप-राष्ट्रीय लोकदलाच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशाचे आणि त्यामुळे देशाचेही राजकीय चित्र बदलेल, असे निवडणूकपूर्व अंदाज होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या कैराना, फूलपूर आणि गोरखपूरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत सप-बसप आघाडीची जादू चालली होती आणि त्याचमुळे हे अंदाज व्यक्त केले जात होते. परंतु राजकारणात दरवेळी दोन अधिक दोन चार होतातच असे नाही. कधी ते पाच होतात, तर कधी तीनही होतात.\nसप-बसप-रालोदची मतांची टक्केवारी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ४२.५ टक्के होती, ती २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ४५.९ टक्क्यांवर गेली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सप-बसपची टक्केवारी ४२.२ वरून ३७.२२ वर आली. त्यामध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची टक्केवारी फारशी बदलली नसली तरी समाजवादी पक्षाची मात्र जवळपास पाच टक्के मते घटली आहेत. मायावती यांच्या म्हणण्यानुसार यादव मते समाजवादी पक्षासोबत राहिलेली नाहीत शिवाय ती असलेली मते बहुजन समाज पक्षाकडे वर्ग झालेली नाहीत त्यामुळे आघाडी सुरू ठेवण्यात अर्थ नाही. हा त्यांनी त्यांच्याबाजूने काढलेला निष्कर्ष असला तरी त्या एक गोष्ट दुर्लक्षित करतात, ती म्हणजे २०१४च्या निवडणुकीत त्यांचा एकही खासदार निवडून आला नव्हता, ती संख्या आता दहावर गेली आहे. डिंपल यादव यांच्यासह यादव कुटुंबातील प्रमुख उमेदवार पराभूत झाले असले तरी समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या गेल्याएवढीच पाच राहिली आहे. याचा अर्थ समाजवादी पक्षासोबत युती केल्यामुळे मायावतींचे दहा खासदार निवडून आले आहेत. परंतु आले बहेनजींच्या मना, तिथे कुणाचे चालणार त्यांना स्वबळाची खात्री वाटते, की केंद्रातील सरकारशी जवळिकीसाठी हा मार्ग निवडलाय, हे त्यांनाच ठाऊक \n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nइथे टिकते, वाढते मराठी\nगुणवत्तेची सूज की नैराश्याची खाई\nजरी ती मातृभाषा असे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9C", "date_download": "2019-06-15T20:33:39Z", "digest": "sha1:4YLEPC3ACD2YWCUPHCJDM3H43OARAKUT", "length": 3905, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन फ्रांसिस डॉज - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन फ्रांसिस डॉज (२५ ऑक्टोबर, इ.स. १८६४:नाइल्स, मिशिगन, अमेरिका - १४ जानेवारी, इ.स. १९२०) हा अमेरिकेचा कार उद्योगपती होता. हा डॉज ब्रदर्स कंपनीचा सहसंस्थापक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८६४ मधील जन्म\nइ.स. १९२० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१५ रोजी ०७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=0", "date_download": "2019-06-15T21:53:53Z", "digest": "sha1:OQIDVWO36SCW757NS56BFW6FJSFICMQD", "length": 27119, "nlines": 120, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘दशपदी’चे प्रणेते कवी अनिल\nप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला. शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून झाले. ते 1919 साली पुण्यात आले. वऱ्हाडात पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची चढाओढ असे. अनिल यांनी मॅट्रिकची परीक्षा अलाहाबाद येथून उत्तीर्ण केली होती. ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून बी ए (1924) झाले. पुढे, त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. ते एलएल बी 1925 साली झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. त्यातूनच त्यांना होशंगाबाद (मध्यप्रदेश) येथे जज्ज म्हणून नियुक्ती मिळाली. अनिल यांच्या आवडीचे विषय पुरातत्त्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे होते. मध्यंतरीच्या काळात, त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचाही अभ्यास केला.\nत्यांचा कुसुम जयवंत या तरुणीशी परिचय फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेचा अभ्यासक्रम करत असताना झाला. त्याचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन, त्याची परिणती विवाहात 6 ऑक्टोबर 1929 ला झाली. कुसुमावती देशपांडे यासुद्धा लेखिका व समीक���षक होत्या.\nअनंत हरी गद्रे यांनी स्पृश्ये सवर्णांनी अस्पृश्यततेची रूढी पाडली; त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्त घेऊन ती दूर करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे ठासून सांगितले व स्वतःला त्या कामासाठी वाहून घेतले. त्यांनी त्यासाठी झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्याशस्पृश्यम सत्यनारायण ही दोन तंत्रे वापरली. ते दोन्ही उपक्रम 1941 मध्ये सुरू झाले. पंडित पानसेशास्त्री यांनी त्यावेळी पोथी सांगितली. समाजसुधारक र.धों. कर्वे त्यावेळी उपस्थित होते. त्या कामात त्यांना आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी अशा मान्यवरांचा पाठिंबा व सहकार्य होते. समतानंदांनी सामाजिक क्षेत्रात सहासन, सहभोजन, सहपूजन, सहवसन आणि सहबंधन (आंतरजातीय विवाह) या पंचशीलाचा पुरस्कार केला. ते जेथे नोकरी करत, त्या मोदी बंधूंच्या चित्रपट कंपनीच्या मालकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले हे खरे, पण ते तेवढे पुरेसे नसे. तेव्हा गद्रे यांना पदरमोड करावी लागे. त्यांना त्यासाठी कर्जही काढावे लागे.\nकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nलामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण\nचारा टंचाईच्या काळातही हमखास चारा मिळण्याचे ठिकाण हा लौकिक लामकानी (तालुका धुळे) या गावाने 2019 च्या दुष्काळातदेखील कायम ठेवला आहे वास्तविक लामकानी परिसरात अवघा दोनशे-सव्वादोनशे मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या पावसाळ्यातही तसा तो फक्त दोनशेसाठ मिलिमीटर पडला, तोही फक्त तीन दिवसांत, नंतर पावसाची चिडीचूप. तरीदेखील लामकानी परिसर आजुबाजूच्या गावांतील पशुपालकांना ओअॅसिस वाट��ो. तेथे अत्यल्प पाऊस होऊनही पाण्याची पातळी फारशी खालावलेली नाही. सीझनला कपाशीची बोंडे बऱ्यापैकी भरलेली दिसतात. मात्र ती किमया साध्य होण्यासाठी ग्रामस्थांनी पाणलोट क्षेत्रविकासाचे प्रयत्न सतत बारा वर्षें केलेले आहेत आणि त्यामागे धुळे येथील डॉ. धनंजय नेवाडकर या पॅथॉलॉजिस्टचा दृढ संकल्प आहे. नेवाडकर म्हणाले, की 2019 च्या दुष्काळात दीडदोनशे टन चारा शेतकऱ्यांनी कापून नेला आहे. अजून सत्तर टन चारा शिल्लक आहे. या वर्षी दुष्काळ निधी असल्यामुळे टनाला आठ रुपये मजुरी कापणी व गढी बांधणी याकरता मिळाली. त्यासाठीसुद्धा बेलिंग मशीन आहे. गतवर्षी आगीत अडीचशे हेक्टरवरील चारा जळून गेला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वत:हून चारा कापून सुरक्षित राहील यासाठी मदत केली.\nबीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच राहते. त्यांचे कुटुंबच पुस्तकप्रेमी आहे. त्यांच्या घरी स्वत:ची पंधराशे पुस्तकांची ग्रंथसंपदा आहे. त्यांनी घरीच पुस्तकांचे दुकान थाटले आहे. त्यांना त्यांच्या शहरातील लोकांना साहित्यविषयक पुस्तके सहज उपलब्ध झाली पाहिजेत असे मनोमन वाटे. म्हणून हा उद्योग. त्यांनी ‘अनुराग पुस्तकालय’ सुरू 2006 साली केले. ते पुस्तकांचे नुसते दुकान नाही, तर पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा कट्टाच आहे. पुस्तके हाताळावी असे वाटणाऱ्या चिमुकल्यांसाठी तो एक खजिनाच आहे. अभ्यास करणाऱ्यांसाठी ते ज्ञानभांडार आहे.\nक्षण कृतज्ञतेचा, अविनाश बर्वे सरांच्या पंच्याहत्तरीचा...\nअविनाश दामोदर बर्वे हे ठाण्याच्या मो ह विद्यालयातील उपक्रमशील, कनवाळू, संयमी, सतत हसतमुख असणारे निवृत्त शिक्षक. बर्वेसर छत्तीस वर्षें मो ह विद्यालयात सेवारत होते. ते सगळ्यांना आपलेसे करणे या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे सगळ्यांचे लाडके शिक्षक/सहकारी बनले. त्यांना निवृत्त होऊन जवळपास एकोणीस वर्षें उलटली, तरीही त्यांचा शाळेशी व नव्या शिक्षकवर्गाशी बंध सैलावला नाही. ते उत्साहाने शाळेच्या विविध उपक्रमांत नित्य सहभागी होतात. त्यांनी 'अविनाश' या एका शब्दाने 'मो ह' परिवारातील अनेकांना मोहून टाकले आहे त्यांनी ऐंशी ते नव्वद वर्षें वयोगटातील जुन्या शिक्षक-पालकांपासून ते विशी-पंचविशीतील माजी विद्यार्थ्यांना एका माळेत प्रेमाने ओवले आहे. सरांविषयीच्या त्या प्रेमापोटी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या सहकार्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले. त्या योजनेला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनीही क्षणात संमती दर्शवली त्यांनी ऐंशी ते नव्वद वर्षें वयोगटातील जुन्या शिक्षक-पालकांपासून ते विशी-पंचविशीतील माजी विद्यार्थ्यांना एका माळेत प्रेमाने ओवले आहे. सरांविषयीच्या त्या प्रेमापोटी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या सहकार्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले. त्या योजनेला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनीही क्षणात संमती दर्शवली अविनाशसरही असे, की त्या सोहळ्याच्या निमित्ताने आजी-माजी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्र परिवार एकत्र येतील म्हणून त्यांनी त्या समारंभास संमती दिली\nसुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले\nसुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे कोण, खोटे कोण अशी संभ्रमाची अवस्था तयार होते, तेव्हा अशा साहित्यिकांची उणीव फार जाणवते. आचार्य अत्रे यांचा ‘मराठा’ वाचून लोक नुसता आनंद घेत नसत, तर मते तयार करत. त्यांची टीका ही राजकारणातील वायफळ बडबडीवर व फोल योजनांवर असे. त्यांना समाजाचे भले हवे असायचे. त्यांना त्यांचे भलेपण मांडण्यास राजकारण्यांच्या कोलांट्या उड्या खाद्य पुरवत. अत्रे यांच्या वेळी एखादेच स.का. पाटील होते किंवा भट यांच्या वेळी एखादेच राजनारायण होते, आता तर मतदारसंघनिहाय राजनारायण झाले आहेत. अशा वेळी तशा साहित्यिकांची कमतरता जाणवते. अत्रे यांच्यानंतर भट हे एकमेव असे साहित्यिक होते, की ज्यांचा राग ना काँग्रेसवर होता ना भाजपवर, ना समाजवाद्यांवर. त्यांचा राग होता तो फालतू घोषणा, बेगडी राजकारणी आणि खोट्या पक्ष ध्येयधोरणांवर. त्यांनी शिवसेना असो की भाजप; किंवा काँग्रेस असो की समाजवादी, कोणालाही सोडले नाही. त्यामुळे त्यांची उणीव भासते. ते असते तर... हे खरेच, की जरतरला काही अर्थ नसतो.\nमहदंबा ऊर्फ महदाईसा मराठी साहित्यविश्वातील आद्य मराठी कवयित्री होय. या कवयित��रीला आणखी काही नावे होती. ती रूपाईसा या नावानेही ओळखली जात असे. तिने तिचे संपूर्ण आयुष्य महानुभाव पंथाच्या प्रसारार्थ वेचले. ती चतुर, सडेतोड वृत्तीची होती. चक्रधरांचा विश्वास तिच्यावर होता. चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरत असत. त्या तुलनेत गोविंदप्रभू हे एकाच ठिकाणी असत. त्यामुळे ती चक्रधरांच्या अनुज्ञेनेच गोविंदप्रभू यांच्याजवळ राहिली. तिच्या जन्ममृत्यूबद्दल मात्र माहिती उपलब्ध नाही. तिचे धवळे नावाचे लेखन महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहे. तो वाड्मयीन रचनाप्रकार झाला. धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची वरगाणी अर्थात विवाहविषयक गीत होय. त्याची निर्मिती 'श्रीगोविंदप्रभूचरित्रा'तील 'विव्हावो स्विकारू' या लीळेवरून कळते. गोविंदप्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या तेलिणीस पाहून एकदा विवाह प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली. त्या गीतांत विवाहाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन आले आहे. ढवळ्यातील मुख्य विषय रूक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणीहरणाचा कथाभाग आला आहे. तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे. उत्तरार्धात पासष्ट कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्रकवित्व दिसते.\nम्हाईंभट यांचे लीळाचरित्र नितेश शिंदे 31/05/2019\nम्हाईंभट उर्फ महेंद्रभट नगर जिल्ह्यातील सराळे गावचा ब्राह्मण होता. तो खूप श्रीमंत व विद्वान होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा गर्व होता. गणपती आपयो हे त्याचे गुरू. तो स्वतःला प्रतिसूर्य किंवा ज्ञानसूर्य म्हणून घेत असे. दिवसा दिवटी पाजळत असे. पायात गवताची वाकी घालत असे. त्यातून इतर विद्वानांची हेटाळणी करणे व स्वतः विद्वान आहोत हे सिद्ध करण्याची त्याची वृत्ती होती. चक्रधरांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात अविद्यायुक्त जीवाला मोक्ष कसा मिळतो या विषयावर चर्चा झाली. तेव्हापासून म्हाईंभट बदलले. चक्रधरांनी त्यांना उपदेश केला – ‘लोकीचा श्रेष्ठ तो एथीची नष्टू : एथीचा श्रेष्ठू तो लोकीचा नष्टू’. त्याने मात्र चक्रधर स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. म्हाईंभट महानुभाव पंथात आल्यानंतर त्याची पत्नीही संप्रदायात आली.\nमी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर\n‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आद���ती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.\nअदिती : मी तुमच्या वाचकांच्या मनात असणारे प्रश्न घेऊन आलेली आहे. मी तुमच्या वाचकांचे प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही एक डॉक्टर आहात. तुम्हाला साहित्य-संगीतकला-नाटक-चित्रपट अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस आहे आणि जाणही आहे. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अनुभव घेऊन इतके खुमासदार आणि छान लिहिण्यास तुम्हाला नेमके सुचते कसे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/so-mahendra-singh-dhoni-loves-me-sunny-leone/", "date_download": "2019-06-15T21:37:51Z", "digest": "sha1:NCX3E3SAZBKEIYZW6RF33P6VQPKFMSTC", "length": 9743, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...म्हणून महेंद्रसिंग धोनी मला आवडतो- सनी लियोनी", "raw_content": "\n…म्हणून महेंद्रसिंग धोनी मला आवडतो- सनी लियोनी\nमुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच ‘कुल’ असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असं अभिनेत्री सनी लिओनी हिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.\nएका क्रिकेटच्या संकेतस्थळाचे उद्धघाटन सनी लियोनी हिच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला तुझा आवडता क्रिकेटपटू कोण तेव्हा तिने मला धोनी आवडतो असे उत्तर दिले.\nधोनी खूप शांत असून, तो एक ‘फॅमिली मॅन’ आहे. धोनीची मुलगी झिवा ही तर फारच सुंदर आहे. धोनी आणि झिवाचे काही फोटो मी पाहिले असून, ते खूपच सुंदर आहेत असं सनी लियोनीने सांगितलं.\nदरम्यान, सनी लियोनी ही सध्या दोन मालिका, एक हिंदी चित्रपट आणि दोन दक्षिण चित्रपटांमध्ये भूमिका साकारत आहे.\n-भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….\n–विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\n–काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\n-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\n–काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’व�� एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nभारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….\nमाजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्���्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%80._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T20:39:00Z", "digest": "sha1:4Q4YICE4722XU7BJLHXKADCCHFQFIXYV", "length": 7671, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.पी. बालसुब्रमण्यम - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतमिळ ,तेलुगू,हिंदी चित्रपट संगीत.\nतमिळ चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. एस.पी. बालसुब्रमण्यम /श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम(तेलुगू: శ్రీపతి పండితారాధ్యుల బాల సుబ్రహ్మణ్యం, कन्नड: ಎಸ್. ಪಿ. ಬಾಲಸುಬ್ರಮಣ್ಯಂ, तमिळ: எஸ். பி. பாலசுப்ரமணியம்);\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nमहेंद्र कपूर (१९६८) · मन्ना डे (१९६९) · सचिन देव बर्मन (१९७०) · मन्ना डे (१९७१) · हेमंत कुमार (१९७२) · के.जे. येशुदास (१९७३) · के.जे. येशुदास (१९७४) · मुकेश (१९७५) · एम. बालामुरलीकृष्ण (१९७६) · के.जे. येशुदास (१९७७) · मोहम्मद रफी (१९७८) · शिमोगा सुब्बन्ना (१९७९) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८०)\nअनुप घोषाल (१९८१) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८२) · के.जे. येशुदास (१९८३) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८४) · भीमसेन जोशी (१९८५) · पी. जयाचंद्रन (१९८६) · हेमंत कुमार (१९८७) · के.जे. येशुदास (१९८८) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८९) · अजोय चक्रबर्ती (१९९०) · एम.जी. श्रीकुमार (१९९१) · के.जे. येशुदास (१९९२) · राजकुमार (१९९३) · के.जे. येशुदास (१९९४) · पी. उन्नी कृष्णनन (१९९५) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९६) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९७) · हरिहरन (१९९८) · संजीव अभ्यंकर (१९९९) · एम.जी. श्रीकुमार (२०००)\nशंकर महादेवन (२००१) · उदित नारायण (२००२) · उदित नारायण (२००३) · सोनू निगम (२००४) · उदित नारायण (२००५) · नरेश अय्यर (२००६) · गुरदास मान (२००७) · शंकर महादेवन (२००८) · हरिहरन (२००९) · रुपम इस्लाम (२०१०) · सुरेश वाडकर (२०११) · आनंद भाटे (२०१२)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क���रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2019-06-15T20:51:17Z", "digest": "sha1:DZI3ZFCVTW7G6MU26WHY3VZ724OXIPDM", "length": 3863, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nहुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T20:35:20Z", "digest": "sha1:5YCAWKV5NFNOZI336O5AQWU6IOJ6ZYDD", "length": 5941, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंडिया गेट - विकिपीडिया", "raw_content": "\nगेटवे ऑफ इंडिया याच्याशी गल्लत करू नका.\nइंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्लिश: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्लिश: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.\nसुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालील पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सद्ध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.\nदिल्लीमधील इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१६ रोजी ११:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:34:54Z", "digest": "sha1:HAXLPO6UUCJP2CW6DTXGRIPCVE4KFXXC", "length": 4319, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विजया जहागिरदार - विकिपीडिया", "raw_content": "\nविजया जहागिरदार या मराठी लेखिका आहेत.\nकर्मयोगिनी (अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील कादंबरी)\n२००६ सोलापूर येथील मराठी बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्ष\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=2", "date_download": "2019-06-15T21:55:22Z", "digest": "sha1:NE7VGJMRN34ZMRGRJA6LFCOZ5AIWTCZM", "length": 20169, "nlines": 98, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनिवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी...\nओमप्रकाश गांधी भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांच्या नागपूर येथील खेडी (रिठ) गावी शेतीत पूर्णवेळ रमले आहेत. गंमत म्हणजे, त्यांना शेती करण्यात खास रस नव्हता, म्हणून त्यांनी नोकरी करत असताना घरची सोळा एकर शेती विकून टाकली होती. परंतु ते म्हणाले, की मला निवृत्तीनंतर जमिनीची व्यापारी किंमत कळली. म्हणून मी पाच एकर शेतजमीन विकत घेतली. त्यात काळा तांदूळ, भाजीपाला अशी शेती केली. उत्पन्न चांगले मिळाले, तर त्यात रमून गेलो आहे. आता तीन वर्षें झाली.\nवरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन\nफेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर काही आमदार. त्यांना निरोप देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनीत कौर हजर होत्या... पण विमानातील ‘स्टार’ प्रवासी होते जिल्हा परिषद शाळा ‘वरवंडी तांडा नंबर दोन’चे तेहतीस विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक व काही पालक असे दहा जण. त्या त्रेचाळीस जणांची शैक्षणिक सहल मुंबईला निघाली होती ते सारे विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले आहेत. विमान हवेत झेपावले आणि भरत काळेसरांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान त्यांना लाभले.\nराजगुरू यांचे अकोल्यात वास्तव्य\nअकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी निर्माण झाली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळे. क्रांतीचा ज्वालामुखी पेटवण्यासाठी राजगुरू यांचे अकोल्यातील वास्तव्य महत्त्वाचे ठरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक. त्यांपैकी राजगुरू यांच्या सहवासाचे अनेक क्षण अकोलानगराच्या आठवणीत घट्ट बसले आहेत. राजगुरू यांनी सँडर्स या इंग्रज अधिकार्‍याला यमसदनी धाडले. त्यानंतर राजगुरू यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. पोलिस राजगुरू यांच्या मागावर लाहोरपासून होते. मात्र, त्यांना राजगुरू यांचा थांगपत्ता बराच काळ लागला नाही. राजगुरू यांनी त्यांच्या काही काळाच्या वास्तव्यासाठी निवडले होते, अकोला हे सुरक्षित शहर\nस्वातंत्र्यलढ्यातील अग्निकुंड - अकोल्याची राष्ट्रीय शाळा\nअकोल्याच्या ‘राष्ट्रीय शाळे’च्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील योगदानाला मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यात असलेल्या भारतातील तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून करावे या हेतूने पश्चिम महाराष्ट्र सातारा परिसरातील पाच मुले एकत्र आली. त्यात कै. पुरुषोत्तम धोंडो कुलकर्णी, कै. अण्णासाहेब शिवनामे, कै. रघुनाथ गणेश पंडित (दादासाहेब पंडित), बापुसाहेब सहस्रबुद्धे, कै. कृष्णा मास्तर सबनीस होते. त्यांनी तो उद्योग लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेऊन, १९१७ मधील मे महिन्यात अकोल्यात येऊन केला.\nगायत्री आहेर - शिक्षणासाठी कायपण\nनांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली त्यांच्यासाठी शाळा म्हणजे आनंदाचे झाड झाले आहे. त्या सर्व बदलाचे कारण आहेत, त्यांच्या शिक्षक- गायत्री आहेर. गायत्री आहेर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे आयुष्य ‘घडवण्या’चा प्रयत्न चालवला आहे.\nशिवाजीदादा कागणीकर – बेळगावचा सर्वोदयी\nशिवाजीदादा कागणीकर महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारताचा काही भाग येथे सर्वांना परिचित आहेत. खादीची हाफ पँट, खादीचाच हाफ बाह्यांचा खिसेवाला शर्ट, गांधी टोपी आणि खांद्यावर शबनम अशी त्यांची वेशभूषा. त्यांनी रचनात्मक ग्राम विकासाचे काम बेळगावच्या ग्रामीण भागात उभे केले आहे. मात्र दादांचा ठावठिकाणा कोणाला सांगता येणार नाही, कारण ते आज या गावात, तर उद्या पुढील गावात. त्यांच्याजवळ मोबाईल फोनपण नाही. दादांनी त्यांचे आयुष्य देशसेवेला देण्याची प्रतिज्ञा सानेगुरुजी, गांधीजी व विनोबा यांच्यापासून प्रेरणा घेऊन, 1972 मध्ये केली. त्यांनी बी एससीच्या शेवटच्या वर्षाला असताना कॉलेज सोडून देऊन खेड्यात कामाला सुरुवात केली. त्याच वेळी ते अभ्यासगटात सहभागी झाल्यामुळे विश्लेषण करण्यास शिकले व सामाजिक प्रश्नांकडे डोळसपणे पाहू लागले. ते त्यांच्या घरात एकटेच शाळेचे पायरी चढले होते. त्यांना ते सामाजिक कामात पडले म्हणून गावातून प्रचंड विरोध झाला; माथेफिरू म्हणून हिणवले गेले.\nमी अमेरिकेत ऑस्टिन शहरात माध्यमिक शाळेत गेली दहा वर्षें शिकवत आहे. इतक्या वर्षांनंतर, मला माझ्या तेथील शाळेबद्दल तितकीच माया, प्रेम वाटते जितकी आपुलकीची भावना माझ्या ठाण्याच्या लाडक्या सरस्वती शाळेबद्दल वाटते. जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांबद्दल काही कारणाशिवाय वाईट बोलले जाते तेव्हा मला वाटते, की मी त्यांची बाजू मांडली पाहिजे, कारण ती माझी मुले आहेत. शिक्षण हा एक उदात्त पेशा आहे म्हणून मी शिकवत नाही किंवा मी दुसरा कोठलाच पर्याय नव्हता म्हणूनही शिकवत नाही. मी शिकवते, कारण मला शिकवण्यास आवडते, मजा येते. मी माझे काम मनापासून करते आणि त्यात मला समाधान मिळते.\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nश्रीमान योगी : एका शिवकथेची पन्नाशी\nरणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात वर्षांनी वाचकांपुढे सादर झाली. ती कादंबरी 2019 साली पन्नास वर्षांची झाली.\nदेसाई यांनी ‘श्रीमान योगी’ लिहिली ती न ठरवता. देसाई यांच्या मनात माधवराव पेशवे यांच्यानंतर होते ते कर्णाचे व्यक्तीमत्त्व. त्या दृष्टीने ‘राधेय’ची टिपणेही काढून झाली होती. पण देसाई यांचे स्नेही बाळासाहेब देसाई यांनी त्यांना शिवचरित्र लिहिण्याविषयी सुचवले आणि शिवाजीराजे प्रथम रणजीत देसाई यांच्या मनात डोकावले.\nढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके - त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी ते घडाघड सांगू शकतात. त्यांच्या त्या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे. ते त्यांनी बी ए आणि डी एड ची पदवी मिळवल्यावर 15 जून 2007 रोजी उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. ते पाचवी ते सातवी या वर्गांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी दुसऱ्या बाजूला एम ए आणि बी एड पूर्ण केले. त्यांना डॉक्टर, व्हायचे होते. पण ते हुकले आणि त्यांच्या हाती स्टेथस्कोपच्या ऐवजी खडू-फळा आला. त्यानी तो घेऊन ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर रामबाण उपचार केले आहेत आणि त्यांचे ‘ऑपरेशन शाळा’ व्यवस्थित पार पाडले जात आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-monday-25-march-2019/", "date_download": "2019-06-15T20:55:13Z", "digest": "sha1:2BJMTQGG7J7XQBZZBYDK7OKZXNZ3HOQ7", "length": 12773, "nlines": 219, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- सोमवार, 25 मार्च 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nई पेपर- सोमवार, 25 मार्च 2019\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- सोमवार, 25 मार्च 2019\nशुद्धलेखन या शब्दाने खेड्यातील तरूणांचा घात केला\nआघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना योग्य सन्मान द्यावा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, ना���िक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nआघाडीत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना योग्य सन्मान द्यावा\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/narendra-modi-comment-on-pakistan/", "date_download": "2019-06-15T20:56:30Z", "digest": "sha1:YDPABS5XOTHBY4LRAPWN5CW3WQJBZQIT", "length": 9327, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तिसरी चूक केल्यास होत्याचे नव्हते होईल; पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा", "raw_content": "\nतिसरी चूक केल्यास होत्याचे नव्हते होईल; पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा\n15/04/2019 टीम थोडक्यात देश 0\nलखनऊ | पुलवामा येथे हल्ला करुन पाकिस्तानने दुसरी चूक केली. पण जर तिसरी चूक केली तर होत्याचे नव्हते होईल, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिला आहे. उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथील सभेमध्ये ते बोलत होते.\nपुलवामा हल्ल्यानंतर आम्ही त्यांच्या घरात घुसलो व एअर स्ट्राइक केला. त्यामुळे पाकिस्तानला आता चांगली अद्दल घडली आहे, असं पंतप्रधान म्हणाले आहेत.\nयाआधी दहशतवादी भारतात यायचे आणि हल्ला करुन परत जायचे. आणि काँग्रेस सरकार जगासमोर रडगाणे करायची, असं त्यांनी म्हटलं आहे.\nआताचा नविन भारत आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर देणं भारताला चांगलंच माहित आहे, असंही ते म्हणाले.\n–मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं…\n-आढळराव पडले दिल्लीत भारी; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक\n-बारामतीत आता मोदींचं नव्हे तर अमित शहांचं वादळ येणार\n-काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात\n-बटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं…\nमला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे- अशोक चव्हाण\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्य��र्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-poetry/poem-in-marathi-119021400015_1.html", "date_download": "2019-06-15T20:36:11Z", "digest": "sha1:UTZV2S4PFBR65XWKPAP33MXAGGPRGEXO", "length": 5777, "nlines": 115, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "\"जमेल तसे प्रत्येकाने ... कुणावर तरी प्रेम करावे ...", "raw_content": "\n\"जमेल तसे प्रत्येकाने ... कुणावर तरी प्रेम करावे ...\nगुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:45 IST)\n\"जमेल तसे प्रत्येकाने ...\nकुणावर तरी प्रेम करावे ...\nपण,दोन्हीकडे हि सेम करावे ..\nप्रेम सखीवर/पत्नीवर करावे ..\nबहिणीच्या राखीवर करावे ..\nआईच्या मायेवर करावे ..\nबापाच्या छायेवर करावे ..\nप्रेम पुत्रावर / पुत्रीवर करावे ..\nदिलदार शत्रूवर हि करावे ..\nप्रेम मातीवर करावे ..\nनिधड्या छातीवर करावे ..\nसचिन च्या खेळावर आणि\nवारकऱ्यांच्या टाळावर हि करावे \nप्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..\nप्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..\nन चुकता स्वतःवर ...\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमुलींच्या या 4 गोष्टींमुळे आकर्षित होतात पुरुष\nमराठी उखाणे See Video\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \n'उरी' यूपीत करमुक्त, योगींचा निर्णय\nकामदागिरी पर्वत अर्थातच चित्रकूट पर्वत\nगणेश चतुथीला गणपतीची पूजा करताना हे नियम लक्षात असू द्या\nबुधवारी करा ज्योषिताचे 5 उपाय\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nपितृदिन विशेष : बाप\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nपुढील लेख 80 पार आजोबा अन् 70 पार आजी...\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणाप��्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=3", "date_download": "2019-06-15T22:00:51Z", "digest": "sha1:SSBKJFZEBV7JJO7VFUZGZ2VAMTSCKGYG", "length": 21726, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमिस्टर बिडी – किसनलाल सारडा\n‘मिस्टर बिडी’ हे किसनलाल सारडा यांचे आत्मकथन भारती संजय प्रधान यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले. त्याचा मराठी अनुवाद उषा तांबे यांनी केला आहे. बस्तीराम बाबा सारडा यांनी विडी व्यवसाय 1922 मध्ये सुरू केला. तो व्यवसाय सिन्नरसारख्या दुष्काळाचे चटके सतत बसणाऱ्या तालुक्यात फळला, फुलला आणि सारडा विडी कारखानदार नावारूपाला आले. त्यांचे प्रतिनिधी म्हणजे किसनलाल सारडा. सारडा यांनी विडीला संशोधनाची जोड दिली. विडी उद्योगात विविध प्रयोग केले. विडीची जाहिरात करणारी सर्वात पहिली व्हॅन सारडा यांनी रस्त्यावर आणली. त्यांनी विडीचा प्रचार-प्रसार खेड्यापाड्यांत जाऊन केला. विडी सातासमुद्रापार नेली.\nबहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -\nनाव दोन धाव एक\nमराठी साहित्यात काही सुंदर कविता विहिरीच्या, मोटेच्या संबंधात आलेल्या आहेत. बहिणाबार्इंच्या कवितेत बैल, आडोयला, कना, चाक, सोंदर, धाव आदींची सुंदर गुंफण आहे. संत सावता माळी यांच्या एका अभंगात विहीर, मोट, नाडा, पीक, पाणी आदींचा उल्लेख आलेला आहे. सावता माळी लिहितात-\nसोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात\nसोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली 'क्यूआर कोड' पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015 पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी हा यत्न केला आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसत आहेत. त्यामुळे 'क्यूआर कोड' पद्धत जून 2019 पासून संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे. हा महाराष्ट्रातील एका शिक्षकाचा मोठाच बहुमान होय.\nप्रशासनाची बेफिकिरी, औदासीन्य आणि जनतेची हताशता \nनिवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रे वाचू नयेत व दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या पाहू नयेत असे वाटते, इतकी ती माध्यमे खऱ्या खोट्या, बऱ्या वाईट प���रचाराने बरबटलेली असतात. त्यात समाजमाध्यमे आल्याने गोंधळ, गलबला आणखीच वाढतो. पण तशातही काही लेखन मनाला भिडते, मन प्रक्षुब्ध करते. तसेच एक सदर दीपा कदम नावाची तरुण-तडफदार पत्रकार ‘सकाळ’च्या रोजच्या अंकात लिहिते. खरे तर, तो आँखो देखा हाल वर्णन करून सांगितलेला असतो. दीपा कदम निवडणूक काळात विदर्भातील गावोगावी फिरत आहेत व तेथून रोज एक प्रसंगचित्र शब्दांकित करून पाठवतात. त्यामधून राजकीय नेत्यांची बेफिकिरी, प्रशासनाचे क्रूर वाटावे असे औदासीन्य आणि जनसामान्यांची हताशता प्रकट होते. जनता अधिकाधिक परावलंबी होत चालली आहे आणि राजकारण्यांना तेच हवे आहे. त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत.\nदीपा कदम यांचा प्रत्येक लेख वाचणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करतो.\nछायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू- ज्ञानेश्वर वैद्य\nएएस(as) ज्ञानेश्वर वैद्य हे छायाचित्रणाची पदवी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी छायाचित्रणात तीन वर्षांत छत्तीस सुवर्णपदके, बावीस रौप्य पदके, तर सोळा कांस्यपदके जिंकलेली आहेत. ते छायाचित्रकारांचे गुरू म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ओळखले जातात.\nर.धों. कर्वे यांचे फ्रेंच भाषेतून अनुवाद\nर.धों. कर्वे यांचा इंग्रजी व फ्रेंच भाषा व वाङ्मय यांचा अभ्यास दांडगा होता. विशेषत: त्यांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व वादातीत असावे. ते ती भाषा शिकले ते गुप्तरोग, स्त्रीपुरुषसंबंध, संततिनियमन इत्यादी त्यांच्या आवडत्या विषयांच्या भाषेतील उपलब्ध साहित्याचा अभ्यास करण्याच्या हेतूने. त्यांनी 1913 साली ‘मासिक मनोरंजन’मध्ये एका फ्रेंच प्रहसनाचा अनुवाद प्रसिद्ध केला आणि पुढे तर, त्यांना गोडीही तशा कामात निर्माण झाली. त्यांना ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू केल्यावर मजकुराची आवश्यकता वाटू लागली पण लेखकांना मोबदला देणे परवडण्यासारखे नसल्याने, त्यांना स्वत:च अनुवाद-भाषांतर-रूपांतर करून मासिकाची पाने भरून काढावी लागली.\nआनंदी गोपाळ बायोपिकच्या निमित्ताने\nचरित्रात्मक चित्रपटांचा अथवा बायोपिकचा जमाना अवतरला आहे. काशीनाथ घाणेकर, पु.ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे आणि पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरील चरित्रपट गाजले. कोणत्या गोष्टींचे भान चरित्रपटांतील पात्रे, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांचा काळ चित्रित करताना ठेवावे, सत्यनिष्ठा कशी राखावी, कोणती बंधने पाळावीत असे प्रश्न निर्माण होतात. मी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर संशोधनपर लघुपट १९९२ साली केला. त्यांचे चरित्रही लिहिले. मी चरित्रात्मक लघुपट आणि ग्रंथ या दोन्ही माध्यमांत काम गेल्या पंचवीस वर्षांत सातत्याने केले आहे. मलाही अशा प्रश्नांची उत्तरे त्या त्या वेळी शोधावी लागली.\nराहीबाई पोपेरे राहतात डोंगरमाथ्यावरील कोंभाळणे या, अगदी आडवाटेवरील गावात; मात्र त्यांच्या कार्याचा डंका ‘सीडमदर’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर वाजत आहे. राहीबार्इंचा जन्म बांबेळे कुटुंबात नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील दुर्गम भागात झाला. त्या एकंदर सात बहिणी. वडिलांची तुटपुंजी शेती; आणि तितक्या डोंगराळ भागात पन्नास-साठ वर्षांपूर्वी शाळा पोचलीही नव्हती. त्यांना घरातील आणि वडिलांच्या हाताखाली पडतील ती कामे करावी लागत. राहीबार्इंच्या मनावर त्या कामांचे संस्कार होत होते.\nराहीबार्इंचे लग्न पोपेरे कुटुंबात झाले – ती मंडळीदेखील कोंभाळणे गावातच राहत होती. त्यांचीही परिस्थिती तशीच होती. शेती होती, पण पाण्यापावसावर अवलंबून राहवे लागे. सगळेजण वर्षातील चार-सहा महिने मजुरी करण्यासाठी बाहेर पडत. राहीबाई अकोले साखर कारखान्याचे ऊसतोडणीचे काम करत- ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, ट्रॅक्टर भरायचे ही कामे कष्टाची होती. मुख्य म्हणजे घर सोडून तात्पुरता निवारा तेथेच करून राहवे लागे.\nराहीबार्इंना आणखी काहीतरी वेगळे करावे असे वाटे. त्यांना समाजात मिसळून काही घडवण्याचे स्वप्न लहानपणापासून खुणावत होते. ती ऊर्मीच त्यांना इतरांपेक्षा वेगळे असे कार्य करण्यास स्फूर्ती देणारी ठरली.\nरसयात्रा, अनुपमा सहस्त्रबुद्धे यांची\nनागपूरचे रवी आणि अनुपमा सहस्त्रबुद्धे अमेरिकेला ग्रीनकार्ड घेऊनच 1992 साली गेले. तेव्हा त्यांचे दोन्ही मुलगे लहान होते. रवीची इंजिनीयर म्हणून करियर उत्तम होती. पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी चालू होती. अनुपमाचे गाणे बहरात आले होते. त्यांनी त्यांचा भाऊ राम जोगळेकर याच्या आग्रहाने ग्रीन कार्डसाठी 1982 सालीच अर्ज केला होता. ते दहा वर्षांनी हाती आले होते. तो काळ अमेरिकेत भरभराटीचा ह���ता, ‘सॉफ्टवेअर बूम’ सुरू झाले होते आणि आशियातून अमेरिकेत स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले होते. रवी-अनुपमा यांना त्यांच्या दोन मुलांच्या भविष्यासाठी अमेरिकेत जावेसे वाटले. तेथे गेल्यावर त्यांचा उत्कर्षच होत गेला आहे. तरी अर्थात त्यांनी मराठीपण उत्कटतेने जपले आहे.\nद.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता\nगेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय आर्थिक धोरणात व अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल 1990-91 नंतर होत गेले. त्यांचे प्रतिबिंब देशाच्या आर्थिक प्रगतीत उमटत राहिले आहे. नव्या रूढ बऱ्याच संज्ञा आणि संकल्पना पूर्वीच्या काळात ‘त्याज्य’, ‘गैरलागू’ आणि म्हणूनच निषिद्ध ठरवल्या गेल्या होत्या. तो माहोलच बंदिस्त अर्थव्यवस्थेचा, असंख्य (आणि असह्य) नियंत्रण-परवान्यांचा किंवा केवळ सार्वजनिक-क्षेत्राला पूजणारा असा होता (सुमारे 1965 - 1985). मात्र, त्या काळातही, काही मोजके अर्थतज्ज्ञ कंठशोष करून सांगत होते, की भारतीय अर्थव्यवस्था व आर्थिक धोरण जरा ‘खुले’ करणे हे अत्यावश्यक आहे व तसे केल्यास आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर होईल. तशा अर्थतज्ज्ञांतील बिनीचे शिलेदार म्हणून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व टाटा समूहाचे माजी आर्थिक सल्लागार द.रा. पेंडसे ह्यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल.\nपेंडसे ह्यांचे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी जून 2018 मध्ये निधन झाले आणि टाटांसारख्या उद्योग-महर्षींना आर्थिक सल्ला देणारे; आर्थिक धोरणांवर अविरत, अभ्यासपूर्ण भाष्य करणारे व अर्थकारणावर लोकमत जागृत करणारे एक व्यक्तिमत्त्व कायमचे लोप पावले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/rafale-deal-pm-modi-corrupt-congressrahul-gandhi/", "date_download": "2019-06-15T21:02:04Z", "digest": "sha1:TFD5QAY2VBJI24KPA2LBDZEZSXWKXGTB", "length": 19217, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपा���ील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nई-पेपर (सार्वमत) शनिवार, 15 जून 2019\nघोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद\nनिळवंडे कालव्यांचे अकोलेतील काम सलग सुरु ठेवण्याचा आदेश\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी\nनवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.\nराफेल करारासंदर्भात फ्रान्सची इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाईट मीडियापार्टने बुधवारी केलेल्या दाव्यानुसार, राफेल करारासाठी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीचं नाव प्रस्तावित केलं होतं. य�� करारांतर्गत लढाऊ विमानांच्या एकूण किंमतीच्या ५० टक्के रक्कम म्हणजे सुमारे ३० हजार कोटी रुपये भारताला ऑफसेट किंवा रिइन्व्हेस्टमेंट म्हणून देणे बंधनकारक करण्यात आले होते. या रकमेला ‘कॉम्पेन्सेशन’ असा शब्द करारात वापरण्यात आला होता. या शब्दालाही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला.\n५ हजार कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावर असलेले उद्योगपती अनिल अंबानी दहा दिवसात डिफेन्स कंपनी उघडतात आणि या कंपनीला ३० हजार कोटी रुपये या करारामार्फत देण्याची पंतप्रधान तजवीज करतात, हे सर्व फार गंभीर आहे. पंतप्रधान भ्रष्ट आहेत. त्यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा. अन्यथा या भ्रष्टाचारासाठी पदाचा राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणी राहुल यांनी केली आहे. राफेल करारावरुन वादळ उठले असतानाच देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती, असा सवालही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत विचारला.\nकाश्मीरमध्ये चकमकीत ‘हिज्बुल’च्या कमांडरला कंठस्नान\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमोदींची स्तुती भोवली; माजी खासदाराची कॉंग्रेसमधून हकालपट्टी\nदारुण पराभवानंतर काँग्रेस प्रवक्त्यांची बोलती बंद\nराष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमोदींची स्तुती भोवली; माजी खासदाराची कॉंग्रेसमधून हकालपट्टी\nदारुण पराभवानंतर काँग्रेस प्रवक्त्यांची बोलती बंद\nराष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shashidharan-nayar-is-shaheed-in-terrorist-attack/", "date_download": "2019-06-15T21:34:47Z", "digest": "sha1:MI7OKQIOCBO3RHFRFIFFUTVWBGS4OJG7", "length": 9257, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद", "raw_content": "\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद\nपुणे | दहशतवाद्यांनी काल सायंकाळी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर यांच्यासह दोन जवान शहीद झाले आहेत. शशीधरन नायर खडकवासला येथे राहत होते.\nराजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणला. यावेळी गस्त घालत असणारे मेजर शशीधरन नायर यांच्यासह दोन जवानांना वीरमरण आले.\nमेजर शशीधरन यांचं वय 33 वर्षं होते, ते गेल्या 11 वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते.\nदरम्यान, मंगळवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या पथकावर पुलवामा जिल्ह्यात हल्ला केला होता. यानंतर भारतीय लष्करानं एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.\n-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे\n-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”\n-भाजपच्या युथ ब्रिगेडचा नव��� नारा ‘मोदी अगेन’\n-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\n-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”\nशिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे\n“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्य���तचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2019-06-15T20:50:35Z", "digest": "sha1:NMKJUCO5IHABWHGHFMGDPIKPVMNUITUP", "length": 5923, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५४० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे\nवर्षे: १५३७ - १५३८ - १५३९ - १५४० - १५४१ - १५४२ - १५४३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै २८ - दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.\nऑगस्ट १५ - पेरूतील अरेकिपा शहराची स्थापना.\nइ.स.च्या १५४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=4", "date_download": "2019-06-15T21:56:20Z", "digest": "sha1:YJQ7F72YD77ZI5VQ7EXNWJGSQL4IC7GA", "length": 30448, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे\nकराडच्या सुलभा ब्रह्मनाळकर या एक विज्ञानवादी लेखक आहेत. मी सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’हे पुस्तक वाचून खूपच प्रभावित झालो. विज्ञान विषय इतका सोपा करून सांगणारे या पुस्तकाइतके उत्तम पुस्तक मराठीत अजूनतरी माझ्या पाहण्यात आलेले नाही. या पुस्तकाने विवेकवादी दृष्टिकोनाला व वैज्ञानिक दृष्टिकोनाला एकाच वेळी बुलंद करण्याचे काम केले आहे, असे मला वाटते. डॉ. सुलभा बालरोगतज्ज्ञ असून, त्यांनी1983 पासून कराड येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. त्या लिहित्या 2002 पासून झाल्या. त्यांनी ‘पद्मगंधा’, ‘छात्रप्रबोधन’ या नियतकालिकांमधून लेखन केले आहे. त्यांचा ‘बंद खिडकीबाहेर’ हा ललित लेखसंग्रह ‘मौ�� प्रकाशना’ने प्रकाशित केला आहे. त्यांची ‘गोफ जन्मांतरीचे’ आणि ‘डॅाक्टर म्हणून जगताना’ ही दोन पुस्तके ‘राजहंस प्रकाशना’ने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाला नाशिकच्या ‘सार्वजनिक वाचनालया’तर्फे ललितेतर ग्रंथासाठी असणारा डॅा. वि.म. गोगटे पुरस्कार 2013 साली मिळाला. सुलभा ब्रह्मनाळकर यांच्याशी ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकाविषयी मारलेल्या या (काल्पनिक) गप्पा. डॉ. सुलभा यांनी पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात, ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यावर माणसाने जगावे कसे व वागावे कसे याची सविस्तर चर्चा केली आहे.\nनौकानयन स्पर्धेत सुवर्णभरारी – दत्तू भोकनळ\nमहाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत रापलेल्या दत्तू भोकनळ याने नौकानयन (रोईंग) स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तो क्रीडाप्रकारच मुळात देशात अजून फारसा माहीत नाही. त्याने अंगात एकशेसहा इतका ताप असताना, त्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने त्यावेळी दाखवलेली जिद्द अचंबित करणारी आहे. त्याचे वैयक्तिक सुवर्ण मात्र हुकले. दत्तू हा रिओ ऑलम्पिक 2016 मधील स्पर्धेत नौकानयन प्रकारात प्रवेश मिळवणारा पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू होय. त्याचे मूळ गाव नाशिक जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील मंगळापूर. तेथे त्याच्या यशाने आनंदाचे उधाण आले होते. त्याचे स्वागत जंगी मिरवणुकीने झाले.\nवंचितांचे जगणे आणि शिकणे\nमी लहान असताना शाळेच्या चार भिंतींत जितके शिकलो, तितकेच महत्त्वाचे किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे बाहेरच्या भवतालात, बिनभिंतींच्या शाळेत शिकलो. खेळताना सोबत आदिवासी, भटक्या समाजातील मुले असायची. खेळण्याच्या चक्कर मध्ये तहान-भूक विसरायचो. आठवण आल्यावर ज्या मित्राचे घर जवळ असेल त्या घरी पोटपूजा व्हायची. तीन-चार लोकभाषा तेव्हाच शिकलो मित्रांकडून. त्यात शिकवणे नव्हतेच कोठे; होते ते केवळ शिकणे मी आता शिक्षक म्हणून मुलांच्या शिकण्याच्या अंगाने विचार करतो तेव्हा लक्षात येते, की कोणत्याही मुलाला नवे काही शिकावे असे म्हटले, की भोवताली विश्वासाचे उबदार वातावरण आवश्यक असते. ते लहानपणी मला मिळाले. सोबत आणि विरोधात खेळणारे, प्रोत्साहन आणि शाबासकी देणारे, टीका करणारे, मदत करणारे, जिंकणारे आणि हरणारे असे सारे सोबती असत मी आता शिक्षक म्हणून मुलांच्या शिकण्याच्या ���ंगाने विचार करतो तेव्हा लक्षात येते, की कोणत्याही मुलाला नवे काही शिकावे असे म्हटले, की भोवताली विश्वासाचे उबदार वातावरण आवश्यक असते. ते लहानपणी मला मिळाले. सोबत आणि विरोधात खेळणारे, प्रोत्साहन आणि शाबासकी देणारे, टीका करणारे, मदत करणारे, जिंकणारे आणि हरणारे असे सारे सोबती असत प्रश्न समोर उभा राहिला की उत्तरे शोधत असू. ती उत्तरे चूक की बरोबर ते काळाच्या कसोटीवर नंतर ठरायचे. पण म्हणून आम्ही थांबत नसू. आम्हा मुलांची एकमेकांशी ‘इक्वल रिलेशनशिप’ असायची. लोकशाही तत्त्वांना अनुसरून तेथील सगळे चाले. मला गोलंदाजी यावी यासाठी माझा हुरूप आमच्या टीमने सतत वाढवला, बळ दिले. तू चांगली गोलंदाजी करू शकतोस असा विश्वास जागवला. भरपूर वेळा संधी दिली. अनेकदा समोरच्या टीमला भरपूर धावा देऊन किंमतही मोजली.\nकविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे\nप्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत होते. ते त्यांना झालेल्या व्याधीमुळे मृत्यूपूर्वीचे शेवटचे जवळजवळ दोन महिने सायन इस्पितळात होते. ते चित्रकलेवर इस्पितळातील खाटेवर पडून तासन् तास बोलत असत; रात्री अगदी एक वाजेपर्यंतसुद्धा. इस्पितळातील काळोख, औषधांचा दर्प, विव्हळणारे इतर रुग्ण आणि त्यात आमची कलेवरील चर्चा ते मिश्रण विचित्र वाटत असे. बरवे यांचे दुर्बल झालेले शरीर व त्यांना सततची वेदना असतानासुद्धा ते कलेचा विचार कसा काय करू शकतात असा प्रश्न मला पडत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अवस्थेतसुद्धा त्यांची विनोदबुद्धीही तल्लख राहिली होती.\nमाझी त्यांच्याशी पहिली भेट झाली ती 1972 मध्ये. त्यावेळी माझे जहांगीर आर्ट गॅलरीत समूह प्रदर्शन भरले होते व ते बघण्यासाठी ‘विव्हर्स सेंटर’मधील काही चित्रकार आले होते. त्यात बरवेही होते. बरवे यांना माझी चित्रे आवडली व त्यांनी मला समोवार येथे चहापानासाठी (समोवार हा जहांगीर आर्ट गॅलरीतील कॅफे 2015 पर्यंत चालू होता) बोलावले. त्यांनी त्यांना माझी चित्रे का आवडली ते थोडक्यात सांगितल्यावर, ते ‘आता स्टुडिओवर येत जा’ असे म्हणाले. मला आनंद झाला.\nजीएम तंत्रज्ञान : अंधश्रद्धा आणि हितसंबंध\n“जनूक बदललेले (जीएम) अन्न धोकादायक आहे हा समज खोटा आहे हे विज��ञानाने सिद्ध केले आहे. तेव्हा अशा गैरसमजुतींना जगातील राजकारण्यांनी पाठिंबा देऊ नये. विकसनशील देशांतील सुमारे ऐंशी कोटी लोक उपाशी झोपतात. त्यांच्यासाठी अन्न हेच औषध आहे. लोकांना स्वस्त अन्न हवे आहे. जीएम अन्न खाल्ल्यामुळे काहीच समस्या निर्माण झालेली नाही. ग्रीनपीस आणि तशा अन्य स्वयंसेवी संघटना यांनी लोकांना घाबरवणे बंद केले पाहिजे. पश्चिमी श्रीमंत देशांना ‘जीएम अन्न नको’ ही चैन परवडेल. पण आफ्रिका आणि आशिया या खंडांतील गरीब लोकांना ती परवडणारी नाही. जनुकबदल करण्याची पारंपरिक बीजपैदास पद्धत आणि नेमके अचूक जनूक टाकण्याची आधुनिक पद्धत यांतील फरक समजून घेतला पाहिजे. त्यातून निर्माण होणारे उत्पादन महत्त्वाचे आहे. पारंपरिक बीजपैदास पद्धतीपेक्षा जीएम अन्न अधिक सुरक्षित आहे.” असे मत नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट यांनी मुंबई विद्यापीठातील कार्यशाळेत व्यक्त केले होते.\nसर रॉबर्ट यांच्या त्या विचाराला जगातील एकशेचौदा नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मानवसंख्या नियंत्रित करण्याची नैसर्गिक पद्धत पूर्वी उपासमार आणि रोगराई ही होती. पण विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अन्न, वस्त्र आणि निवारा सर्वांना देण्याची क्षमता मानवात निर्माण झाली आहे.\nसोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार\nआनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील त्यांच्या घराच्या समोरच्या एका खोलीत शिरलो अन् नजर हटणार नाही अशी माझी अवस्था झाली नितीनचा पुस्तकांच्या त्या स्वर्गात येण्याचा अनुभव नेहमीचा असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तो मला सोलापूर शहराचा वारसा दाखवत असल्याचा आनंद होता, तर मी त्या अभ्यास मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्तके अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती आणि ते तर मंदिराचे बाह्यरूप होते. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, शिखर... सारे मंत्रमुग्ध करणारे. सर्वत्र मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे... मंदिराचे अंतराळ अन् गर्भगृह अशी दहा बाय वीसची ती खोली अंगावर रोमांच निर्माण करत होती. आनंद कुंभार यांचे वय पंचाहत्तरीच्या जवळपास... मन मात्र पंचविश��तील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. मी धाडसाने ‘किती पुस्तके आहेत नितीनचा पुस्तकांच्या त्या स्वर्गात येण्याचा अनुभव नेहमीचा असल्याने त्याच्या चेहऱ्यावर तो मला सोलापूर शहराचा वारसा दाखवत असल्याचा आनंद होता, तर मी त्या अभ्यास मंदिरावरील पुस्तकरूपी शिल्पांनीच मोहरलो होतो. खोली पुस्तके अन् त्या पुस्तकांच्या सावलीत बुडालेली होती आणि ते तर मंदिराचे बाह्यरूप होते. मुखमंडप, सभामंडप, त्यातील देव्हारे, शिखर... सारे मंत्रमुग्ध करणारे. सर्वत्र मासिकांचे अन् पुस्तकांचे गठ्ठे... मंदिराचे अंतराळ अन् गर्भगृह अशी दहा बाय वीसची ती खोली अंगावर रोमांच निर्माण करत होती. आनंद कुंभार यांचे वय पंचाहत्तरीच्या जवळपास... मन मात्र पंचविशीतील. भिंतीवरील दोन शर्ट टांगण्याची जागा फक्त रिकामी असावी. मी धाडसाने ‘किती पुस्तके आहेत’ असे विचारले. ‘असतील सात-आठ हजार.’ ‘बापरे इतकी’ असे विचारले. ‘असतील सात-आठ हजार.’ ‘बापरे इतकी’ असे मी म्हणाल्यावर कुंभार म्हणाले, ‘कोठे कोठे ठेवणार’ असे मी म्हणाल्यावर कुंभार म्हणाले, ‘कोठे कोठे ठेवणार त्यामुळे 1950 पूर्वी प्रसिद्ध झालेली एक हजार दुर्मीळ पुस्तके पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली त्यामुळे 1950 पूर्वी प्रसिद्ध झालेली एक हजार दुर्मीळ पुस्तके पुणे विद्यापीठाला भेट म्हणून दिली\nभास्कराचार्यांनी स्वतःचे जन्मवर्ष आणि ग्रंथलेखनाचे वर्ष ‘गोलाध्याय’ या ग्रंथाच्या ‘प्रश्नाध्याय’ या प्रकरणात अठ्ठावन्नाव्या श्लोकात दिले आहेत. ते लिहितात -\nरसगुणवर्षेण मया सिद्धांतशिरोमणी रचित:||\nया श्लोकातील अंक असे आहेत : रस- षडरस = 6, गुण - त्रिगुण = 3\nपूर्ण- शून्य =0, मही – पृथ्वी = 1\n‘अंकानां वामतो गति:’ हा असा एक नियम आहे, की त्यानुसार अंक उजवीकडून डावीकडे लिहायचे. त्याप्रमाणे भास्कराचार्यांचे जन्मवर्ष येते शालिवाहन शके 1036. शालिवाहन शकाचा प्रारंभ ख्रिस्ताब्द 78 या वर्षी झाला. त्यामुळे शक वर्षात 78 मिळवले, की भास्कराचार्यांचे ख्रिस्ताब्द जन्मवर्ष (साल, इंग्रजी वर्ष) मिळेल. भास्कराचार्यांचे जन्मवर्ष ख्रिस्ताब्द 1036+78= 1114\n‘रसगुणवर्षेंण मया सिध्दांतशिरोमणी रचित:’ असे भास्कराचार्य लिहितात.\n‘अंकानां वामतो गति:’ या नियमानुसार भास्कराचार्यांनी ‘सिद्धान्तशिरोमणि’ हा ग्रंथ वयाच्या छत्तिसाव्या वर्षी म्हणजे, ख्रिस्��ाब्द 1114+36=1150 या साली लिहिला.\nभास्कराचार्यांचा ‘सिद्धांतशिरोमणि’ हा ग्रंथ भारतीय गणित व खगोलशास्त्र या विषयांचा मुकुटमणी आहे. ‘सिद्धांतशिरोमणि’ या ग्रंथात चार उपग्रंथ आहेत:\n१. लीलावती, २. बीजगणित, ३. गणिताध्याय, ४. गोलाध्याय हे दोन शुद्ध गणिताचे ग्रंथ आहेत.\nझेडपीचे डिसलेसर 143 देशांत पोचले\nडिसलेसर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 मध्ये रुजू झाले, तेव्हा पहिली ते चौथी या वर्गांतील शाळेची पटसंख्या होती नऊ. शाळेच्या एका वर्गखोलीत तर चक्क मेंढरे बसायची. डिसलेसरांच्या प्रवासाची सुरुवात त्यांना हुसकावून लावून मुलांसाठी वर्ग मिळवण्यापासून झाली.\nसरांची भूमिका आहे, की गावाला आणि गावकऱ्यांना शाळा ‘आपली’ वाटली पाहिजे, तरच शाळेचा विकास घडेल. त्यामुळे त्यांनी सातत्याने गावकऱ्यांशी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या मातापालकांशी संवाद ठेवणे आरंभले. दर आठवड्याला पाल्यांच्या प्रगतीची कल्पना देणारी पालकसभा आणि ‘अलार्म ऑन, टीव्ही ऑफ’ यांसारखे उपक्रम यांमुळे गाव आणि शाळा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्याच उपक्रमांतर्गत रोज संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजतो आणि पालक टीव्ही बंद करून पाल्यांचा अभ्यास घेतात अभ्यास काय घ्यायचा याच्या सूचना पालकांच्या मोबाईलवर दररोज दुपारी गेलेल्या असतात.\nश्याम लोंढे - ध्यास एकलव्याचा\nश्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि ‘हेरिटेज’ या दोन शाळांच्या बांधकामात आहे. श्याम लोंढे यांनी घरे, बंगले, हॉटेले आदी बांधकामांमध्ये विशेष नाव कमावले आहे.श्याम यांनी तशा कल्पकतापूर्ण, कलात्मक गोष्टी अनेक साधल्या आहेत; तेही औपचारिक शिक्षण फारसे न घेता. ते दहावी उत्तीर्ण जेमतेम झाले आहेत. कारण एवढेच, की ‘कामांपुढे तसा त्यांना पुढे वेळच मिळाला नाही’ श्याम यांचे आयुष्य म्हणजे अनुभव, मेहनत आणि प्रतिभा यांचे सान्निध्य. त्यांच्या आयुष्याचा मंत्र सकारात्मकता हा आहे.\nशिवाजीराजांची रांगोळी अकरा एकरांत; कोपरगावात\nकोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर य���वी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या फार्महाउसवर अकरा एकरांत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे रांगोळीचे ठिकाण कोपरगाव व शिर्डी यांच्या मधोमध आहे. रांगोळीचा ध्यास सौंदर्याने प्रजासत्ताक दिनी घेतला. तिने त्या दिवशी विश्वविक्रमी रांगोळीची सुरुवात केली. ती शिवजयंतीला पूर्ण झाली. त्या रांगोळीसाठी तिला सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा खर्च झाला. वडील संदीप बनसोड यांनी दागिने, सोने-नाणे गहाण ठेवून ती रक्कम उभी केली. काही दानशूर मंडळींनीही त्यात भर घातली.\nसौंदर्या बनसोड ही इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असते. तिने 2019 सालच्या शिवजयंतीचा मुहूर्त पकडला. कोपरगाव हे शहर साईबाबांच्या शिर्डीपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. साईदर्शनासाठी देश-विदेशांतील भक्त मोठ्या प्रमाणात तेथे येतात. त्यांना ती कला पाहण्याची संधी मिळणार आहे. विश्वविक्रमी रांगोळी साकारण्याचा ध्यास तिने एकटीने घेतला. तिचे मन मध्येच एकदा 12 फेब्रुवारी 2019 रोजी खट्टू झाले. कारण कोपरगावच्या परिसरात अवकाळी पाऊस आला. पण योगायोगाने, पाऊस तिचे रांगोळीचे काम ज्या ठिकाणी चालू होते त्या ठिकाणी बरसलाच नाही\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dr-lakhar-will-grow-salim-ali-sarovar/articleshow/69793170.cms", "date_download": "2019-06-15T21:41:31Z", "digest": "sha1:SNMGI5M3YZCS4FL5SFZX3JSR24LPF3P3", "length": 12218, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: कमळांनी बहरणार डॉ. सलीम अली सरोवर - dr. lakhar will grow salim ali sarovar | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nकमळांनी बहरणार डॉ. सलीम अली सरोवर\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादमजनु हिल येथील डॉ सलीम अली सरोवरात महापालिकेने कमळाच्या एक हजार रोपांची लागवड केली आहे...\nसलिमअली सरोवरात कमळच्या कंदाचे रोपण.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nमजनु हिल येथील डॉ. सलीम अली सरोवरात महापालिकेने कमळाच्या एक हजार रोपांची लागवड केली आहे. येत्या एक महिन्यात संपूर��ण सरोवर कमळाच्या फुलांनी बहरून जाणार आहे. १९८५ च्या काळात या सरोवरात कमळ होते, त्यानंतर सुमारे ३५ वर्षांनंतर सरोवरात कमळ फुलणार आहे.\nडॉ. सलीम अली सरोवर पानवनस्पतीने व्यापले होते. या वनस्पतीमुळे सरोवरातील पाणी देखील दिसत नव्हते. सरोवरातील ही वनस्पती काढून ते विकसित करण्याची भूमिका महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी पक्षी मित्रांना विश्वासात घेतले. पक्षी मित्रांच्या सहमतीनंतर रायगड येथील एका संस्थेच्या मदतीने सरोवरातील पानवनस्पती काढून टाकण्यात आली. आता सरोवराचा ९० टक्के भाग पान वनस्पतीमुक्त झाला आहे. या संपूर्ण भागात कमळाची रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५ दिवसांपूर्वी चारशे ते साडेचारशे रोपांची लागवड सरोवरात करण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात पाचशे रोपे सरोवरात लावण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सगुणा नर्सरीमधून कमळाची रोपे आणण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली. रोपांची लागवड केल्यानंतर एक महिन्याने सरोवरात कमळाची फुले फुललेली दिसू शकणार आहेत. कमळाच्या फुलांमुळे सरोवराचे रूप पालटलेले दिसणार आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nमंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले इच्छुकांचे डोळे\nशिवसेना-भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी: राजू शेट्टी\nजुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nमु��बई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकमळांनी बहरणार डॉ. सलीम अली सरोवर...\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त...\nवाईट नजरेने पाहतो म्हणून खून; कोर्टाने जामीन फेटाळला...\nरस्त्यांची यादी आता २२५ कोटींची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:45:27Z", "digest": "sha1:CF4OWC5EYSHFJDDO6CI35BVDFSXKP7JN", "length": 3761, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बंगाली गायक - विकिपीडिया", "raw_content": "\nबंगाली भाषेत गायलेले गायक किंवा राष्ट्रीयत्वानुसार बंगाली व्यक्ती असलेल्या गायकांविषयीचे लेख गोळा करण्यासाठी हा वर्ग अभिप्रेत आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► बंगाली गायिका‎ (२ प)\n\"बंगाली गायक\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/20", "date_download": "2019-06-15T20:35:44Z", "digest": "sha1:YA57FYF2ZKXJ3O26LFP2GMADHMONCS7V", "length": 10556, "nlines": 201, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Plantation", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nचारुता सीडलेस लेमन (लिंबू )\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\n१) लिंबू वर्गीय फळामध्ये चारुता सीडलेस लेमन ही अत्यंत महत्वाची प्रजाती आहे.\n२) चारुता सीडलेस लेमन मध्ये बिया अजिबात राहत नाही. ( पूर्ण पणे बीज रहित आहे.)\n३) चारुता सीडलेस लेमन रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाण�...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\n१) लिंबू वर्गीय फळामध्ये चारुता सीडलेस लेमन ही अत्यंत महत्वाची प्रजाती आहे.\n२) चारुता सीडलेस लेमन मध्ये बिया अजिबात राहत नाही. ( पूर्ण पणे बीज रहित आहे.)\n३) चारुता सीडलेस लेमन रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाणात मागणी आहे.\n४) भारता मध्ये आंबा, केळी नंतर तिसरा क्र. लिंबूचा लागतो कारण भारता मध्ये लिंबाची उत्पादकता ८.५० में.टन आहे.\n५) चारुता सीडलेस लेमन लागवडी करिता गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश , कर्नाटक, तामिळनाडू, हे राज्य न्याशनल जिओग्राफिक सर्वे नुसार मानले आहे.\n६) चारुता सीडलेस लेमन लागवडी करिता महाराष्ट्र मध्ये बुलढाणा , अहमदनगर , सोलापूर , जळगाव, बिड, नांदेड, उस्मानाबाद , परभणी, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चे वातावरण अत्यंत योग्य आहे.\n७) चारुता सीडलेस लेमन चे वरील आवरण मध्यम पातळ असल्या मुळे टीकवणूक क्षमता जास्त दिवस राहते. म्हणून आपण दूरवर निर्यात करू शकतो.\nपहिल्या वर्षी एका झाडापासून अंदाजे १५ किलो फळे मिळतात\nहमी भाव 20 रु प्रती किलो\n१५ × 20 = ३०० रु प्रती झाडाप्रमाणे\n३०० × ३६० = १,०८,००० रु प्रती एकर\nदुसर्या वर्षी एका झाडापासून अंदाजे २५ किलो फळे मिळतात\nहमी भाव २० रु प्रती किलो\n२५ × २० = ५०० रु प्रती झाडाप्रमाणे\n५०० × ३६० = १,८०,००० रु प्रती एकर\nतृतीय वर्षी एका झाडापासून अंदाजे ३५ किलो फळे मिळतात\nहमी भाव २० रु प्रती किलो\n३५ × २० = ७०० रु प्रती झाडाप्रमाणे\n७०० × ३६० = २,५२,००० रु प्रती एकर\n४) चतुर्थ वर्ष ते पुढील सर्व वर्ष\nएका झाडापासून अंदाजे ५० किलो फळे मिळतात\nहमी भाव २० रु प्रती किलो\n५० × २० = १००० रु प्रती झाडाप्रमाणे\n१००० × ३६० = ३,६०,००० रु प्रती एकर\n१) बाजारामध्ये खूप कमी टीशु-कल्चर चारुता सीडलेस लेमन ची रोपे विक्रेते आहे. सावध गिरीने व्यवहार करावा\n२) लागवडी करिता मध्यम काळी , मुर्माळ , व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी\n३) फार भारी ,चिक्कण व पानथळ जमिनी मध्ये लागवड करू नये.\n४) जमिनीचा पि.एच. (सामू) ६.५ ते ८ असायला पाहिजे ( लागवड करणाऱ्या करिता मातीपरीक्षण सुविधा मोफत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/truck-travels-killed-in-a-place-on-the-spot/articleshow/69508566.cms", "date_download": "2019-06-15T22:06:04Z", "digest": "sha1:BX4SK2UTFUYYBA67X2NHCLQTQD3ODB5D", "length": 15284, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातातएक जागीच ठार - truck-travels killed in a place on the spot | Maharashtra Times", "raw_content": "\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...WATCH LIVE TV\nट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातातएक जागीच ठार\nट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातातएक जागीच ठारम टा वृत्तसेवा, कराडवाठार स्टेशन (ता...\nम. टा. वृत्तसेवा, कराड\nवाठार स्टेशन (ता. कोरेगाव) गावाच्या हद्दीतील निष्णाई पेट्रोल पंपाजवळ रविवारी सकाळी ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना साताऱ्याच्या जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल केले आहे.\nकोल्हापूरहून खासगी ट्रॅव्हल्स् कंपनीची एम. एच. ०४ जी. पी. ९५७० ही बस एक महिन्याच्या तीर्थयात्रेसाठी निघाली असता पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारा माल ट्रक एम. एच. १२ एल. टी. ९९६२ यांची रविवारी सकाळी सहा वाजण्या सुमारास वाठार स्टेशनच्या हद्दीतील निष्णाई पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. या भीषण धडकेत ट्रकची केबिन लक्झरी बसच्या केबिनमध्ये शिरून ड्रायव्हरच्या वरील बाजूस बाल्कनी सीटवर झोपलेला सागर भरत कमाने (वय २१, रा. उंब्रज) याच्या डोक्यात ट्रकचा अँगल घुसल्यामुळे डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी सातारा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच मृत झाला होता. या भीषण धडकेत स्टेरिंग व बोनेटमध्ये अडकलेला ट्रक ड्रायव्हर विजय बाबुराव वैरागर (रा. केडगाव, चौफुला) याच्याही उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यालाही मोठ्या कसरतीने पोलिस व ग्रामस्थांच्या सहकार्याने जेसीबी व ट्रॅक्टरद्वारे बाहेर काढण्यात आले. पुढील उपचारासाठी सातारा येथील यशवंत रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात सूर्यकांत जगन्नाथ जाधव (रा. उंब्रज) आणि पांडुरंग शंकर घाडगे (रा. बोरगाव) गंभीर जखमी झाले आहेत.\nयेणपे (ता. कराड) येथे दगडाची डबर ओढत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. मृत पावलेल्या युवकाचे नाव बाळासो राजाराम शेवाळे (वय ४३, रा. येणपे) असे आहे. ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रक्टरन��� शेताच्या बांधावरून दोन पलटी घेतल्या. यामध्ये मृत चालक बाळासो शेवाळे ट्रॅक्टरचे स्टेरिंग व ट्रॅक्टरचे छत यांच्यामध्ये अडकल्याने जागीच ठार झाले.\nजुजारवाडी (ता. कराड) येथे शुक्रवारी पाण्याविषयी चांगली चर्चा करीत नाहीस, असा गैरसमज करून घेऊन सहा जणांनी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा जणांवर कराड ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळकृष्ण महादेव जुजार, असे मृत झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nएका बिस्कीट फॅक्टरीतून २६ बालकामगारांची सुटका\nAIIMS च्या डॉक्टरांनी संप घेतला मागे\nभारत वि पाकिस्तान मॅचबद्दल काय म्हणताहेत सेहवाग- शोएब\nउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना अखिलेश यादव भेटले\n'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' प्रत्येकाला मिळावे: मुख्यमंत्री भूप...\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे\nरेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातातएक जागीच ठार...\nसाताराः जवान विठ्ठल जाधव पंजाबमध्ये हुतात्मा...\nपाटणमधून नरेंद्र पाटलांना आघाडी...\nविधानसभेला बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची कसोटी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/21", "date_download": "2019-06-15T21:27:45Z", "digest": "sha1:PG7I6JALXDNCIX235APFVBVBNQDCOMJY", "length": 13847, "nlines": 106, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Plantation", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nसि-गोल्डन सिताफळ ही चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवानकरिता प्रदर्शित केलेली अत्यंत महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रमध्ये सि-गोल्डन-सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात झाल�...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nसि-गोल्डन सिताफळ ही चारुता अग्रो द्वारा शेतकरी बांधवानकरिता प्रदर्शित केलेली अत्यंत महत्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रमध्ये सि-गोल्डन-सीताफळाची लागवड जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात खूप मोठया प्रमाणात झाली असून थाई-सिताफळ हे आकाराने मोठे असतात सि-गोल्डन-सिताफळाचे वजन ७५० ते १००० ग्रॅम पर्यंत होत असून बियांचे प्रमाण खूपच कमी राहते सि-गोल्डन सीताफळामध्ये साखरेचे प्रमाण 20% ते २३% राहते व गराचे प्रमाण ७० ते ७५% राहते थाई-सीताफळाचे झाड ४ ते ६ मीटर उंचीपर्यंत वाढणारे असून सि-गोल्डन-सिताफळाचे फळे काढणी करिता आल्यावर चौदा ते सोळा दिवस झाडावर टिकून राहू राहतात व काढणी नंतर दहा ते बारा दिवस टणक राहतात आणी अजिबात तडकत नाही. थाई-सिताफळ हे चवीला गोड असल्याने या फळांना ग्रामीण शहरी भागांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nसि-गोल्डन सीताफळाचा गर मऊ, दुधाळ, रसाळ व मधूर आहे.\nसि-गोल्डन-सिताफळ हे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ, डोंगरकाठच्या जमिनीत व दगड गोटे असलेल्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते. भारीकाळी व पाण्याचा निचरा न होणार्या जमीनीत सिताफळाची लागवड करू नये. कोरडे व उष्ण हवामान सि-गोल्डन सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असून महाराष्टातील प्रत्येक भागांमध्ये सि-गोल्डन सिताफळाची उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते प्रक्रिया उद्योगामध्ये सि-गोल्डन-सीताफळाला मोठया प्रमाणात मागणी आहे. सि-गोल्डन सिताफळ हे High Density Plant असल्यामुळे ८ बाय १४ अंतरावर लागवड करता येते एकरी ३९० रोपे लागतात. इतर सर्व सिताफळ प्रजातीची फळ धारणा ही सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये होते मात्�� सि-गोल्डन-सीताफळाची फळ धारणा नोव्हेबर ते डिसेम्बर या महिन्यात होत असल्यामुळे शेतकर्यांना चांगल्या प्रकारे लाभ होतो. सि-गोल्डन सीताफळाच्या लागवडीसाठी जमिन पूर्व-पश्चिम निवडावी. १ x १ x १ फुट आकाराचे खड्डे घ्यावेत. व ८ x १४ अंतरावर लागवड करावी खड्डा भरताना ३ ते ४ किलो शेणखत आणि ५०० ग्रॅम बायो-एफ सेंद्रिय खत व १० मिली रुटेक यांचे मिश्रण करून मातीसह खड्डा भरावा. शक्यतो नैसर्गिक खतेच द्यावीत. खतांची जास्त मात्रा सिताफळाच्या झाडास लागत नसून झाडांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी ३ ते ४ घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत सिताफळाच्या प्रत्येक झाडास द्यावे. झाडाचे वय जस जसे वाढेल तसतसे खताचे प्रमाण वाढवावे. बायो-एफ सेंद्रिय खत २५० ग्रॅम प्रत्येक झाडास वापरणे उत्तम राहील. सि-गोल्डन सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. परंतु सुरवातीला ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन वर्ष पाणी द्यावे व नंतर नोव्हेबर ते डिसेंबर फळे पक्क होण्याच्या सुमारास एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळाचा आकार व दर्जा वाढेल. सि-गोल्डन -सिताफळाची छाटणी ही जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात करावी. छाटणी करताना सुकलेल्या, फांद्या डोळ्याच्या वर छाटाव्यात, कारन झाडांस मार्च एप्रिलमध्ये फुलकळी लागते. फुलकळी ही चवीला गोड असल्याने तिला कीड लागण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे कळीचा देठ सुकतो आणि दक्षिणेकडील वाऱ्याने तो गळून पडतो. परिणामी माल कमी लागून उत्पादनात घट येते. त्या साठी स्प्रिरीट ची फवारणी वेळा पत्रकाप्रमाणे घेतल्याने कळी गळ होत नाही. तसेच फळे काळी पडण्यापासून संरक्षण होते. शिवाय फळे भरपूर लागून, फळे मोठी, एकसारखी येऊन गरामध्ये गोडी वाढते. डोळ्यांचा आकार वाढून, डोळे ठळक, उठावदार दिसतात. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. थाई-सिताफळांस ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मार्केटचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच झाडावरून फळे पक्क होण्याच्या थोडे अगोदर काढणी करून बाजारपेठेत ताबडतोब पाठवावी.मुंबई मार्केटमध्ये मोठ्या सिताफळास ७० ते १०० रू. किलो असा भाव मिळतो. सि-गोल्डन सिताफळाच्या निर्यातीस मध्य पूर्व युरोपीय देशांमध्ये, आखाती देशांत चांगले मार्केट असून जर्मनी, इंग्लंड देशामध्ये सिताफळ निर्��ात होते.\nटीप :- (१) बाजारामध्ये खूप कमी सि-गोल्डन- सीताफळाचे कलमी रोपे विक्रेते आहेत. सावध गिरीने व्यवहार करावा (२) लागवडी पासून २ वर्ष नेहमीत पाणी द्यावे ड्रीप व्यवस्था सर्वोत्तम (३) दोन वर्षा नंतर फेब्रुवारी ते जुन पाणी देऊ नये. नोव्हेबर ते डिसेंबर पाणी द्यावे.(४) पाण्याची व्यवस्था असल्यास लागवड केव्हाही करता येते.\nचारुता सीडलेस लेमन (लिंबू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bhumi-pednekar-mistake-on-tweeter/", "date_download": "2019-06-15T21:38:42Z", "digest": "sha1:V5GXCRO3UI2PYH7F4MF3ANVPF4HK34PB", "length": 8975, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तिळ गुळ घ्या गोड गोड बोला; भूमी पेडणेकरच्या गुडीपाडव्याला शुभेच्छा", "raw_content": "\nतिळ गुळ घ्या गोड गोड बोला; भूमी पेडणेकरच्या गुडीपाडव्याला शुभेच्छा\nमुंबई | अनेक कलाकार चुकीच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल होतात. यात आता मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचाही समावेश झाला आहे.\nभूमीने गुडीपाडव्यानिमित्त चक्क मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.\nभूमीने आपल्या ट्विटर हँडलवरुन ‘तिल गुल घ्या, गोड गोड बोला’ असं बोलत शुभेच्छा दिल्या आहेत.\nया शुभेच्छेसोबतच भूमीने आपला फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने मराठमोळा पारंपारिक पोशाख केला आहे.\n-“नारायण राणेंच्या दोन मुलांमुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते तुटले”\n-राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार दोन ‘राहुल गांधी’\n-बोलताना जरा मर्यादा राखा… सुषमा स्वराजांनी टोचले राहुल गांधींचे कान\n-‘न्याय’ योजनेसाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून वसूल करु- राहुल गांधी\n–संजय राऊतांकडून छगन भुजबळांचा आसाराम बापु म्हणून उल्लेख\n“नारायण राणेंच्या दोन मुलांमुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते तुटले”\nचेन्नईला मोठा धक्का; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू राहणार संघाबाहेर\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4920997781397443650&title=Science%20Exhibition%20At%20padgha&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T20:41:03Z", "digest": "sha1:OVJAXG4OBFRVSRVKQJPZ2AHGVSZ5EOJH", "length": 9786, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पडघ्यातील पाटील इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शन", "raw_content": "\nपडघ्यातील पाटील इंग्रजी शाळेत विज्ञान प्रदर्शन\nविविध प्रकल्पांतून पर्यावरणाविषयी जनजागृती\nभिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील टी. ए. पाटील इंग्रजी शाळेत नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या शालांतर्गत विज्ञान प्रदर्शनात शाळेतील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि ३५ विज्ञान प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले होते.\nपर्यावरणाविषयी जागृती करणाऱ्या आणि विज्ञानप्रसार करणाऱ्या विषयांवर आधारित प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेले पाहायला मिळाले. अनेक विषयांची माहिती जनसामान्यांना व्हावी, यासाठी माहितीपूर्ण प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी, तसेच पडघा परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली.\nविज्ञान प्रकल्प पाहायला आलेल्यांना विद्यार्थी माहिती देत होते. त्यांच्याकडे पालक वर्ग कुतूहलाने पाहत होता. जागतिक तापमानवाढ, पर्यावरण, प्रकल्प, पाण्याची बचत, विकसित शहरे, वृक्षारोपण, टाकाऊपासून टिकाऊ, विजेची बचत, पाणीबचत अशा अनेक विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते.\nया विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जीवनविद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील, टी. ए. पाटील इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात, उपमुख्याध्यापिका ममता शेलार, शालेय शिक्षण विभाग अध्यक्ष संजय पटेल, शशांक तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.\nशालेय विज्ञान विभागाचे उषा अगोणे, रवी घारे, उमेरा ठाणावाला, आदिती तांबोळी, विवेक नागावेकर, अश्विनी व्यापारी, तुप्ती गंधे, अनिकेत थेटे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक वर्गाने यासाठी परिश्रम घेतले.\n‘पर्यावरण संरक्षण जागृतीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे विज्ञान व पर्यावरणाशी असलेले नाते वाढावे यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे,’ असे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात यांनी सांगितले.\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा डॉ. मिलिंद भोईर आणि मित्रमंडळींनी जपली सामाजिक बांधिलकी पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात पडघा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत जागतिक अंडी दिन साजरा ठाण्यात सृजन लेखन-वार्तांकन कार्यशाळेचे आयोजन\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट प���हण्याची संधी\nहुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=8", "date_download": "2019-06-15T21:59:03Z", "digest": "sha1:JVZ5HR432WCLFOPVOK4CFOENUOQVJ6SV", "length": 30199, "nlines": 116, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकरवंटीपासून कलाकृती - सुनील मोरे यांचे कसब\nधुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार केलेल्या कलाकृती कलाप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.\nमोरे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना पर्यावरणाचे निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन रक्षण करावे असे वाटायचे. त्यातच ते पर्यटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात दहा वर्षांपूर्वी गेले होते. तेथे लाकडापासून, शंख-शिंपले यांपासून तयार केलेल्या कलावस्तू काही स्टॉल्सवर त्यांच्या नजरेस पडल्या. त्यांना शहाळ्यापासून तयार केलेल्या काही सुबक वस्तूही दिसल्या. त्यांनी शिंदखेड्यास परतल्यावर स्वयंप्रेरणेने, इच्छाशक्तीच्या जोरावर करवंटीच्या कलावस्तू बनवणे सुरू केले. त्यांनी दहा वर्षांत एक हजाराहून अधिक सुरेख कलाकृती साकारल्या आहेत.\nडॉ. प्रेमेन्द्र बोथरा - जंगल वसवणारा अवलिया\nकाही माणसे छंद म्हणून झाडे लावतात. काही बागा फुलवतात. हिंगोलीचे डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवले आहे डॉक्टर म्हणाले, ‘‘आमच्या गावात एक डोंगर आहे. तो उघडाबोडका काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. आम्ही त्यावर झाडे लावून तेथे जंगल निर्माण केले.’’ तो डोंगर चौऱ्याऐंशी एकर पसरलेला आहे डॉक्टर म्हणाले, ‘‘आमच्या गावात एक डोंगर आहे. तो उघडाबोडका काही वर्षांपूर्वीपर्यंत होता. आम्ही त्यावर झाडे लावून तेथे जंगल निर्माण केले.’’ तो डोंगर चौऱ्याऐंशी एकर पसरलेला आहे डॉक्टर कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावचे. त्यांनी लातूरला डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. ते 1991 साली गावी परतले. त्यांन�� हिंगोलीमध्ये प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. दहा वर्षें स्थिरस्थावर होण्यात गेली. डॉक्टर घरच्या शेतीकडेही लक्ष देत. डॉक्टर म्हणाले, “आमच्या गावच्या डोंगराजवळ महादेवाचे मंदिर आहे. त्या शेजारचा डोंगर रूक्ष वाळवंटासारखा होता. त्यावर एकही झाड नव्हते. माझ्या मनात त्या डोंगरावर देवराई निर्माण करावी अशी कल्पना येई. लोक देवाच्या धाकाने देवराईच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे तसे जंगल जर देवाच्या सान्निध्यात असेल, तर त्याचे रक्षण होऊ शकेल असा माझा विचार होता.\nइंदूरचे श्याम खरे पंच्याऐंशी वर्षांचे आहेत. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनीयर; त्यांची निष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. पण त्यांचे आयुष्य साठाव्या वर्षांनंतर एकाएकी बदलून गेले. त्यांना अचानक पद्य लेखनाचा छंद लागला. ते त्यास गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह असे म्हणतात. खरे यांना अनुग्रह झाला 1995 मध्ये. तोपर्यंत त्यांनी ‘वनवासी कल्याणाश्रमासाठी’ सेल्व्हासा येथे दोन वर्षें काम केले. तेथेच त्यांना गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाची टेप ऐकण्यास मिळाली. ते त्यामुळे इतके भारावून गेले, की त्यांनी 20 फेब्रुवारी 1995 या दिवशी अनुग्रह घेतला आणि ते राममय होऊन गेले त्यांनी प्रथम लिहिले ते त्यांच्या प्रवचनांचे बाराशेपन्नास ओव्यांचे पुस्तक. परंतु त्याच सुमाराला, त्यांच्या वाचनात हिंदी ‘हायकू’कार भगवतशरण अग्रवाल यांचे हिंदी ‘हायकू’चे पुस्तक आले आणि त्यांना तो हायकू लिहिण्याचा छंद लागला. त्यातून त्यांचा ‘काहूर’ नावाचा कवितासंग्रह निर्माण झाला आहे. त्यांनी शिरीष पै यांच्या ‘हायकू’ वाचल्या आहेत. त्यांनी शिरीष पै यांच्याशी कधी तत्संबंधी संवादही साधला होता. त्यांचा पुण्याच्या ‘हायकू वर्ल्ड’ नावाच्या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कारदेखील केला आहे.\nकार्यकुशल क्रीडा-अधिकारी – रवींद्र नाईक\nरवींद्र नाईक यांच्यासारखे कार्यक्षम सरकारी अधिकारी पाहिले, की भारताच्या प्रशासनाबाबतच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशा पल्लवित होतात. ते नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. त्यांचे कार्यालय ‘शिवाजी स्टेडियम’मध्ये पहिल्या मजल्यावर आहे. नाईक यांना तेथे भेटले तेव्हा ते म्हणाले, “माझ्या कार्यालयात जे अंध, अपंग खेळाडू येतात त्यांना जिना चढून येथवर येणे कठीण जाते, येथे लिफ्टची सोयही होऊ शकत नाही. त्यामुळे मीच माझे कार्यालय तळमजल्यावर नेऊ पाहत आहे.” गोष्ट छोटीशी आहे, पण नाईक त्यांच्या कार्यकक्षेच्या सर्व कानाकोपऱ्याचा विचार कसा करतात त्याची निदर्शक आहे. त्यांना नाशकात जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेऊन एक वर्ष झाले आहे.\nरवींद्र नाईक मूळ नाशिकचेच. त्यांचा जन्म नाशिकमधील पेठ येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात 13 जानेवारी 1969 रोजी झाला. आई रेवती नर्स म्हणून काम करत असत. त्या मेट्रन म्हणून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून निवृत्त झाल्या. त्याही परीक्षा देत पदोन्नती मिळवत गेल्या. वडील पोस्टाच्या नोकरीत होते. नाईकसरांचे लहानपण नाशिकमध्ये गेले. त्यांना खेळाची आवड होती. मात्र त्यांचे क्रीडाक्षेत्रात काम करायचे असे ठरलेले नव्हते. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत झाले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी एस्सी केले आहे. ते आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यांनी हँडबॉल आणि बॉल बॅडमिंटन या खेळांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यांनी बॉल बॅडमिंटनच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणूनही कामगिरी बजावली आहे.\nगर्जे मराठीचे शाहीर – आनंद-सुनीता गानू\nउत्त्तुंग कर्तृत्वाची शिखरे उभारणाऱ्या आणि ज्ञानव्यासंगाची देदीप्यमान बिरुदे मिरवणाऱ्या परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेणाऱ्या सुनीता आणि आनंद गानू यांनी त्यांच्या ‘गर्जे मराठी’ या पुस्तकाच्या दोन भागांतून मराठी अस्मितेला आगळीवेगळी सुमनांजली वाहिली आहे दोन पुस्तके इंग्रजीत तयार झाली आहेत. त्यातील एक मराठीत करण्यात आले आहे.\nसुनीता गानू या डोंबिवलीच्या सांस्कृतिक वातावरणात वाढल्या. त्यांचे आईवडील शिक्षक; वडील विज्ञान आणि गणित शिकवायचे, आई मराठी-हिंदी-इंग्रजी आणि संस्कृत. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन आणि वाङ्मयीन सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या घरातच अवतरला. सुनीताचे वाचन भरपूर. वि.स. खांडेकर हे लेखक तिच्या विशेष आवडीचे. कवितांवर खास प्रेम- विशेष करून कुसुमाग्रज, पाडगावकर आणि सुरेश भट हे तीन कवी विशेष आवडते. त्यांचे मन वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या पल्लेदार नाटकांनी भारावले जाई. सुनीताने हौशीने एकांकिका आणि नाटके यांतून भूमिकाही वठवल्या.\nनाशिकचा चालताबोलता माहि��ीकोश - मधुकर झेंडे\nनाशिक महानगरपालिकेचे निवृत्त राजपत्रित अधिकारी मधुकर ऊर्फ अण्णा झेंडे हे 'नाशिकचा माहितीकोश' म्हणूनच परिचित आहेत. त्यांना नाशिक शहराच्या इतिहास-भूगोलाची संपूर्ण माहिती आहे. नाशिकविषयीचा नितांत आदर आणि प्रेम यांमुळे; तसेच, त्यांच्या सर्वसंचारी वृत्तीमुळे नाशिकच्या पराक्रमाची गाथा त्यांना मुखोद्गत आहे. त्यांची वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीही ‘सावाना’ मध्ये (सार्वजनिक वाचनालय, नाशिक) चक्कर अनेकदा असते. ते ‘सावाना’चे भूतपूर्व अध्यक्ष आहेत.\nझेंडे यांची आई त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी वारली, विसाव्या वर्षी वडील. झेंडे लहानपणी बराच काळ आजीकडे राहिले. आजी टाकसाळ गल्लीत सुकेणकर वाड्यात राहायची. वाड्याचे मालक तांबोळी पतिपत्नी धार्मिक वृत्तीचे होते. ते संस्कार झेंडे यांच्यावर झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर लवकर आली. त्यांना शिक्षणाला आठवीतच रामराम ठोकावा लागला होता. त्यांनी अनेक छोटेमोठे उद्योग केले. मोलमजुरी केली. गावात फिरून वर्तमानपत्रे विकली, फुगे विकले. ते दैनिक वेतनावर मुकादम म्हणून 1955-56 मध्ये नाशिक नगरपालिकेत काम करू लागले. ते ‘लोकमान्य नाट्यगृहा’च्या पायाभरणीच्या वेळी मुकादम होते. ते सांगतात, ''.....आणि नंतर त्याच नाट्यगृहाच्या मंचावर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबीय, भालजी पेंढारकर, गोनीदां आणि संगीत दिग्दर्शक चित्रगुप्त हे सर्व उपस्थित राहिले. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता\nसकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती\nसकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो\nसकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.\nविलास व स्वाती पोळ – भारताचा अभिमान\nप्राध्यापक (डॉ.) विलास गणपत पोळ यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी भारतीयांचा झेंडा जागतिक स्तरावर एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने फडकावला प्राध्यापक पोळ यांनी आवर्तसारणीमधील (ऊर्फ पिरिऑडिक टेबल) सर्व मूलभूत रासायनिक घटकांची मांडणी जागतिक पातळीवर विक्रमी वेळेत केली.\nविलास पोळ पर्ड्यू विद्यापीठ (इंडियाना- अमेरिका) येथे केमिकल इंजिनीयरिंग विभागात प्राध्यापकी करतात. शिवाय, ते भारतात इंदूरच्या आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि आयआयटीच्या पदवीच्या व पदव्युत्तर काही विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन करतात. त्यांची पत्नी डॉ. स्वाती पोळ यादेखील पर्ड्यू विद्यापीठात शास्त्रज्ञ या पदावर काम करत असून, त्यांनी गेली चार-पाच वर्षें गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची पुस्तके त्यांच्या मुलांना आणि पती विलास यांना भेट दिली. त्या उपक्रमातून विलास यांना आणि त्या दांपत्याच्या मुलांनाही ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या कथा वाचण्याची प्रेरणा मिळाली. विलास यांनी त्यांच्या मुलांबरोबर ती पुस्तके वाचली आणि रसायनशास्त्र व केमिकल इंजिनीयरिंग क्षेत्रात नवीन ‘करिष्मा’ करण्याचा निर्णय घेतला, उद्देश हा, की त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना आणि जागतिक समुदायाला प्रेरणा मिळावी\nनजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका\nनजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित, पीडित, कष्टकरी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून विविध चळवळींमध्ये अग्रेसर राहिल्या आहेत. लढवय्या कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे आदराने आणि अभिमानाने बघितले जाते.\nसोनोपंत दांडेकर – ‘मी’ पण लोपलेले व्यक्तिमत्त्व\nइसवी सन 1857 हे मध्ययुगातील ���ंतिम वर्ष, कारण तलवार व घोडा ह्या, ज्या मध्ययुगीन काळाच्या प्रमुख निशाण्या आहेत त्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्या वर्षीच्या युद्धानंतर जवळजवळ संपले. हिंदुस्थानात रेल्वे धावू लागली, शिक्षणपद्धत बदलून गेली. ब्रिटिशांच्या आधुनिक व्यवस्थापनाची चढती कमान सुरू झाली. त्या आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 20 एप्रिल 1896 रोजी सोनोपंत दांडेकर यांचा पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम येथे जन्म झाला. तोपर्यंत इंग्रजी शिक्षणाचा दबदबा निर्माण झालेला होता. सोनोपंतांच्या वडिलांनी त्यांना व त्यांच्या मोठ्या भावाला माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुण्याला पाठवले. कर्मधर्म संयोगाने, सोनोपंत वारकरी संप्रदायाचे प्रमुख, लोकमान्य टिळकांचे मित्र, आत्मज्ञानी विष्णुपंत जोग महाराज ह्यांच्या घरासमोरच वास्तव्याला आले. सश्रद्ध माणसाला तो ईश्वरी इच्छेचा संकेतच वाटतो. जोगमहाराजांमुळे सोनोपंतांना अगदी लहान वयात वारकरी संप्रदायाची ओळख झाली व ज्ञानेश्वरीची गोडी लागली. ईश्वरीय संकेताच्या कल्पनेला बळकटी आणणारी दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे सोनोपंतांना तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर म्हणून फर्ग्युसन कॉलेजात गुरुदेव रानडे ह्यांच्यासारखे आत्मज्ञानी, विद्वान व्यक्तिमत्त्व लाभले. गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून सोनोपंतांनी एम.ए.ला वेस्टर्न फिलॉसफी हा विषय घेतला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2019-06-15T21:05:12Z", "digest": "sha1:DHNCTY4MJTEYHK2NJULVJDGLNS445UPL", "length": 5556, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४४० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४२० चे - ४३० चे - ४४० चे - ४५० चे - ४६० चे\nवर्षे: ४३७ - ४३८ - ४३९ - ४४० - ४४१ - ४४२ - ४४३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ४४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88.html", "date_download": "2019-06-15T20:48:49Z", "digest": "sha1:AAOFBGLDT4AO2MUWFC7C5P5OPHEXBULS", "length": 9221, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "चेन्नई News in Marathi, Latest चेन्नई news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nनैराश्यग्रस्त महिलेनं 'टीक-टॉक' ऍपवर आत्महत्येचं चित्रण करत संपवलं जीवन\nआपल्या मुलांकडे दुर्लक्ष करून अनिता जास्तीत जास्त वेळ टीक-टॉक ऍपवर व्यतीत करत असल्याची तक्रार तिचे कुटुंबीय सातत्यानं करत असत\nIPL 2019 : आयपीएलच्या टीमना मिळाले एवढे पैसे, खेळाडूही मालामाल\nआयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर एक रनने पराभव केला.\nIPL 2019 : धोनीच्या विकेटवरुन शंकाच, नेटकऱ्यांमध्ये नाराजी\nनेटकरी विचारत आहेत, 'Out or Not Out\nIPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार\nशेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा ठरला\nIPL 2019 क्वालिफायर-2 | चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय\nहा सामना एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.\nIPL Qualifier 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई, बॉल एक किस्से अनेक\nहा सर्व प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये घडला.\nIPL 2019 : प्लेऑफमधून बाहेर जाताच प्रितीची धोनीला धमकी, 'सांभाळून राहा नाहीतर....'\nप्रिती झिंटा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील चर्चेने सर्वांचच लक्ष वेधलं\nIPL 2019: प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या, मुंबईचा सामना चेन्नईशी\nकोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने विजय झाला.\nVIDEO: ब्राव्होच्या गाण्यावर खेळाडूंच्या मुलांचा डान्स\nकॅरेबियन खेळाडू आणि आयपीएलमधल्या चेन्नई टीमचा ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्होने त्याचं लोकप्रिय गाणं 'चॅम्पियन'चं नवीन व्हर्जन रिलीज केलं आहे.\nIPL 2019 : मुंबईच 'किंग', चेन्नईचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभव\nया विजयासह मुंबईचा हा या पर्वातील सातवा विज�� ठरला.\nIPL 2019: विश्रांतीनंतर मुंबई पुन्हा मैदानात, चेन्नईमध्ये कसून सराव\nमोठ्या विश्रांतीनंतर मुंबईच्या टीमने पुन्हा एकदा कसून सराव करायला सुरुवात केली आहे.\nIPL 2019: दिल्लीच्या विजयाचा मुंबईला फटका, पॉईंट्स टेबलमध्ये घसरण\nराजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा ४ विकेटने विजय झाला.\nIPL 2019: धोनीच्या चुकीमुळे चेन्नईनी मॅच गमावली\nधोनीने नवदीप सैनीच्या १९ व्या ओव्हरमध्ये १ रन घेण्यास तब्बल ३ वेळा नकार दिला.\nIPL 2019 | धोनीचा हा रेकॉर्ड ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, खरंच 'कॅप्टन कूल धोनी'\nधोनीने बंगळुरु विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली.\nरजनीकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला लावली शाई\nनिवडणूक अधिकारी म्हणतात, चूक झाली...\nInd vs Pak:'मौका मौका'ची ही नवी जाहिरात पाहिलीत का\nमोठी बातमी: प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू\nशिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे, यांची नावे चर्चेत\n'कन्नड'च्या खानामुळे औरंगाबादेत पराभव; सेनेची हर्षवर्धन जाधव-दानवेंवर अप्रत्यक्ष टीका\nमंत्रिमंडळ विस्तार : ...पाहा या नेत्यांना मिळू शकते संधी, रिपाईचीही जागा निश्चित\nउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले\n...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार\nआजचे राशीभविष्य | शनिवार | १५ जून २०१९\nमंत्रिमंडळ विस्तार : राधाकृष्ण विखे पाटीलही घेणार मंत्रिपदाची शपथ\nशिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी विनायक राऊत यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/logo-muta-guides/articleshow/69773879.cms", "date_download": "2019-06-15T21:42:55Z", "digest": "sha1:WAFOHCMSYEIBE3K75Y722VTU2PEQU4DO", "length": 15859, "nlines": 189, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: लोगो... मटा गाइड - logo ... muta guides | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nपावसाळ्यातच वीज का जातेपावसाळ्यातच वीज का जातेपावसाळ्यातच वीज का जाते हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो...\nपावसाळ्यातच वीज का जाते हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो. पण आता याचीच माहिती जनतेपर्यंत जाण्यासाठी 'महावितरण'ने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वीज यंत्रणेतील बिघाड, विजेच्या तारांवर झाडे पडणे, वादळवाऱ्यात विजेचे खांब कोसळण्यासारख्या घटनांतून वीजपुरवठा खंडीत होतो. त्यानंतर वीज पूर्ववत करण्यासाठी महावितरण काय प्रयत्न करते, हे जाणून घेऊयात...\n���ांत्रिक बिघाड कसा होतो\nविजेच्या खांबांत विद्युत प्रवाह उतरू नये, यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर प्रत्येक वीज खांबावर बसवलेले असते. उन्हाच्या तीव्रतेमुळे वा विद्युत प्रवाहामुळे ते गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात. ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपत्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडते. अशा तांत्रिक बिघाडात जर फीडर बंद पडला नाही, तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.\nअसा शोधला जातो बिघाड\nवीजपुरवठा अचानक खंडित झाल्यावर वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या मुख्य केंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करतात. तिकडे वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर बंद पडलेला फीडर पुन्हा सुरू केला जातो. फीडर पुन्हा ट्रीप झाला म्हणजेच बंद पडला, तर मात्र बिघाड शोधण्याचे काम हाती घेतले जाते. ऊन-वारा, पाऊस व अंधारात ही शोधमोहीम सुरू असते. बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. अशा तपासणीतच काही खांबांदरम्यान बिघाड सापडतो. ज्या खांबावरील इन्सुलेटर खराब झाला आहे, तेथील बदलला जातो. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच वीज कर्मचाऱ्यांना खांबावर जावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात.\nलाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला 'ग्रीड' म्हणतात. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी ठप्प होते. यावर्षी पहिल्याच पावसात मोठे वृक्ष, तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या पडून वीजवितरण यंत्रणेचे नुकसान झाले आहे. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली, तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात. कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरताच मर्यादित असतो.\nपावसाळ्यात आपण काय कराल\n- आपल्या घरात आरसीसीबी (रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर) हवाच\n- त्यामुळे घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला, तर वीजपुरवठा बंद होतो\n- अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे, गरजेनुसार त्याची तपासणी करावी\n- वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सु���क्षित असावी\n- वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी\n- विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत\n- वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज येण्याची वाट पाहा, मग महावितरणला संपर्क करा\n- बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास महावितरणला तसे कळवा\n- विजेच्या तारा तुटल्याचे दिसल्यास त्याला हात लावू नका.\n- तातडीने महावितरणच्या जवळच्या कार्यालयाला कळवा\n- अथवा १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्या\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nअहमदनगरः ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, ३ ठार\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nरेशन दुकानात केव्हाही जा, धान्य घ्या\nमहापालिकेत आणखी एक कामगार संघटना\nलाचखोर लिपिकास पाच वर्षे सक्तमजुरी\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला...\nशहर सहकारी बँकेचे खाते हॅक...\nरस्ता रुंदीकरण पुन्हा अजेंड्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:08:48Z", "digest": "sha1:U24Z5URHIDQG7PRHYQSHUXVNCZQGLZ4N", "length": 4704, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुणबी - विकिपीडिया", "raw_content": "\nकुणबी ही महाराष्ट्रातील एक जात आहे. या समाजात���ल लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात.[१] ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी विदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे १५% असून तो इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो. कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते.\nकुणबी समाज का परिचय\n\"कुणबी\" म्हणजे नेमकं काय \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१८ रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/maza-adhyatma/articleshow/48180494.cms", "date_download": "2019-06-15T21:51:10Z", "digest": "sha1:JCBFM4G4ZGZM63EKT4MBNXGNV3YT2CLZ", "length": 19006, "nlines": 277, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prashant asnare News: घर एक मंदिर है! - maza-adhyatma | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nघर एक मंदिर है\nआमच्या शेजारच्या काकांना बरं वाटत नव्हतं, म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट करून घेतलं. सगळ्या टेस्ट केल्या. औषधं सुरू केली. पण त्या काकांना म्हणावा तसा आराम पडेना.\nआमच्या शेजारच्या काकांना बरं वाटत नव्हतं, म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट करून घेतलं. सगळ्या टेस्ट केल्या. औषधं सुरू केली. पण त्या काकांना म्हणावा तसा आराम पडेना. सात-आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर ते काका डॉक्टरांना म्हणाले, ‘डॉक्टरसाहेब, मला घरी जाऊ द्या. घरी गेल्यावर मला नक्कीच बरं वाटेल.’\n-आणि तस्संच घडलं. घरी येताच त्यांच्या तब्येतीत झपाट्यानं फरक पडायला लागला आणि आठवडाभरात ‘घर’ नावाच्या औषधानं काका एकदम ठणठणीत बरे झाले. खरंच आपलं घर म्हणजे आपल्यासाठी औषध असते, टॉनिक असते, अमृत असते. घर आपल्याला नुसताच आश्रय देत नाही तर आधार देते, सावली देते. घर आपल्याला आवरते, घर आपल्याला सावरते. घर आपले अश्रू तर पुसतेच पण घर आपल्या भोवती घोंघवणाऱ्या वादळांना थोपवूनसुद्धा ठेवते. घराच्या भिंती सिमेंट-विटांमुळे नव्हे तर पती-पत्नी, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, नातवंडे या सगळ्या प्रेमळ नात्यांवर भक्कमपणे उभ्या असतात. चार भिंती आणि एक छत म्हणजे घर नव्हे तर ओटा, स्वयंपाकघर, गॅस, चूल, देवघर, कपाटं, पुस्तकं, तुळस, झाडं, पाळणा, रांगोळी, आरसा अशा अनेक गोष्टींनी घराला परिपूर्णता येते.\nआमच्या आजोबांनी त्यांचं जुनं मातीचं घर पाडून नवीन बांधायला घेतलं. सगळ्या आधुनिक सुविधा करून घेतल्या. एक खोली मात्र मातीचीच ठेवली. सगळ्यांनी आजोबांना विचारले, ‘तुम्ही एवढं सगळं घर नव्याने बांधलत. मग ही एकच खोली का बरं तशीच जुनी ठेवली’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘मी या नवीन घरात दिवसभर राहू शकेन, वावरू शकेन पण रात्री झोपताना मात्र या जुन्या खोलीतल्या मातीच्या वासाशिवाय शांत झोप लागणार नाही.’ खरोखरच ‘घर’ या शब्दात जादू आहे. थकूनभागून घरी परततो तेव्हा आपला सगळा थकवा दूर पळतो. आपल्याला दिसत नाही पण घर आपल्याला कुशीत घेत असतं, गोंजारत असतं.\nमागच्या वर्षी आम्ही घरचे सगळेजणं काश्मीर सहलीला गेलो होतो. सात-आठ दिवसांनी का कुणास ठाऊक घरची आठवण यायला लागली. वास्तविक पाहता घरी कुणीच नव्हतं. घरची सगळी माणसं सोबतच होती. तरीपण डोळ्यांसमोर घर यायला लागलं, घरातल्या वस्तू यायला लागल्या. शेवटी ट्रिप आटपून घरी परतलो. घरात शिरताना चेहऱ्यावर तोच आनंद होता, जो काश्मीरमध्ये पहिल्यांदा बर्फ पाहताना चेहऱ्यावर होता.\nतेव्हा खात्री पटली की फक्त माणसंच माणसांची वाट पाहात नाही तर रिकामं घरसुद्धा माणसांची वाट पाहात असतं.\n‘बऱ्याच दिवसांनी घरी परतलो\nतर घरातली सगळी झुरळं-पाली\nअन् कोपऱ्यात लपून बसली.\nशांत झालं, स्तब्ध झालं.\nआयुष्यभर असाच एक दिवा\nएवढं मात्र नक्की की घराचं घरपण टिकवायचं असेल तर दारात कुत्रा नाही, तुळस हवी... हातात मोबाइल नाही, पुस्तकं हवी आणि घरात झुंबर नाही, मंद मंद प्रकाश देणारी समई हवी\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या ���ग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nप्रशांत असनारे या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमाझं अध्यात्म पासून आणखी\nक्षण घेण्याचे आणि देण्याचे\nओम भवती भिक्षां देही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nघर एक मंदिर है\nयदा यदा हि धर्मस्य......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-15T21:21:54Z", "digest": "sha1:VGXWN5S6Z7K33MRUYMMOUHWEEEQ7C67G", "length": 3503, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उमरगाम विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nउमरगाव विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.\nगुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार- छबीभाई पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१७ रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Dc2", "date_download": "2019-06-15T20:38:07Z", "digest": "sha1:U4LYLRDB32N6GY2WI4BRNW5D5DPXT7QP", "length": 2948, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Dc2 - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१६ रोजी १५:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/25", "date_download": "2019-06-15T21:31:41Z", "digest": "sha1:XDRWUFZ2H2H3TV52QX5CJRSQKUGQBQBH", "length": 12024, "nlines": 169, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Order On Phone: 07238-268011", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nचारुता अग्रो च्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांच्या आर्थीक परीस्तीतीला सक्षम करणे करिता पेरु मध्ये नाविन्य पूर्ण , आकाराने मोठी , चवीला अतिशय गोड व एकाच वर्षात उत्पन्न देण्यास सुरुवात होणारी व तेही वर्षातून तीन वेळा उत्पन्न...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nचारुता अग्रो च्या कृषी शास्त्रज्ञांनी शेतकरी बांधवांच्या आर्थीक परीस्तीतीला सक्षम करणे करिता पेरु मध्ये नाविन्य पूर्ण , आकाराने मोठी , चवीला अतिशय गोड व एकाच वर्षात उत्पन्न देण्यास सुरुवात होणारी व तेही वर्षातून तीन वेळा उत्पन्न देणारी व्हेरायटी प्रदर्शित केली आहे.\nथाई-पेरु ची वैशिष्टे :-\n१) पेरु वर्गीय फळामध्ये थाई-पेरु ही अत्यंत महत्वाची प्रजाती आहे.\n२) थाई-पेरु मध्ये बियाचे प्रमाण खूप कमी राहते व बिया नरम राहते.\n३) थाई-पेरु रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाणात मागणी आहे.\n४) भारता मध्ये आंबा, केळी नंतर महत्वचा फळा मध्ये तिसरा क्र. पेरुचा लागतो\n५) थाई-पेरुच्या लागवडी करिता गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश , कर्नाटक, तामिळनाडू, हे राज्य न्याशनल जिओग्राफिक सर्वे नुसार मानले आहे.\n६) थाई-पेरु लागवडी करिता महाराष्ट्र मध्ये बुलढाणा , अहमदनगर , सोलापूर , जळगाव, बिड, नांदेड, उस्मानाबाद , परभणी, अकोला, यवतमाळ, वाशीम, अम���ावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चे वातावरण अत्यंत योग्य आहे.\n७) थाई-पेरु चे वरील आवरण जाड असल्या मुळे टीकवणूक क्षमता जास्त दिवस राहते. म्हणून आपण दूरवर निर्यात करू शकतो.\n८) थाई-पेरु मध्ये गराचे चे प्रमाण जास्त राहते. व चवीला अतिशय गोड राहते.\n९) थाई-पेरु ची लागवड केल्या नंतर पहिल्याच वर्षी उत्पादनास सुरुवात होते. व वर्षातून तीन वेळा उत्पन्न शेतकर्यांना मिळते.\n१०) थाई-पेरूच्या च्या झाडाचे आयुष्यमान अठरा वर्ष निर्धारित आहे. कंपनीच्या तज्ञाद्वारे नियोजन केले असता बावीस वर्ष होऊ शकते.\n११) High density plant असल्यामुळे १० बाय १० फुट अंतरावर लागवड करता येते. एकरी ४३० रोपे लागतात.\nपहिल्या वर्षी एका झाडापासून अंदाजे १५ किलो फळे मिळतात\nभाव 20 रु प्रती किलो\n१५ × 2० = ३०० रु प्रती झाडाप्रमाणे\n३०० × ४३० = १,२९,००० रु प्रती एकर\nदुसर्या वर्षी एका झाडापासून अंदाजे २५ किलो फळे मिळतात\nभाव २० रु प्रती किलो\n२५ × २० = ५०० रु प्रती झाडाप्रमाणे\n५०० × ४३० = २,१५,००० रु प्रती एकर\nतृतीय वर्षी एका झाडापासून अंदाजे ३५ किलो फळे मिळतात\nभाव २० रु प्रती किलो\n३५ × २० = ७०० रु प्रती झाडाप्रमाणे\n७०० × ३६० = ३ ,१०,००० रु प्रती एकर\n४) चतुर्थ वर्ष ते पुढील सर्व वर्ष\nएका झाडापासून अंदाजे ५० किलो फळे मिळतात\nभाव २० रु प्रती किलो\n५० × २० = १००० रु प्रती झाडाप्रमाणे\n१००० × ३६० = ४,३०,००० रु प्रती एकर\n१) बाजारामध्ये खूप कमी टीशु-कल्चर थाई-पेरु ची रोपे विक्रेते आहे. सावध गिरीने व्यवहार करावा\n२) लागवडी करिता मध्यम काळी , मुर्माळ , व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी\n३) फार भारी ,चिक्कण व पानथळ जमिनी मध्ये लागवड करू नये\n४) जमिनीचा पि.एच. (सामू) ६.५ ते ८ असायला पाहिजे ( लागवड करणाऱ्या करिता मातीपरीक्षण सुविधा मोफत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44391", "date_download": "2019-06-15T20:39:55Z", "digest": "sha1:6IPLVFZHUISYMPNZZ4I6P47X5L5OXCN5", "length": 7801, "nlines": 148, "source_domain": "misalpav.com", "title": "(श्मश्रू) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nसुरुवात जाहली श्मश्रू ला\nअन ओघळली दाढी गाली\nकाय मोल त्या केसांना ,\nक्षणात साफ केले त्यानी\nअसो राठ किंवा विरळसे डोके\nनरम करी पाण्याचे थेंब उडवून\nकोणाची भादरावी कशी .....\nबुवा, आपल्या काव्यविडंबनप्रतिभेचे सद्ध्या जोरदार तांडव सुरू आहे\n=)) पैजारबुवा सुसाट सुटले\n=)) पैजारबुवा सुसाट सुटले आहेत \nविडंबन न ठरवता स्वतंत्र वाचली तरी चालू शकते.\nका कुणास ठाऊक पण हजाम हा मला\nका कुणास ठाऊक पण हजाम हा मला नेहेमीच मला एका बॉसप्रमाणे वाटत आलेला आहे .. बॉस जसा ठोकून काढताना कुठलाच मुलाहिजा बाळगत नाही तसेच काहीसे या न्हाव्याचे असते .. कुणी कितीही शिरीमंत असला तरीही त्याची हजामत तो त्याच्याच पध्द्तीने करतो कुठलीही दयामाया ना दाखवता ...\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.cafe/tag/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:33:59Z", "digest": "sha1:3X6T2YJTM4UCY7IBMH5CJXV2H4VBAKPN", "length": 1246, "nlines": 9, "source_domain": "mr.videochat.cafe", "title": "कसे गप्पा मारण्यासाठी एक मुलगी: पायऱ्या", "raw_content": "कसे गप्पा मारण्यासाठी एक मुलगी: पायऱ्या\nकसे गप्पा मारण्यासाठी एक मुलगी: पायऱ्या\nतो असू शकते मुली गप्पा मारू सुरूवातीला, पण आपण एकदा सुरु संभाषण, एक संबंध तयार, सोपे होते तो आहे की नाही हे चर्चा मंच, एक डेटिंगचा साइट किंवा ऑनलाइन गेम आहेत, सोपे उपाय घेणे मदत करेल की शोधण्यासाठी आपण आत्मविश्वास गुंतण्यासाठी चर्चा\nकसे शोधण्यासाठी एक लैंगिक चकमकीत - भ्रष्ट फ्रेंच टिपा लैंगिक चकमकीत\n© 2019 व्हिडिओ गप्पा फ्रान्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-political-news-30/", "date_download": "2019-06-15T21:11:25Z", "digest": "sha1:N76775L2VVETPZFPBIIZUV3X5C5SXUUK", "length": 20939, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nनिष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\nनिष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही\n जळगाव शहराच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करेल, जे उमेदवार विरोधात आहे त्यांचे उणे-दुणे काढण्यापेक्षा विकासाची मोठी रेषा ओढेल, आपण निष्क्रिय खासदार दिला असे वाटू देणार नाही. अशी ग्वाही जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना दिली. भाजप कार्यालयातील बैठकीत त्या बोलत होत्या.\nजळगाव लोकसभेच्या उमेदवार म्हणून भाजपतर्फे नुकतेच आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावातील भाजप कार्यालयात नगरसेवक, मंडळप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या���ह पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, भाजपच्या 57 पैकी 34 नगरसेवकांचीच या बैठकीला हजेरी होती. अनेकांनी पाठ फिरविली. शिवसनेचे पदाधिकारीही या बैठकीला नव्हते.\nमहिलांना प्रथमच मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे. नरेंद्र मोदी यांनी विकासाची मोठी कामे करून ठेवलेली आहे. ती आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायची आहेत, असे सांगत 26/11 हल्ल्याच्या काही आठवणीही आमदार वाघ यांनी सांगत काँग्रेस सरकारच्या तेव्हाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.\nइगो विसरून कामाला लागा\nआमदारांशी असलेले वादविवाद नंतर बघू असे म्हणून महिनाभर सर्व कामे व इगो बाजूला ठेवून कामाला लागा, सर्वांना सोबत घ्या, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी केले. भाजप सेना युती असल्याने शिवसेनेच्या नगरसेवक, पराभूत उमेदवार, प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घ्या, विश्वासात घ्या, कमीपणा वाटू न देता स्वतः त्यांच्याकउून जाऊन चर्चा करा, असेही आमदार भोळे यांनी सांगिते. आपले उमेदवार हे केवळ नरेंद्र मोदी आहेत. त्यांना पंतप्रधान बनविण्यासाठी आपल्याला जळगाची जागा जिंकून द्यायची आहे. एक लाखाची लीड या जळगाव शहरातून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. प्रभागातील प्रत्येक प्रभावी व्यक्तीची यादी बनवून त्यांचीही मदत घ्या अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपात येण्यास इच्छुक असतील त्यांनाही पक्षात घ्या, जिथे संधी भेटेल तिथे प्रचार करा. उमेदवार 28-29 रोजी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सागितले.\nखडसेंचे नाव टाळले, कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज\nआमदार स्मिता वाघ यांनी नियोजनासंदर्भात माहिती दिली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आठ जागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून या आठही जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गिरीश भाऊंचे नियोजन आपण सर्व बघतच आहोत, असे सांगत दोन ते तीन वेळा आमदार वाघ यांनी गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र, माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नावाचा उल्लेख टाळला. त्यामुळे सभेनंतर यासंदर्भात कार्यकत्यांमध्ये कुजबूज सुरू होती.\nपदाधिकार्‍यांनी संघटनावर भर द्यावा, संघटनेसाठी कामे करावी, असे सांगत ज्या खासदारांनी संघटनावर भर दिला नाही, संघटनेसाठी कामे केली नाहीत अशा च��र ते पाच खासदारांची तिकीट कापण्यात आल्याचे सूत्रसंचालक नगरसेवक नरेंद्र घुगे यांनी सांगितले. त्यांनी असे म्हणताच काही काळ शांतता पसरली होती.\nएमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी\nजळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\n भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शोध सुरू\nनगरच्या आमदारकीवर भाजपचा दावा\nराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा\nममता हिरण्यकश्यप राक्षसाच्या वंशज : साक्षी महाराज\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nअ‍ॅक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचं आज वृद्धापकाळाने निधन\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nआयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची आठ तास कसून चौकशी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nबुद्धपौर्णिमेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्रात प्राणीगणना निलगाय, बिबटे, कोल्ह्यांचे झाले दर्शन\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शोध सुरू\nनगरच्या आमदारकीवर भाजपचा दावा\nराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा\nममता हिरण्यकश्यप राक्षसाच्या वंशज : साक्षी महाराज\nजळगावचे खासदार ए.टी. नाना पाटील बंडाच्या पवित्र्यात\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:43:25Z", "digest": "sha1:O7IDSPX2N7LHPV3NDDTACN345HFGA2YX", "length": 7274, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टिम ब्रेस्नन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव टिमोथी थॉमस ब्रेस्नन\nउपाख्य ब्रेझ, ब्रेझा, ब्रेझी लॅड\nजन्म २८ फेब्रुवारी, १९८५ (1985-02-28) (वय: ३४)\nउंची ६ फु ० इं (१.८३ मी)\nविशेषता गोलंदाजीची पद्धत अष्टपैलू खेळाडू\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम\nक.सा. पदार्पण (६४३) ६ मे २००९: वि वेस्ट ईंडीझ\nशेवटचा क.सा. ३-७ जानेवारी २०११: वि ऑस्ट्रेलिया\nआं.ए.सा. पदार्पण (१९४) १७ जून २००६: वि श्रीलंका\nशेवटचा आं.ए.सा. २१ जानेवारी २०११: वि पाकिस्तान\nएकदिवसीय शर्ट क्र. २०\n२००३–सद्य यॉर्कशायर (संघ क्र. १६)\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ७ ३५ १०० १७१\nधावा १६४ ४५५ २,९७६ १,६३०\nफलंदाजीची सरासरी ३२.८० २५.२७ २७.३० १९.६३\nशतके/अर्धशतके –/१ –/१ ३/१४ –/४\nसर्वोच्च धावसंख्या ९१ ८० १२६* ८०\nचेंडू १,४८२ १,७१३ १६,६३३ ७,३४९\nबळी २५ ४० २६८ १८२\nगोलंदाजीची सरासरी २८.२८ ३८.०७ ३१.९३ ३४.०५\nएका डावात ५ बळी – – ४ –\nएका सामन्यात १० बळी – – – –\nसर्वोत्तम गोलंदाजी ४/५० ५/४८ ५/४२ ४/२५\nझेल/यष्टीचीत ३/– ८/– ४१/– ४४/–\n९ फेब्रुवारी, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nटिमोथी थॉमस टिम ब्रेस्नन हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nइ.स. १९८५ मधील जन्म\nइ.स. १९८५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२८ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:37:11Z", "digest": "sha1:7IDEJ43DBP5DECIZELYSP64BRWB4OH2G", "length": 5078, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप एड्रियान चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप एड्रियान चौथा (इ.स. ११००:हर्टफोर्डशायर, इंग्लंड - सप्टेंबर १,इ.स. ११५९:अनान्यी, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.\nयाचे मूळ नाव निकोलस ब्रेकस्पियर असे होते.\nपोप अनास्तासियस चौथा पोप\nडिसेंबर ५, इ.स. ११५४ – सप्टेंबर १, इ.स. ११५९ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११०० मधील जन्म\nइ.स. ११५९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2019-06-15T20:51:13Z", "digest": "sha1:N7CWFACHBXJDTXJ6UZOZ35XN4PDDKEYM", "length": 4700, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५५७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १५५७ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १५५७ मधील मृत्यू‎ (३ प)\n\"इ.स. १५५७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५५० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१३ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2019-06-15T20:44:53Z", "digest": "sha1:7WOJKVQVISR3QISF56FUC74ZQZZQRQOT", "length": 6863, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९२० - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९२० मधील खेळ‎ (१ प)\n► इ.स. १९२० मधील जन्म‎ (६१ प)\n► इ.स. १९२० मधील निर्मिती‎ (२ प)\n► इ.स. १९२० मधील मृत्यू‎ (११ प)\n\"इ.स. १९२०\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/902", "date_download": "2019-06-15T22:01:01Z", "digest": "sha1:R2FDHWOZU7URX3GTUN2F2FCSW4HURNDB", "length": 27370, "nlines": 130, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मराठी भाषा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतुकारामाने म्हटले आहे : ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’. भाषेकडील या रत्नांचा खजिना म्हणजेच शब्दनिधी. कोणत्याही नैसर्गिक भाषेकडील तो खजिना कधी कमी होत नाही, तो सतत वाढत असतो. माणसाला शब्दांची गरज, घडणाऱ्या घटना-वाटणाऱ्या भावना-विचार इत्यादी इतरांना सांगण्यासाठी भासत असते. आणि ते शब्दच त्याच्या भाषेत उपलब्ध नसतील तर तो नवीन शब्द घडवतो, अन्य भाषांतून आयान करतो, किंवा जुने शब्द नव्या अर्थाने वापरतो. म्हणून भाषेतील शब्दनिधी नुसता अक्षय असतो असे नाही; तर तो सतत बदलता, वाढता असतो. त्यामुळे भाषेतील शब्दांची नेमकी संख्या सांगणे शक्य नसते. मात्र एखाद्या विशिष्ट वेळी भाषेत किती शब्द आहेत यांची मोजदाद करणे संगणकामुळे शक्य झाले आहे.\nकेशवसुत यांचे खपु��्प आणि अंतराळातील ‘झीनिया’\nअंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. तो चमत्कार अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे घडला होता. पण मला आनंद झाला तो आणखी एका कारणाने, की त्यामुळे एका मराठी कवीचे स्वप्नच जणू साकार झाले तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत - आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतील शेवटचे कडवे असे आहे.\nनाचत सारे हे प्रेमभरे\nखुडित खपुष्पे फिरति जिथे\nआहे जर जाणे तेथे\nमारा फिरके मारा गिरके\nनाचत गुंगत म्हणा म्हणा-\nसूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर\nडॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.\nअस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत.\nअस्वल हा गलिच्छ, ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. तो सस्तन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतो.\nअस्वलाला लॅटिनमध्ये उर्सुस म्हणतात. संस्कृत ऋक्ष शब्दाशी लॅटिन उर्सुस शब्दाचे साम्य आढळते. कारण दोन्हींचा अर्थ उत्तरेकडील असा आहे. अस्वल हा उत्तर गोलार्धातील उत्तरतम प्रांतातील प्राणी असून नंतर तो दक्षिणेच्या उष्ण कटिबंधापर्यंत पोचला. शरीरावरील दाट केसांमुळे मुळात तो थंड प्रदेशात राहण्याच्याच लायकीचा, तरीही त्याने उष्ण कटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले हे विशेष.\nऋक्ष आणि उर्सुस यांच्यात आणखी एक साम्य आढळते. ऋक्ष म्हणजे सप्तर्षी नक्षत्र असाही अर्थ आहे. सप्तर्षी नक्षत्राला पाश्चात्यांत ‘दि ग्रेट बिअर’ किंवा ‘उर्सा मेजर’ असे म्हणतात. दोन्हींचाही अर्थ मोठे अस्वल असाच आहे.\nऋक्ष शब्दाचे ध्वन्यात्मक रूपांतर होऊन अच्छ शब्द अस्तित्वात आला. भल्ल हा शब्दसुद्धा नंतरचा. अच्छभल्ल हा सामासिक शब्द अस्वलवाचक आहे. तो पाली व अर्धमागधी वाङ्मयात आढळतो. अच्छभल्लचे मराठी रूप म्हणजे अस्वल.\nपेण, अलिबाग या नगरांतील आणि वडखळ, पंजर, माणकुले या गावांतील वाणीला सर्वसामान्य लोक आगरी बोली असे म्हणतात. निसर्ग या एकाच अर्थक्षेत्राचा विचार केला तर डोंगर, ढग, दरड, नदी, पाऊस, वारा यांसारखे, प्रमाण मराठीतील शब्द आगरीत आहेत. नल (नदी), दर्या (समुद्र) यांसारखे पर्यायही आहेत. आगोट (पावसाची सुरुवात) आयटा (भात आपटण्याचा बाक), आराड (जलप्रवास), आरव (कापलेल्या भाताची पेंडी), उसळी (पावसाची सर), ऊल (कांद्याची रोपे), करटी (एक प्रकारची कोळंबी), कवजा (सदरा), किटालो (कुंपण), केगयी (समुद्रपक्षी), कोझेरी (भोवळ), खरगळ (ओसाड जमीन), खला (अंगण), खुलगा (रेडा), गवना (शेतातील पाणी वाहून जाण्याची वाट), व्हाल (ओहोळ) असे खास आगरी शब्दही कितीतरी आहेत.\nपेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता, आगरी बोलीत कथा, कादंबरी, कविता, ललित, आत्मचरित्र असे विविधांगी लेखन जोमाने केले जात आहे. आगरी साहित्यिकांनी आगरी बोलीचे नवे भावविश्व मराठी सारस्वताला दाखवले आहे; नवा अनुभव त्यामुळे रूजू झाला आहे. दुसऱ्या टोकाला, मराठीतील नामवंत समीक्षक म.सु. पाटील यांचे ‘लांबा उगवे आगरी’ हे आत्मचरित्रच आहे. त्यातून आगरी समाजजीवनाचे दर्शन घडते. पाटील यांच्या दुसऱ्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार लाभल्याने आगरी लेखकांनाच प्रतिष्ठा लाभण्यासारखे वाटले.\n‘घातवाफ’ हा आशयगर्भ शब्द संत वाङ्मयात आढळतो. ‘घातवाफ’ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच, घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. घात शब्दाचे ते सर्व संस्कृतमधील अर्थ आहेत. ‘घातवाफ’ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील ‘घात’ याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी इत्यादिकांच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मौसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ, पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ‘त्या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’ असा अर्थ आहे.\n‘घातवाफ’ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असतो. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी राहत असतो. तो काळ म्हणजेच ‘घातवाफ’ होय.\nघातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास त्याचा अर्थ सांभाळणे, जपणे, साधने असा होतो. जसे,\n‘क्षेत्र गुणे बीज अंकुरे l\nते अनंत धा वृत्वी विकारे l\nघातवाफ ते आदरे l\nघातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ. मराठी भाषेला ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर त्यासाठी संस्था वाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरते.\nआपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.\nकृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती.\nकदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.\n'मी घरातील सगळी कामे एकटीनेच करण्याचा मक्ता नाही घेतला.' किंवा 'दरवेळी आभार प्रदर्शन मीच का करायचे मी काय त्याचा मक्ता घेतलाय मी काय त्याचा मक्ता घेतलाय' गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये.\nदोन्ही वाक्यांत 'मक्ता घेणे' हा वाक्प्रचार वापरला आहे. 'मक्ता' याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे.\nठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी 'मक्ता घेणे' असा शब्दप्रयोग केला जातो.\nठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारे खंडकरी यांना 'मक्तेदार' असे म्हणतात. शब्दकोशांत मक्तासंबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले, पण मक्ता शब्दाचा उगम कोणत्या भाषेतून झाला, ते कळले नाही.\nमध्यंतरी कविवर्य सुरेश भटांचा 'एल्गार' हा संग्रह वाचत होतो. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथे मक्ता हा शब्दही भेटला.\n'गजले'च्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला 'मक्ता' असे म्हणतात.\nपूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे 'गजल' कोणाची आहे हे कळण्यासाठी मक्त्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच 'तखल्लुस', मक्त्यात गुंफलेले असे. थोडक्यात मक्त्यामुळे कवीचा गजलेवरील हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच 'एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे' ह्या अर्थी 'मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.\n'नाकी नऊ येणे' ह्या वाक्प्रचाराचे अर्थ शब्दकोशात अतिशय दमणे, कंटाळणे, श्रमाने थकणे असे दिलेले आहेत; तसेच, मरणाच्या दारी असणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे असाही अर्थ दिलेला आहे.\nवा.गो. आपटे लिखित ‘मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी’ या पुस्तकात, ‘नाकी नऊ येणे’ यातील नऊ म्हणजे मानवी शरीराची नऊ द्वारे- दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड, एक गुद व एक मूत्रद्वार ही या सगळ्यांच्या शक्ती एका केंद्रात म्हणजे न���कात उतरणे. त्यावरून फार त्रास होणे, मोठी दगदग करावी लागणे, या अर्थाने नाकी नऊ येणे हा वाक्प्रचार रूढ झाला' असे नमूद केले आहे.\nमला ती व्युत्पत्ती तितकीशी पटत नाही. त्याचे कारण त्या नऊ दारांमधे नाकपुड्यांची संख्या दोन आहे. उर्वरित दारांची संख्या सात होते. त्यामुळे नाकी सात आले, असा वाक्प्रचार रूढ व्हायला हवा होता. वास्तविक, त्यांचा अर्थ शरीरातील मल बाहेर टाकला जाणारी नऊ द्वारे एवढाच मर्यादित आहे. त्यांचा इंद्रिये म्हणून उल्लेख नाही.\nमानवी शरीराची पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये आयुर्वेदात वर्णलेली आहेत. कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही अधिष्ठाने पंच ज्ञानेंद्रियांची आहेत; तर हात, पाय, वाणी, शिस्न आणि गुद ही पाच कर्मेंद्रिये आहेत. (‘संख्या संकेत कोश’ - श्री.शा. हणमंते)\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5/", "date_download": "2019-06-15T20:40:52Z", "digest": "sha1:7UFR26R7YNJSVTQ5MPLRDAXQLWSFF7YM", "length": 15428, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘भज्जी’च्या नावावर खास विक्रमाची नोंद | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n‘भज्जी’च्या नावावर खास विक्रमाची नोंद\n‘भज्जी’च्या नावावर खास विक्रमाची नोंद\n चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात अनुभवी खेळाडू हरभजन सिंगने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये स्वत:च्या गोलंदाजीवर सर्वाधिक झेल (कॉट अ‍ॅण्ड बोल्ड) घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने सहाव्या षटकात मोईन अलीचा झेल पकडत हा कारनामा केला. याचसोबत त्याने विंडीजचा डेन ब—ाव्होचा विक्रम मोडीत काढला.\nहरभजन सिंगने 10 ’कॉट अ‍ॅण्ड बोल्ड’ विकेट घेतले. या यादीत तो पहिल्या स्थानी आहे. तर डेन ब—ाव्हो दुसर्‍या तर सुनील नरेन (7) आणि चौथ्या स्थानी किरोन पोलार्ड (6) आहे. कॉट अ‍ॅण्ड बोल्ड विकेट घेण्यात विंडीज खेळाडूंचा बोलबाला आहे.\nहरभजन सिंगने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केलेत. त्यात कर्णधार विराट कोहली, मोइन अली आणि एबी डिविलियर्स या दिग्गज फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. त्यामुळे बंगळुरूचा संघाचा 70 धावांत खुर्दा झाला.\nचेन्नईने हा सामना 7 गडी राखून जिंकला. या विजयाचा हिरो हरभजन सिंग ठरला. बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा किताब देण्यात आला.\nसुरैश रैनाने घडविला इतिहास\nनंदुरबारात दरोडेखोरांची टोळी जेरबंद\nभारत-पाकमध्ये आज काट्याची लढत\nऑस्ट्रेलियाचा 87 धावांनी विजय\nअनुपमाकडून बुमराहची दांडी ‘गूल’\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nस्त्रीयांना समजून घेत त्यांना मदत करण्यातच पुरूषार्थ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नवरात्री, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nभारत-पाकमध्ये आज काट्याची लढत\nऑस्ट्रेलियाचा 87 धावांनी विजय\nअनुपमाकडून बुमराहची दांडी ‘गूल’\nनंदुरबारात दरोडेखोरांची टोळी जेरबंद\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T21:28:58Z", "digest": "sha1:2TVHNMITMJ5D5DKHSXNLNIOX7HPSR4EY", "length": 6071, "nlines": 118, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "तहसिल | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\n1 श्रीमती प्रियदर्शनी बोरकर तहसिलदार, नागपूर (शहर) नागपूर (शहर) 0712-2561975 tahsildarngpcity@gmail[dot]com\n2 श्री. प्रताप वाघमारे (अति. रिक्त) तहसिलदार, नागपूर (ग्रामिण) नागपूर (ग्रामिण) 0712-2564577 tahsilofficerural@gmail[dot]com\n3 श्री. प्रताप वाघमारे तहसिलदार, हिंगणा हिंगणा 07104-276134 tahasildarhingna@gmail[dot]com\n5 श्री. धुमनसिंग जाधव तहसिलदार, भिवापूर भिवापूर 07106-232241 tahsilbhiwapur@gmail[dot]com\n6 श्रीमती विनीता लांजेवार तहसिलदार, कुही कुही 07100-222236 tahsildarkuhi@gmail[dot]com\n7 श्री. धर्मेश फुसाटे तहसिलदार, रामटेक रामटेक 07114-255124 tahsildarramtek@gmail[dot]com\n8 श्री. वरूणकुमार सहारे तहसिलदार, पारशिवनी पारशिवनी 07102-225139 tahsilparseoni81@gmail[dot]com\n11 श्री. राजु रणविर तहसिलदार, सावनेर सावनेर 07113-232212 tahsaoner@gmail[dot]com\n12 श्रीमती हंसा मोहणे तहसिलदार, कळमेश्वर कळमेश्वर 07118-271358 tahsildarkalmeshwar@gmail[dot]com\n13 श्री. निलेश कदम (अति. रिक्त) तहसिलदार, काटोल काटोल 07112-222023 katoltahsildar@gmail[dot]com\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/garud-pakshi-ani-manushya-isapniti-katha/", "date_download": "2019-06-15T20:39:49Z", "digest": "sha1:KWKMOENVEQV5XO6DL4AB7KOFY65764HU", "length": 8503, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गरुड पक्षी आणि मनुष्य | Garud Pakshi Ani Manushya", "raw_content": "\nगरुड पक्षी आणि मनुष्य\nएका मनुष्याने जाळ्यांत एक गरुडपक्षी पकडला व त्याचे पंख कापून त्यास साखळीने एका खांबास बांधून ठेविले. शेजारी दुसरा एक शिकारी मनुष्य रहात असे, त्यास त्या पक्षाचे ते हाल पाहून त्याची दया आली. मग त्याने पैसे भरून तो गरुड विकत घेतला आणि त्याचा चांगला प्रतिपाळ केला. पुढे त्या पक्षाचे पंख वाढल्यावर त्याने त्यास सोडून दिले. गरुडाने एक उंच भरारी मारली आणि रानात जाऊन एक ससा पकडून तो त्या माणसास, कृतज्ञतेचे चिन्ह म्हणून, आणून दिला.\nतिकडून एक कोल्हा चालला होता त्याने तो प्रकार पाहून गरुडास म्हटले, ‘गडया, मी जर तुझ्या जागी असतो, तर हा ससा मी त्या पहिल्या माणसास नेऊन दिला असता, कारण ज्याच्यापासून आपणास भय आहे त्याच्याशी मैत्री करावी आणि ते भय टाळावे, हा शहाणपणा होय. ज्या माणसाने तुला सोडवून तुझा प्रतिपाळ केला त्याच्यापासून तुला तसदी पोचण्याचा संभव नाही, पण ज्याने तुला पहिल्याने पकडून बांधून ठेविले होते, त्याच्याकडून मात्र तुला पुनः त्रास होण्याचा संभव आहे आणि म्हणूनच हा ससा त्यास देऊन, त्याच्याशी मैत्री करणे अधिक शहाणपणाचे झाले असते.’ यावर गरुड म्हणाला, ‘गडया, हा तुझा उपदेश कोल्ह्याला शोभण्यासारखाच आहे, पण माझे मत विचारशील तर, ज्याने आपणावर दया केली त्याला कृतज्ञता दाखवावी व ज्यांच्यापासून आपणास उपद्रव होण्याचा संभव आहे, त्यांच्याशी सावधगिरीने वागावे, हेच खरे शहाणपण होय, असे मला वाटते.’\nतात्पर्य:- जे थोर आहेत त्यांच्याशी थोरपणानेच वागले पाहिजे, मग त्यांच्यापासून आपणास त्रास पोचण्याचा संभव असो वा नसो.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमनुष्य आणि त्याचा लाकडी देव\nदेव आणि नास्तिक मनुष्य\nपशु, पक्षी आणि शहामृग\nगाणारा पक्षी आणि वाघूळ\nससे, कोल्हे आणि गरुड\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, इसापनीती कथा, कथा, गरुड, गोष्ट, गोष्टी, पक्षी, मनुष्य on फेब्रुवारी 12, 2011 by प्रशासक.\n← भ्रम नष्ट सिझेरियन शाप की वरदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44396", "date_download": "2019-06-15T20:40:28Z", "digest": "sha1:KEY2XRLESFQ6PIRAVNIUDC5SDMVVHC47", "length": 12785, "nlines": 189, "source_domain": "misalpav.com", "title": "तिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nतिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nतिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या\nकविता मुक्तक ती पोस्टायची\nकविता आशयघन असायच्या चपखल शब्द रचना भाव गर्भ भाव कवितेत असायचे\nतिच्या पोस्ट्स ना तो कायम लाईक मारायचा\nतशी तिची मित्र यादी तुरळक होती\nपन्नास साठ मित्र मैत्रिणी ची यादी\nआठवड्यातील ती साधारण तीन ते चार पोस्ट्स पोस्टायची\nदोषांचे छान जमले होते\nतो तिच्या सांगे च्याटिंग करायचा\nत्यातून त्याला समजले कुंदा जोशी तिचे नाव\nत्या ने तिचा फोन नंबर घेतला होता\nनियमाने बोलायचा तो व ती\nबोलता बोलता संकोच गाळून पडला व मन मोकळ्या गप्पा कधी सुरु झाल्या त्या त्यांनाही कळाले नाही\nमग त्याने तिला प्रपोज केले डायरेक्त्त\nव म्हणाली तू मला न पाहिले मी तुला न पाहिले गण्या सारखे आपले झाले आहे -तुझ्या डीपी वरून तू दिसायला स्मार्ट आहेस पण मी साधारण सुमार रूपाची मुलगी आहे\nशोभणार की नाही ते भेटल्यावर ठरवू तो म्हणाला\nकॉफी शॉप मध्ये एका सायंकामी भेटायचे ठरले\nती तिच्या मैत्रिणी समवेत आली होती\nहि नेहा प्रधान माझी बाल मैत्रीण\nनेहा दिसायला स्मार्ट व गुड लुकिंग होती\nकुंदा मात्र अगदी बिलो कव्हरेज होती\nखर तर त्याचा अपेक्षा भंग झाला होता\nकविता केळखावर गप्पा सुरु झाल्या\nमात्र त्याला आढळले कि ती जितकी छान लिहिते तितकी बोलत नाही\nनेहा मात्र तिच्या कविता लेखावर भरभरून बोलत होती\nनेहा तू माझ्या माहिती लिस्टमध्ये आहेस \nहो पण मी डीपी निराळा लावला आले\nओह त्यामुळे चारपाच हजार मित्रातून तुला ओळखले नाही\nपण मी ओळखले नेहा म्हणाली\nए एक ना मला वाटत होते तेच झाले\nमी तुला शोभणार नाही\nअसं का म्हणतेस आपण किती छान गप्पा मारणारे मित्र आहोत\nच्याटिंग निराळे असते ती म्हणाली\nतुला तर नेहा सारखी स्मार्ट मुलगी शोभेल शिवाय एका मोठ्या कंपनीत ती टीम आहे लीडर आहे\nतुला काय वाटते नेहा \nमला वाटून काय फायदा त्याला वाटणे महत्वाचे\nइ���क्या स्मार्ट मुलीला कोण नाकारेल नेहा म्हणाली\nखर तर तो भंजाळला होता\nकुंदा तू तर मेडिएटर सारखी बोलत आहेस तो म्हणाला\nआपल्या मैत्रीची सुरवात तर कविते पासून झाली\nहो अरे आमी दोघी बाल मैत्रिणी आहोत पासवर्स शेअर करतो\nत्या सा-या कविता नेहाने रचलेल्या आहेत व लेख पण फक्त माझ्या भिंतीवर ती लिहायची\nआपल्या च्याटिंग च्या वेळी पण ती मज समवेत असायची व फोन वर बोलताना देखील\nतुला माझ्या अगाऊ पणाचा राग नाही ना आला \nतो काहोच बोलला नाही\nबार मी आता निघते माझे काम झाले आता तुम्ही दोघे बोलत बसा\nअसे म्हणत ती गेली\nतो विचार करत होता\nपरमेश्वर पण कसले गॉड धक्के देतो\nपरमेश्वर पण कसले गॉड धक्के देतो\nवॉव, परमेश्वराने दिलेल्या धक्क्यालाच गॉड धक्के म्हणतात अकुकाका.\nपण एक तक्रार आहे बुवा. फार कमी लिहिता आणि क्वचित लिहिता. लिहा ना भरपूर.\nवॉव, परमेश्वराने दिलेल्या धक्क्यालाच गॉड धक्के म्हणतात अकुकाका.\nहसून हसून लोळत असणार्‍याची इमोजी \nये तो शॉल्ले से भी हिट है\nये तो शॉल्ले से भी हिट है\nइस्कु ऑस्कर भेज दो\nइस्कु ऑस्कर भेज दो\nकुंदा मात्र अगदी बिलो कव्हरेज\nकुंदा मात्र अगदी बिलो कव्हरेज होती\nकुंदाने तोकड़े कपड़े घालुन, स्वतःला कमी कव्हर केले होते का \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agricultureguruji.com/mr/about-3/", "date_download": "2019-06-15T21:27:10Z", "digest": "sha1:GSKPITRYV5BJSU4KIHQ7L4V4JKKEUOA3", "length": 2437, "nlines": 39, "source_domain": "agricultureguruji.com", "title": "आमच्या बद्दल - Agricultureguruji", "raw_content": "\n“Agriculture Guruji ‘ हे भारतातील सर्वांत वेगाने वाढणारे कृषी पोर्टल आहेत. शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी आम्ही मानक शेती प्रक्रिया आणि शेतीसाठी व्यावहारिक उपाय प्रदान करतो.\nशेतक-यांना नवीनतम कृषि तंत्रज्ञान माहिती पुरविण्याचा आमचा उद्देश आहे. आमच्याकडे अतिशय अनुभवी कृषी तज्ज्ञची संघ आहे तो शेतीसाठी सुलभ लागवडीचे मार्गदर्शक प्रदान करतो.\nआजकाल शेती करणे अवघड झाले आहे कारण हवामान, बाजार दर आणि रोगाचा प्रादुर्भाव, कीड यामुळे शेतक-यांना ही सर्व धोक्यांना जाणीव असणे आवश्यक आहे. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी “स्मार्ट शेतकरी” चळवळ सुरु करण्यास प्रारंभ केला.\nआपण “स्मार्ट शेतकरी” बनण्यास इच्छुक आहात का\nतर मग आताच सामील व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/sutra-within-the-year/articleshow/68970681.cms", "date_download": "2019-06-15T22:13:46Z", "digest": "sha1:NRM6GIH75K2OCWPYMWANNK7IF3CRM5HD", "length": 14613, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: वर्षाच्या आत सोडपत्र - sutra within the year | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमाझ्या भावाचे लग्न नोव्हेंबर २०१८ मधे झाले लग्नात आम्हाला फक्त मुलगी व नारळ देण्यात आला आम्ही लग्नाचा पूर्ण खर्च केला...\nप्रश्न : माझ्या भावाचे लग्न नोव्हेंबर २०१८ मधे झाले. लग्नात आम्हाला फक्त मुलगी व नारळ देण्यात आला. आम्ही लग्नाचा पूर्ण खर्च केला. तिने फक्त बारा दिवस संसार केला. त्यानंतर तिची आई व मामा तिला काही कार्यक्रमासाठी माहेरी घेऊन गेले. तिकडे गेल्यावर दोन दिवसांनी फोन करून मुलीने व तिच्या माहेरच्यांनी कोल्हापुरात फ्लॅट घेऊन द्या, मुलगी मुंबईत येणार नाही, तिच्या नावे दहा लाख रुपये बँकेत ठेवा, सोन्याचे तोडे द्या अशा अवाजवी मागण्या केल्या. आम्ही तीन वेळा मुलीकडे सामंजस्याने बोलायला व तिला परत आणायला गेलो. दर वेळी तिची मानसिक स्थिती ठीक नाही, तिला पंधरा दिवसात पाठवतो म्हणतात; पण ती गेल्या चार महिन्यांत ती परत आलेली नाही. मधल्या काळात मुलीच्या आईने फोन करून मुलीला नांदायचे नाही, तिला सोडपत्र हवे आहे, असे सांगितले. मुलीने स्वतः फोन करून, मी विष पिऊन आत्महत्या करेन व तुमची सर्वांची नावे पोलिसात देईन, अशी धमकी दिली आहे. तिच्या मामाने विचारले, की तुम्ही मुलीला किती पैसे देणार माझे भाऊ शासकीय नोकरीत असल्याने त्यांची नोकरी घालवू, व्हिसा मिळू देणार नाही, अशा धमक्या दिल्या जातात. आम्ही काय करावे\nउत्तर : हिंदू विवाह कायद्यानुसार लग्नानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोटाचा दावा द���खल करता येत नाही. लग्नानंतर एक वर्षातच घाईघाईने घटस्फोटाचा निर्णय घेऊ नये, एकमेकांना आणि लग्नाला वेळ द्यावा, असे या प्रतिबंधातून सूचित केले आहे. त्याच कायद्याच्या कलम १४ प्रमाणे अतिशय अपवादात्मक परिस्थितीत एक वर्षाच्या आत घटस्फोटाचा दावा दाखल करावयाचा असल्यास, न्यायालयात अर्ज करून विशेष परवानगी घेता येते. तुमच्या भावास घटस्फोट घ्यायचा असल्यास, लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले नसल्याने न्यायालयाची विशेष परवानगी घ्यावी लागेल. आत्महत्येच्या धमक्या देणे, पोलिसात खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या देणे, पैशांची मागणी करणे, सयुक्तिक कारणाशिवाय नांदावयास नकार देणे, या कारणांस्तव घटस्फोट मागता येईल. अशा धमक्या देण्यारी व्यक्ती घरात वा कार्यालयात येऊन काही त्रास देईल आणि नंतर पोलिसात खोटी तक्रार नोंदवेल अशी भीती वाटत असल्यास, त्या व्यक्तीने घरात वा कार्यालयात येऊन गोंधळ घालू नये, यासाठी न्यायालयात प्रवेश मनाई हुकूम मिळण्यासाठी विनंती अर्ज करता येईल. याशिवाय तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये या घटनांची माहिती एका अर्जातून देता येईल. त्याची प्रत तुमच्या कार्यालयातील तुमचे वरिष्ठ, एचआर विभाग यांना देऊन, त्यांना विश्वासाने या समस्यांची कल्पना देता येईल का, हे पाहावे. पूर्वकल्पना असल्यास सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळू शकते. खटला चालू असल्याच्या दरम्यानच्या काळातील हिंदू विवाह कायद्याच्या कलम २४ अंतर्गत अंतरिम पोटगी आणि खटला संपल्यावर हिंदू विवाह कायद्याच्या कलम २५ अंतर्गत कायमस्वरूपी पोटगी, यावर या सदरातून वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. पुनरावृत्ती टाळण्यासाठी ती पुन्हा देत नाही. पोटगी टाळणे हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा, या समस्येतून योग्य आणि कायदेशीर मार्गाने लवकरात लवकर बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने वकीलांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सल्ला घ्यावा.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मा���ण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमित्र / मैत्रीण या सुपरहिट\nमित्र / मैत्रीण पासून आणखी\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maifal.com/2016/01/26/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T20:35:20Z", "digest": "sha1:FS74LHRNCK7LHLCQEQBZOAK6AXFPZU4L", "length": 8716, "nlines": 163, "source_domain": "maifal.com", "title": "कवितांची वही चाळता चाळता | मैफ़ल..", "raw_content": "\nबेधुंद क्षणांची ..बेभान शब्दांची ..बेपर्वा श्वासांची\nधुंद रवीचं बेधुंद जग\nकवितांची वही चाळता चाळता\nभरुन येतो पाऊस मनात\nअन कवितांचा ढग गडगडायला लागतो….\nपाऊस ढगातून पडतो त्याहुन\nकवितांतून जास्त पडायला लागतो….\nमी विचारलं एकदा, त्या वरूणराजाला\nकधी दुलई ओढुन निजलायेस का रे \nकधी ओलचिंब भिजलायेस का रे \nपावसाच्या कवितांची….. एक वही दिली चाळायला\nतर पहिल्याच कवितेत इतका भिजला\nकी लागला पुढच्या कविता टाळायला\nकारण पहिलाच पाऊस, तिच्या विरहामधला…………………………………\nआला छातीत बोचरी कळ घेऊन\nअन श्वासात अघोरी छळ घेऊन\nआधिच बरसत्या आठवणींची सर….\nपाऊस पहिल्यांदाच वाचत होता\nअसाच एक दुसरा पाऊस\nथेंबांचे पाचु पाडत होता\nताटवे फुलांचे काढत होता\nएक पाऊस पागल होता\nएक पाऊस शायर होता\nकाळ्या ढगाची शाल ओढलेला\nएक पाऊस म्हातारा होता\nएक पाऊस… तिच्या केसात\nएक पाऊस… तिच्या मिठीत\nएक पाऊस तर फार आगाऊ\nनेहमी रेंगाळतो तिच्या गालावर\nकुणी वेडा प्रेमी, आधिच धुंदीत\nआता येतो कसला भानावर \nतिच्या मोकळ्या केसात शिरतो\nजळुन जायला… तो ओला वणवा\nम्हणजे जवळ तिला धरता येईल\nम्हणजे मिठीत त्याच्या शिरता येईल\nअन आग भडकते भिजताना\nअन वीज चमकते निघताना\nथांबवतो पाऊस तिला मग\nअन चिंब भिजवतो वर्षांनी\nती आवेगाने मिठीत शिरते\nते मोहरते…. क्षण ओघळते.. घेऊन सरींचे वादळ ते\nचाळता चाळता वही कवितांची\nकुणास ठाऊक कुठे हरवली\nवही माझी ती कवितांची\nकुणास ठाऊक का हल्ली होते\nजे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे श��ाणे करून सोडावे, सकळ जन \nफू बाई फू ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले\nडब्बा गुल ग्रॅन्ड फिनाले झी मराठी\nकॉमेडीची बुलेट ट्रेन कलर्स मराठी\nमैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर\nलोग साथ आते गये और कारवाँ बनता गया\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nकोलाज – एक काव्यनाट्यानुभव\nयेक नंबर स्टार प्रवाह\nहम्मा लाईव्ह कलर्स मराठी\nसमजा तुम्ही बहिरे झालात.....\nआंबट गोड स्टार प्रवाह\n१७६० सासूबाई कलर्स मराठी\nलक्ष्मी वर्सेस सरस्वती स्टार प्रवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/31-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-438-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2019-06-15T21:18:49Z", "digest": "sha1:SI2CF7WSFI7GIE2NHO6A5KBHMHN2A7HE", "length": 8349, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा 31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी\n31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी\nअलिबागःरायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.त्यांना आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अनंत गीते यांच्यापेक्षा 31 हजार 438 मते अधिक मिळाली आहेत.सुनील तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968 मते मिळाली तर अनंत गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळाली आहेत.त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी रात्री सुनील तटकरे यांना विजयी घोषित केले आहे.\nया निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीच्या सुमन कोळी यांना 23 हजार 196 मते मिळाली आहेत तर नोटाला 11490 मते मिळाली आहेत.राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे आणि सुनील सखाराम तटकरे या दोन अपक्ष उमेदवारांना मिळून 13 हजार 878 मते मिळाली आहेत. रायगडच्या रणांगणात एकून 16 उमेदवार उतरले होते.\nPrevious articleमिडियाला चाप लावण्यासाठी कर्नाटकात कायदा होणार \nNext articleआ.ज��ंत पाटील यांनी लगावली पत्रकाराच्या कानशीलात\nमराठवाडयात आणि कोकणात फरक काय\nउंचच उंच लाटा उसळणार\nरायगड :पाण्यासाठी दाही दिशा\nपत्रकार कल्याण निधीचे नवे कारभारी,शहरी भागाचा पगडा\n“पेड न्यूज” मध्ये महाराष्ट्र नंबर-2\nरिपोर्टिंगला गेला,लग्न जमवून आला..\nपत्रकार महेंद्र बडदे यांना पुरस्कार\nमुंबई संघानं ढापली मराठी पत्रकार परिषदेची जागा\nअशोक चव्हाण यांना दिलासा\nरायगडवरील दुबार पेरणीचे संकट टळले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nचवदार तळे क्रांतीदिनाच्या वर्धापनदिनाची तयारी\nशिवपुण्यतिथीसाठी रायगडावर जय्यत तयारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mpscguidance.blogspot.com/p/blog-page_15.html", "date_download": "2019-06-15T21:38:13Z", "digest": "sha1:IGIZFV5QN44GG3DQI5QEEVPHEBFA3U2M", "length": 8359, "nlines": 218, "source_domain": "mpscguidance.blogspot.com", "title": "MPSC Guidance Blog: ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र पुणे", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र पुणे\nराज्यसेवा , PSI-STI च्या परीक्षेसाठी मर्यादित वेळ उपलब्ध असल्यामुळे ध्येय गाठण्यासाठी पुढील काही गोष्टी आत्मसात केल्या तर निश्चित फायदा होईल .हमखास यशासाठी याच ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या क्रमवार लेखमालेचा निश्चित लाभ घ्या आणि अधिक च्या माहितीसाठी खालील क्रमांकावर थेट संपर्क साधा .\nज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे\nयांच्या संयुक्त विद्यमाने UPSC व MPSC परीक्षेचीची ओळख ,तयारी व अभ्यास विषयक मार्गदर्शन वरील विशाल भेदुरकर सर यांची मुलाखत\n१ ) UPSC मार्गदर्शन\nविद्यार्थी मित्रांसाठी काही सूचना .....\nदररोजच्या वेळापत्रकात,व्यायाम,योगासने,ध्यानधारणा, यांना आलटुन पालटुन निश्चीत करणे.\nसकारात्मक विचारांच्या साहित्याचे वाचन.\nसराव हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून बहुतेक वेळा आपण फक्त परीक्षा जवळ आल्यावर सरावाकडे लक्ष देतो ,पण हि पद्धत चुकीची आशून त्याएवजी अभ्यासाच्या सुरुवातीपासून सराव करायला हवा .\nसरावाचा अंतर्भाव दररोजच्या वेळापत्रकात करा.\nउजळ्णी अर्थात revision ला अभ्यासात न चुकता स्थान द्���ा\nत्याचे स्वतंत्र वेळापत्रक बनवा त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घ्या.\nकाही अडचण असल्यास 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा.\n(वित्त व लेखा अधिकारी)\nआपला अभिप्राय येथे नोंदवावा\nMPSC Mains 2019 Study Plan ‘एमपीएससी’ मुख्य परीक्षा : नव्या मुख्य परीक्षेची रणनीती\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर-२ CSAT मार्गदर्...\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा : राज्यव्यवस्था घटक त...\nMPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा : इतिहास घटक तयारी\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-3-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-06-15T21:06:38Z", "digest": "sha1:WHMD22KD24UZW2NAY6KZM6DIV4CZGA6C", "length": 10002, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांनो,आरोग्य सांभाळा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकारांनो,आरोग्य सांभाळा\nपुणे – पुणे जिल्हा पत्रकार संघाची आज बैठक पुण्यातील संघाच्या कार्यालयात पार पडली.बैठकीत परिषदेने केलेल्या आवाहनानुसार जिल्हयातील सर्वच तालुक्यात 3 डिसेंबर रोजी पत्रकार आरोगय तपासणी शिबिरं घेण्याचं नक्की केलं गेलं.तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात विभागीय पत्रकार कार्यशाळा घेण्याचं नक्की करण्यात आलं.त्याचबरोबर वसंत काणे यांच्या नावाने एक तसेच अन्य दोन पत्रकारांना पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय़ही घेतला गेला.पत्रकार प्रशिक्षण श्ििबराच्या निमित्तानं एक स्मरणिका प्रसिध्द करण्याचंही नक्की झालं आहे.\nस्मरणिकेची जबाबदारी श्री,सुर्वे आणि बापूसाहेब गोरे याच्यावर सोपविण्यात आली आङे.याच बैठकीत पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी परिषदेचे अधिवेशन पिंपरी-चिंचवडला घेण्याची विनंती करणारं पत्र यावेळी परिषदेकडं दिलं आहे.परिषदेच्या बैठकीत पिंपरी -चिंचवडच्या पत्रावर चर्चा करून निर्णय़ घ���ण्यात येईल अशी माहिती यावेळी एस.एम.देशमुख यांनी दिली .सदस्यांना ओळखपत्र देण्याचा तसेच पदाधिकाऱ्यांनी 10 डिसेंबरच्या आत पुणे जिल्हयाचा दौराकरून संघटन अधिक मजबूत कऱण्याचाही निर्णय़ घेण्यात आला आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शरद पाभळे होते.यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर,परिषदेचे विभागीय सचिव डी.के.वळसे पाटील,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री.सुर्वे,श्री.सुनील वाळुंज.तसेच शहराध्यक्ष राजेंद्र कापसे यांच्यासह 25 पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.\nPrevious articleरायगडावर “साराच” अंधार\nNext articleसामाजिक बहिष्काराचे प्रकार वाढले\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nटीव्हीवरील चर्चा महागात पडली..\nनिष्कर्ष : ‘फेक न्यूज’ आणि भक्त यांचा संबंध \nरायगडमध्ये 45,887 नवे मतदार\nजिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर\nविरोधात बातम्या दिल्या म्हणून साप्ताहिकाचे कार्यालय तोडले, देगलुरमध्ये मुख्याधिकार्‍याची मोगलाई\nमाथेरानची रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा डाव\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nपत्रकारांवर पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2019-06-15T21:09:31Z", "digest": "sha1:SH4BRBAQ2RJIYTEARKEF2K7K4CJS4GAK", "length": 4961, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १८० चे - पू. १७० चे - पू. १६० चे - पू. १५० चे - पू. १४० चे\nवर्षे: पू. १६६ - पू. १६५ - पू. १६४ - पू. १६३ - पू. १६२ - पू. १६१ - पू. १६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १६० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ashok-gehlot-will-be-next-cm-of-rajsthan/", "date_download": "2019-06-15T20:50:14Z", "digest": "sha1:DZ6Y72HBSKVSGWK5YA7V6POACWKGJO3A", "length": 9118, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???", "raw_content": "\nअशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री\nनवी दिल्ली | राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर अशोक गेहलोत यांची निवड होण्याची शक्यता असून याबाबत अधिकृत घोषणा चार वाजता करण्यात येणार आहे.\nअशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार होते. मध्य प्रदेशप्रमाणे जेष्ठ नेत्यालाच राजस्थानमध्ये काँग्रेस संधी देणार असल्याचे समजते.\nआज सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी स्वतंत्रपणे राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर घोषणा दिल्या आहेत.\nदरम्यान, काँग्रेसला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनीही अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.\n-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\n-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\n-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\n-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\n“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”\nनिवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले\nया कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणा��; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:38:00Z", "digest": "sha1:PUA2RHUBDUAQGNLR7FKG2TJUPZOMOW5P", "length": 11075, "nlines": 340, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँगोला - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंगोलाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) लुआंडा\n- राष्ट्रप्रमुख João Lourenço\n- पंतप्रधान फरनॅनडो डा पैडाडे डॅस डोस सँटोस\n- स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगाल पासून)\nनोव्हेंबर ११, इ.स. १९७५\n- एकूण १,२४६,७०० किमी२ (२३वा क्रमांक)\n-एकूण १५,९४१,००० (१९९वा क्रमांक)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पुर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी+१)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२४४\nअंगोला हा दक्षिण अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१९ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:34:55Z", "digest": "sha1:ZVETISCAYXCEXFMXACSYBRPL5BAICBFW", "length": 4802, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप स्टीवन चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप स्टीवन चौथा ( --, -- - जानेवारी २४, इ.स. ८१७:रोम) हा नवव्या शतकातील पोप होता.\nयाच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही.\nपोप लिओ तिसरा पोप\nजून १२, इ.स. ८१६ – जानेवारी २४, इ.स. ८१७ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इ��र विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ८१७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-jaylalita-the-first-poster-of-jayalalitha-biopic-was-displayed/", "date_download": "2019-06-15T21:38:44Z", "digest": "sha1:DFA4YSFK2GHZI6UAOIW3MRMNVL4URA3V", "length": 15768, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : शिक्षण प्रणालीतील उपक्रमशिलता मुलांचा वाढवते उत्साह\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nजयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित\nजयललितांच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित\nमुंबई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. त्यांचा जीवनप्रवा��� या बायोपिकच्या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. नुकतेच त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘द आयर्न लेडी’ या बायोपिकचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.\nकलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जयललिला यांनी राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कलाक्षेत्र ते राजकारण या प्रवासात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींवर ‘द आयर्न लेडी’ या बायोपिकद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे.\nप्रियदर्शनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर दाक्षिणात्य चित्रपट निर्माते मुरुगदास यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे.\nअनुष्काला ‘स्मिता पाटील मेमोरियल’ पुरस्कार\nदक्षिण आफ्रिकेत रंगणार यंदाचा आयपीएलचा थरार\nBlog: बायोपिक वेडे बॉलिवुड\nवर्षाच्या तीन महिन्यात बॉक्स ऑफिसवर सिनेमांचे कोटींचे कलेक्शन\nBollywood : ‘जंगली’ सिनेमाची पाच दिवसात 18 कोटींची कमाई\nजंगली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी..\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nदहा संघ, एक स्वप्न : ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर; श्रीलंकेची संथ सुरवात\nBlog: बायोपिक वेडे बॉलिवुड\nवर्षाच्या तीन महिन्यात बॉक्स ऑफिसवर सिनेमांचे कोटींचे कलेक्शन\nBollywood : ‘जंगली’ सिनेमाची पाच दिवसात 18 कोटींची कमाई\nजंगली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी..\nदक्षिण आफ्रि��ेत रंगणार यंदाचा आयपीएलचा थरार\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/generation-gap/articleshow/47182730.cms", "date_download": "2019-06-15T22:04:59Z", "digest": "sha1:MLHOYTVHWQIIATKS4TLCHRVWSPG3CVYT", "length": 19844, "nlines": 261, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prashant asnare News: आपण सगळे हिरवी झाडं! - generation gap | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nआपण सगळे हिरवी झाडं\nमधल्या पिढीची मानसिकता ही झाडांसारखी असते. जुन्या परंपरेच्या मातीला सोडता येत नाही अन् आकाशात झेपावणाऱ्या ग्लोबल पक्षांना फांद्यावरून उडवताही येत नाही. दोन पिढ्यांना जोडणारी आपण सगळे ‘हिरवी झाडं’ आहोत\nपरवा दुपारी एका मित्राचा फोन आला. म्हणाला, ‘आज रात्री टीव्हीवर माझं कविसंमेलन आहे. नक्की ऐक’मी म्हणालो, ‘जरुर ऐकेन.’त्या दिवशी ऑफिसमधून मी मुद्दामच लवकर घरी आलो. फ्रेश होऊन बाहेरच्या खोलीत आलो तर माझे वडील आणि माझा लहान मुलगा टीव्हीसमोर बसून कोणते चॅनेल चालू ठेवायचे यावर वादविवाद करत होते. रिमोटसाठी भांडत होते.मी म्हणालो, ‘काय झाले’मी म्हणालो, ‘जरुर ऐकेन.’त्या दिवशी ऑफिसमधून मी मुद्दामच लवकर घरी आलो. फ्रेश होऊन बाहेरच्या खोलीत आलो तर माझे वडील आणि माझा लहान मुलगा टीव्हीसमोर बसून कोणते चॅनेल चालू ठेवायचे यावर वादविवाद करत होते. रिमोटसाठी भांडत होते.मी म्हणालो, ‘काय झाले’ तेव्हा पाय आपटत मुलगा म्हणाला, ‘बाबा, पहा नं, आज आमच्या मुंबई इंडियन्सची आयपीएलमध्ये महत्त्वाची मॅच आहे अन् आजोबांना ती फालतू मराठी सिरियल पाहायची आहे.’मी मुलाला समजावत म्हणालो, ‘हे बघ, आजोबांची ती सिरियल फक्त अर्ध्या तासाची आहे. ती त्यांना पाहू दे अन् मग नंतर तू तुझी क्रिकेट मॅच पहा. आणि मुख्य म्हणजे सिरीयल पाहतानाही मधल्या ब्रेकमध्ये तू तुझी मॅच पाहू शकतोस. मग तर झालं.’ माझ्या या तडजोडीवर दोघांचेही समाधान झाल्याचं मला जाणवलं अन् दोघेही टीव्ही समोर ठाण मारून बसले. पण या सगळ्या गडबडीत माझ्या मित्राचं ते कविसंमेलन पार वाहून गेलं.दोन पिढ्यांमधले असे विसंवादाचे प्रसंग प्रत्येकाच्याच घरात दिसतात. हे विसंवाद कधी तात्त��विक असतात तर कधी मानसिक. चार भिंतींच्या घरात चार विचारांची माणसं राहतात. या भिंतींचे रंग बदलता येतात पण त्यात राहणारी माणसं बदलता येत नाहीत. त्यांचे विचार बदलता येत नाहीत. जुन्या पिढीचे विचार, त्यांच्या रुढी, परंपरा, त्यांचे शास्त्राचरण नव्या पिढीला मानवत नाही अन् नव्या पिढीचं आधुनिकीकरणाचं आचरण जुन्या पिढीला रुचत नाही. तसं पाहिलं तर परिस्थितीनुसार प्रत्येक पिढीची जीवनपद्धती वेगळी असते. ती काळानुसार बदलते. पण ती बदलत असते म्हणून जीवनप्रवाह थांबवता येत नाही किंवा तो आपण थांबवूही शकत नाही. नदीच्या ऐलतीराचे वाहते पाणी कळत-नकळत पैलतीराला जाते. मात्र, ते त्याच प्रवाहात असते. आपल्याही जीवनात दोन विचारांचे संक्रमण प्रवाही ठेवता येते. फक्त अभाव असतो तडजोडीच्या तयारीचा. कुठल्याही प्रकारची तडजोड ही स्वाभाविक प्रवाहाची ऊर्मी असते. हीच ऊर्मी जीवनाला गती देते. संघर्षवादी भूमिका टाळून वास्तवतेला आनंद देणारी वैचारिकता त्या तडजोडीनेच सशक्त होते. प्रगल्भ होत जाते.आपल्या एका बाजूला ‘आमच्याकाळी असं होतं’ अशी म्हणणारी पिढी असते तर दुसऱ्या बाजूला ‘हे सगळं आऊटडेटेड झालंय’ असं म्हणणारी. पण या दोन पिढ्यांच्या विसंवादात प्रश्नार्थक चिन्ह घेऊन अस्वस्थ जगत असते वर्तमानाची मधली पिढी’ तेव्हा पाय आपटत मुलगा म्हणाला, ‘बाबा, पहा नं, आज आमच्या मुंबई इंडियन्सची आयपीएलमध्ये महत्त्वाची मॅच आहे अन् आजोबांना ती फालतू मराठी सिरियल पाहायची आहे.’मी मुलाला समजावत म्हणालो, ‘हे बघ, आजोबांची ती सिरियल फक्त अर्ध्या तासाची आहे. ती त्यांना पाहू दे अन् मग नंतर तू तुझी क्रिकेट मॅच पहा. आणि मुख्य म्हणजे सिरीयल पाहतानाही मधल्या ब्रेकमध्ये तू तुझी मॅच पाहू शकतोस. मग तर झालं.’ माझ्या या तडजोडीवर दोघांचेही समाधान झाल्याचं मला जाणवलं अन् दोघेही टीव्ही समोर ठाण मारून बसले. पण या सगळ्या गडबडीत माझ्या मित्राचं ते कविसंमेलन पार वाहून गेलं.दोन पिढ्यांमधले असे विसंवादाचे प्रसंग प्रत्येकाच्याच घरात दिसतात. हे विसंवाद कधी तात्त्विक असतात तर कधी मानसिक. चार भिंतींच्या घरात चार विचारांची माणसं राहतात. या भिंतींचे रंग बदलता येतात पण त्यात राहणारी माणसं बदलता येत नाहीत. त्यांचे विचार बदलता येत नाहीत. जुन्या पिढीचे विचार, त्यांच्या रुढी, परंपरा, त्यांचे शास्त्राचरण न���्या पिढीला मानवत नाही अन् नव्या पिढीचं आधुनिकीकरणाचं आचरण जुन्या पिढीला रुचत नाही. तसं पाहिलं तर परिस्थितीनुसार प्रत्येक पिढीची जीवनपद्धती वेगळी असते. ती काळानुसार बदलते. पण ती बदलत असते म्हणून जीवनप्रवाह थांबवता येत नाही किंवा तो आपण थांबवूही शकत नाही. नदीच्या ऐलतीराचे वाहते पाणी कळत-नकळत पैलतीराला जाते. मात्र, ते त्याच प्रवाहात असते. आपल्याही जीवनात दोन विचारांचे संक्रमण प्रवाही ठेवता येते. फक्त अभाव असतो तडजोडीच्या तयारीचा. कुठल्याही प्रकारची तडजोड ही स्वाभाविक प्रवाहाची ऊर्मी असते. हीच ऊर्मी जीवनाला गती देते. संघर्षवादी भूमिका टाळून वास्तवतेला आनंद देणारी वैचारिकता त्या तडजोडीनेच सशक्त होते. प्रगल्भ होत जाते.आपल्या एका बाजूला ‘आमच्याकाळी असं होतं’ अशी म्हणणारी पिढी असते तर दुसऱ्या बाजूला ‘हे सगळं आऊटडेटेड झालंय’ असं म्हणणारी. पण या दोन पिढ्यांच्या विसंवादात प्रश्नार्थक चिन्ह घेऊन अस्वस्थ जगत असते वर्तमानाची मधली पिढी तिला कळतंच नाही, या दोन पिढ्याचं बोट धरून तोल सावरत चालावं तरी कसं तिला कळतंच नाही, या दोन पिढ्याचं बोट धरून तोल सावरत चालावं तरी कसं पुढे जाव तरी कसं\nअडगळीच्या खोलीत माळ्यावरमला एक रिकामी चौकट सापडतेलाकडी, कोरीव नक्षीकाम केलेली बहुधा ती वडिलांची असावी.त्या चौकटीत मावेल असं एक चित्रमी मुलाला काढायला सांगतोउत्साहानं मुलगा लगेच काढतोहीपण चुकूनत्यानं काढलेलं चित्र मोठं होतंअन् चौकट किंचित लहानआता मी विचार करतोयकी मुलाच्या चित्रासाठीवडिलांची ती चौकट तोडून मोठी करूकी वडिलांच्या चौकटीसाठी मुलाचं काढलेलं ते सुरेख चित्रफाडून लहान करू थोडक्यात मधल्या पिढीची मानसिकता ही झाडांसारखी असते. जुन्या परंपरेच्या मातीला सोडता येत नाही अन् आकाशात झेपावणाऱ्या ग्लोबल पक्षांना फांद्यावरून उडवताही येत नाही. दोन पिढ्यांना जोडणारी आपण सगळे ‘हिरवी झाडं’ आहोत\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nप्रशांत असनारे या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमाझं अध्यात्म पासून आणखी\nक्षण घेण्याचे आणि देण्याचे\nओम भवती भिक्षां देही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआपण सगळे हिरवी झाडं\n... अन् भुर्र उडून जा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-june-11-2019-day-17-abhijeet-bichukale-says-he-is-the-best/articleshow/69750309.cms", "date_download": "2019-06-15T21:57:01Z", "digest": "sha1:LZF3FKSNNTTP4OBFLL5F7G3HWG732MCY", "length": 12303, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बिग बॉस मराठी २: Bigg Boss Marathi 2 : बिचुकले म्हणतात, 'आय अॅम द बेस्ट! ' - Bigg Boss Marathi 2 June 11 2019 Day 17 Abhijeet Bichukale Says He Is The Best | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nबिचुकले म्हणतात, 'आय अॅम द बेस्ट\nबिग बॉसचा दुसरा सीझन सुरू झाल्यापासून एका नावाची सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे अभिजीत बिचुकले. ही व्यक्ती घरात कधी काय करेल, काय बोलेल याचा नेम नाही. अलीकडेच त्यांनी घरातली इतर सदस्यांसमोर आय अॅम द बेस्ट म्हणत स्वत: ला बेस्ट असल्याचं जाहीर केलंय.\nबिचुकले म्हणतात, 'आय अॅम द बेस्ट\nबिग बॉसचा दुसरा सीझन सुरू झाल्यापासून एका नावाची सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे अभिजीत बिचुकले. ही व्यक्ती घरात कधी काय करेल, काय बोलेल याचा नेम नाही. अलीकडेच त्यांनी घरातली इतर सदस्यांसमोर आय अॅम द बेस्ट म्हणत स्वत: ला सर्वोत्कृष्ट असल्याचं जाहीर केलंय.\nबिग बॉसच्या घरातील सदस्य डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारताना वूटवरील 'अनसीन अनदेखा' व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. या गप्पांदरम्यान बिचुकले घरातील इतर सदस्यांना एका चित्रपटाविषयी सांगत होते. परंतु, चित्रपटाचे नाव मात्र त्यांना काही केल्या आठवेना...पण हार मानतील ते बिचुकले कसले....ते चित्रपटाची स्टोरी सांगू लागतात. 'स्टोरी नको, पिक्चरचे नाव सांगा' असं त्यावर रूपाली त्यांना म्हणते. 'पिक्चरचं नावच तर आठवत नाहीए ना' असं बिचुकले म्हणत असताना त्यांना अचानक नाव आठवते....आणि आनंदाने टाळ्या वाजवत ते स्वत: ला 'द बेस्ट' घोषित करतात.\nस्वत: च्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बिचुकलेंना पाहून घरातील इतर मंडळींना हसू आवरणे मात्र कठीण होते. त्यानंतर ते चित्रपटातील डायलॉगही म्हणून दाखवतात. इतकंच काय, ते स्वत:ला अमरिश पुरीही म्हणतात. त्यांच्यासोबत बसलेले इतर सदस्य मात्र याची पुरेपूर मजा घेताना दिसतात.\nवाचा: मराठी 'बिग बॉस'विषयी सर्वकाही\nइतर बातम्या:बिग बॉस मराठी २|बिग बॉस|अभिजीत बिचुकले|Bigg Boss Marathi 2|Abhijeet Bichukale\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमराठी बिग बॉस या सुपरहिट\nमला बाहेर काढा; नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार रहा: शिवानी\nबिग बॉसच्या घरातून मैथिली जावकर आऊट\nबिग बॉसच्या घरात शिव-वीणामध्ये 'आखो की गुस्ताखियां'\nशिवानीच्या रागावर तिचा बॉयफ्रेंड काय म्हणतो\n...म्हणून रूपाली परागवर चिडली\nमराठी बिग बॉस पासून आणखी\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nकॅप्टनपदासाठी दिगंबर-वैशालीमध्ये रंगणार टास्क\nशिवानी मागणार बिग बॉसची माफी\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबिचुकले म्हणतात, 'आय अॅम द बेस्ट\nबिग बॉसच्या घरात शिव आणि नेहामध्ये जुंपली......\n'बिग बॉस'मध्ये टिकायचं तर ग्रुप हवा: शिवानी...\nबिग बॉसच्या घरात रंगणार 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहिक कार...\nबिग बॉसच्या घरात भरला योगप्रशिक्षण वर्ग...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%97%E0%A5%82_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T20:43:34Z", "digest": "sha1:XJAPXIBO62EL2SPEEOGEMRWR7MKR4IZQ", "length": 4126, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दैगू स्टेडियम - विकिपीडिया", "raw_content": "\nदैगू स्टेडियम (कोरियन: 대구스타디움) हे दक्षिण कोरिया देशाच्या दैगू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६५,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.\n२००२ फिफा विश्वचषक मैदाने\nदक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१६ रोजी ०१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:03:08Z", "digest": "sha1:JZXWHWKBOZXGX26DJTXVOGODXF6IHMLB", "length": 3503, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकल क्रॉन-देह्लीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमायकल क्रॉन-देह्लीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मायकल क्रॉन-देह्ली या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयुएफा यूरो २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट ब ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ संघ/गट ब ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ सां���्यिकी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-06-15T21:07:12Z", "digest": "sha1:WKINLRJTFH7RW5CKDUVSAJDCT6YR6PXD", "length": 29085, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nकाँग्रेस (14) Apply काँग्रेस filter\nबाजार समिती (11) Apply बाजार समिती filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (10) Apply सोलापूर filter\nनिवडणूक (9) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (9) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nआरक्षण (8) Apply आरक्षण filter\nनगरसेवक (8) Apply नगरसेवक filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nशरद पवार (8) Apply शरद पवार filter\nअजित पवार (7) Apply अजित पवार filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nपत्रकार (7) Apply पत्रकार filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nपंचायत समिती (5) Apply पंचायत समिती filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nसुप्रिया सुळे (5) Apply सुप्रिया सुळे filter\nसुभाष देशमुख (5) Apply सुभाष देशमुख filter\nगुजरातच्या दूध संघाला पायघड्या\nमुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...\natal bihari vajpayee : अटलजींचे इंदापूर येण्याचे राहून गेले....\nवालचंदनगर - इंदापूरचे तत्कालीन नगराध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व वालचंदनगर चे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अतुल तेरखेडकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना इंदापूर मध्ये कार्यक्रमासाठी आणण्यासाठी पुण्यामध्ये १९९२ अटलजीची यांची भेट ���ेतली होती. गारटकर व...\nजागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड मध्ये आदिवासी बांधवांची भव्य रॅली\nमुरबाड (ठाणे) : उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो, आला रे आला आदिवासी आला. आदिवासी बचाव जंगल बचाव अशा घोषणा देत ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे चार ते पाच हजार आदिवासींनी मुरबाड दणाणून सोडले. निमित्त होते जागतिक आदिवासी दिनाचे. तालुक्याच्या सह्याद्री पर्वताच्या कान्या कोपऱ्यातून ते पाटगावच्या...\nआरक्षणासह शिवसृष्टीच्या मागणीसाठी मराठा समाजाचा गुरुवारी ठिय्या\nयेवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...\nकोर्टात जाताना भुजबळांची तब्येत बिघडली, जसलोकमध्ये दाखल\nमुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे कोर्टात सुनावणीसाठी जात असताना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखत असल्याची माहिती मिळते. डॉक्टर मेहता हे छगन भुजबळ यांच्यावर उपचार करत आहेत. भुजबळ यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे....\nमराठा आरक्षणासाठी कोंडीला चक्काजाम; गुन्हे मागे घेण्यासाठी नेत्यांचे पोलिसांना निवेदन\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उत्तर सोलापूर तालुक्‍याच्यावतीने आज सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडील येथे रास्तारोको करून चक्काजाम करण्यात आला. महामार्गावर ठिय्या मारत आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ बंद पडली. कोंडी येथे सकाळी अकरा वाजता...\nआरक्षणावरुन रितेशला आठवले विलासरावांचे भाषण\nमुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अवघा महाराष्ट्र सध्या पेटला आहे. मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना घाम सोडला. सध्या आरक्षण जातीच्या आधारावर दिले जाते. ज्यांची जात उच्च आहे पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे असे कुटुंब मात्र मदतीपासून दूर राहतात. त्यामुळे गरज...\nसटाण्यात शहर बंदच्या आवाहनास सर्व व्यापारी वर्गाचा प्रतिसाद\nसटाणा : राज्यातील मराठा समाजाला शासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज मंगळवारी (ता. २४) बागलाण तालुका सकल मराठा समाजातर्फे विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडून राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,...\nप्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात थिरकले सेलिब्रिटी; साक्षी धोनीचे खास नृत्य\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह...\nसोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब माळशिकारे\nसोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब धनंजय माळशिकारे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक माळशिकारे गोठा या छोट्याशा धनगरवाड्यात जल्लोष करण्यात आला. या निवडीने गट क्रमांक 4 ला व धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात...\n'उत्तर सोलापूर'ची राष्ट्रवादी नाराज\nसोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड आज झाली. त्यामध्ये दोन्ही पदे काँग्रेसकडे गेली. निवडणुकीच्या सुरवातीच्या काळात जितेंद्र साठे यांना पद देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे न झाल्याने उत्तर सोलापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या...\nदूध आंदोलनाचे पावसाळी अधिवेशनात पडसाद\nनागपूर - दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर पडले. यामुळे विधीमंडळायच्या दोनी सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. दूधाला वाढीव दर मिळावा यासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरवात केली. तसेच याप्रश्नी राज्य सरकारकडून अद्याप...\nमाजी सभापती सुशांत देवकर यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'\nविटा : माझ्या आजवरच्या कारकिर्दीत राजकारणापेक्षा मी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मला माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे शिवसेनेत काम करता ये�� नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे असे सांगत विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर यांनी आज पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला...\nकोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठास चालना - महादेव जानकर\nरत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...\nसांगलीत आघाडीसाठी खल-बैठकांचे सत्र कायम\nसांगली - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत खल आणि स्वतंत्र बैठकांचे सत्र आजही सुरुच राहिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: दोन दिवस सांगलीत तळ ठोकून आहे. त्यांनी वैयक्तिकरित्या भेटी घेऊन पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवारांशी चर्चा केली. तसेच काँग्रेसचे आमदार विश्‍...\nसिध्देश्वर निंबोडी येथे सुप्रिया सुळे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद\nशिर्सुफळ - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी संवाद साधला व मतदार संघातील अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने पहिली कन्या असलेल्या मातांना धनादेश देवुन सत्कार करण्यात आला. तसेच भारत फोर्ज कंपनीच्या...\nनागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे 'संविधान वचाव, देश बचाव' आंदोलन\nअकोला - या देशातील महिला व मुली असुरक्षित आहेत. मनुस्मृतीचे राज्य पुन्हा या देशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांचे स्वातंत्र्य हिरवले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फाैजीया...\nपरभणीत शेतकरी रस्त्यावर, 11 ठिकाणी आंदोलन\nपरभणी - पोखर्णी ता.परभणी येथे राज्य रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. परभणी - गत हंगामातील शेतकऱ्यांना पिक देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 6) शेतकऱ्यांनी जिल्हाभरात 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करु आपला संताप व्यक्त केला. रिलायन्स पिक विमा कंपनीवर गुन्हा नोंदवा, वं���ित शेतकऱ्यांना...\nक्रांती ज्योती परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन\nमोहोळ - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे माजी मंत्री व पदाधिकारी येत्या 14 जुलै ला मोहोळ येथे क्रांती ज्योती परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय...\nगाळ्यासाठी ई लिलावावर महापालिका आयुक्त ठाम; व्यापाऱ्यांची सोलापूर बंदची हाक\nसोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T21:06:58Z", "digest": "sha1:XECC3SWEV5G7YIDDUKGA5PHSTIN7TTXP", "length": 28634, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (31) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (19) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (2) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nमासेमारी (10) Apply मासेमारी filter\nलोकसभा (9) Apply लोकसभा filter\nपत्रकार (8) Apply पत्रकार filter\nमत्स्य (8) Apply मत्स्य filter\nविनायक राऊत (8) Apply विनायक राऊत filter\nकिनारपट्टी (7) Apply किनारपट्टी filter\nनारायण राणे (7) Apply नारायण राणे filter\nनिवडणूक (7) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (7) Apply मुख्यमंत्री filter\nनगरसेवक (6) Apply नगरसेवक filter\nअजित पवार (5) Apply अजित पवार filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nनीतेश राणे (4) Apply नीतेश राणे filter\nपर्यटन (4) Apply पर्यटन filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nसमुद्र (4) Apply समुद्र filter\nसिंधुदुर्ग (4) Apply सिंधुदुर्ग filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nजिल्हा परिषद (3) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रदर्शन (3) Apply प्रदर्शन filter\nप्रमोद जठार (3) Apply प्रमोद जठार filter\nप्रशासन (3) Apply प्रशासन filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nरत्नागिरी (3) Apply रत्नागिरी filter\nपारंपरिक मच्छीमारांच्या गुजरानीचा यक्षप्रश्‍न\nयंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...\nपुणे : आव्वाज कुणाचा\nमाझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...\nस्वाभिमानतर्फे उद्या मच्छिमारांचा एल्गार मेळावा\nमालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...\nट्रॉलर्स मालक संघटनेच्या अध्यक्षपदाचा तोडणकर यांचा राजीनामा\nमालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का अशी भावना निर्माण झाल्यानेच...\nकोल्हापूर शहर झाले शिवमय...\nकोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...\nloksabha 2019 : कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणणार - ठाकरे\nकणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...\nloksabha 2019 : घाटाखालीच लक्ष केंद्रित\nपिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची पर्यायाने लक्षवेधक ठरली आहे. मावळसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यादृष्टीने प्रचारासाठी केवळ नऊच दिवस राहिले आहेत. मात्र शहरात अजूनही या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा जोर...\nloksabha 2019 : एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार - नारायण राणे\nमालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे....\nloksabha 2019 : मच्छीमारांचा बहिष्कार ही विरोधकांची खेळी\nमालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न...\nसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील मच्छीमारांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार\nमालवण - कोकण किनारपट्टी भागात सुरू असलेल्या एलईडी, पर्ससीननेटच्या विध्वंसकारी मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. असा आरोप करत सिंधुदुर्ग - र���्नागिरी - रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. दांडी येथील झालझुल...\nloksabha 2019 : ही लढाई कोकण विरुद्ध शिवसेना\nरत्नागिरी - ही लढाई राणे विरुद्ध शिवसेना नाही, तर कोकण विरुद्ध शिवसेना अशी आहे. शिवसेनेच्या रुपाने कोकणाला लागलेला शाप निलेश राणेंच्या विजयाने पुसून जाणार आहे, असा विश्‍वास स्वाभिमानचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सध्या शिवसेनेला उठता बसता राणेच दिसत आहेत. त्यामुळे ते विरोधक नाही म्हणत...\nloksabha 2019 : मालवण भाजपचा तुर्तास बहिष्कार\nमालवण - रत्नागिरी येथे उद्या (ता.30) युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तालुका भाजपला निमंत्रण दिले आहे; मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास न जाता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तालुक्‍यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतला...\nदोन्‍ही गटांच्‍या मच्छीमारांना भडकावण्याचा प्रयत्न\nमालवण - पारंपरिक मच्छीमारांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. ती संधी साधत गेल्या पाच वर्षांत पर्ससीननेटच्या मासेमारीवर बंदी आणली. ‘एलईडी’च्या मासेमारीवरही कडक कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर राणेंकडून पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमार यांना भडकावून...\nखासदार राऊत अनधिकृत मच्छिमारीचे दलाल - राणे\nकणकवली - पारंपरिक मच्छीमार आमचे दैवत आहे असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे, जर ते दैवत असतील तर गरीब मच्छीमारांचे प्रश्न गेल्या पाच वर्षात लोकसभेच्या सभागृहात का सुटले नाहीत. एलईडी फिसिंग का बंद झाली नाही, पर्ससीनच्या मंडळींना घेऊन दिल्लीदरबारी जाता याचा अर्थ तुम्ही ही अनधिकृत...\nमालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी...\nloksabha 2019 : शिरूरला हायटेक प्रचार\nमंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उ��ेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत कौशल्याने वापर सुरू केला आहे...\n३० वर्षे खासदारकी मिळूनही विकासाकडे दुर्लक्ष\nहर्णै - लोकसभा निवडणूक ही लढाई निष्क्रियते विरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. निष्क्रिय ३० वर्षाचा कारभार व विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेवून या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...\nझुंडीने आलात तरी पुरून उरेन - संतोष नानचे\nदोडामार्ग - अल्पमतात असतानाही मी केलेली विकासकामे त्यांच्या डोळ्यात खुपतात. त्यामुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत. मी खासदार नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे झुंडीने जरी आलात तरी सर्वांना पुरून उरेन, असे प्रत्युत्तर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिले....\nसचिन येण्यापूर्वीच पावसाची बॅटिंग\nनागपूर - क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येणार व त्याची एक झलक पाहायला मिळणार, या उत्सुकतेपोटी यशवंत स्टेडियमवर २० हजारांवर चाहत्यांनी गर्दी केली होती. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप सुरू झाला असताना अचानक विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. आयोजकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97", "date_download": "2019-06-15T21:40:28Z", "digest": "sha1:CCE76MC3U3R77CYYVGPHMZD343NLLVGR", "length": 4189, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नायजेल लाँग - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म फेब्रुवारी ११, इ.स. १९६९\nनायजेल लाँग (फेब्रुवारी ११, इ.स. १९६९:ॲशफोर्ड, केंट, इंग्लंड - ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/69794149.cms", "date_download": "2019-06-15T21:46:52Z", "digest": "sha1:N4HZE7XIACLHTNXZDQSMY4KJ6IPUKODN", "length": 15055, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: संगणक कंपनीला लाखोंचा गंडा, दोघांना पोलिस कोठडी - computer company looted millions, both police custody | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\nसंगणक कंपनीला लाखोंचा गंडा, दोघांना पोलिस कोठडी\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nसंगणकाच्या कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घतल्याप्रकरणात पवनकुमार सोनी उर्फ विकास सिंग रामलुलक सोनी व कृष्ण गोपाल गुलाबचंद शर्मा या दोन परप्रांतीय आरोपींना शुक्रवारी (१४ जून) अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींना सोमवारपर्यंत (१७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी दिले.\nया प्रकरणात यापूर्वी आरोपी आकाश डाके याला नऊ जून रोजी अटक करण्यात आली होती, तर न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. आरोपींकडून डेल कंपनीचे दोन लॅपटॉप, १६५ जुने मदरबोर्डे, प्रिंटर मशीन व एक कार असा सुमारे आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. माधव निवृत्ती काळे (५२, रा. शिवाजीनगर, पुणे) हे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. डेल कंपनीच्या संगणकाचे स्पेअर पार्ट विकण्यासाठी काळे यांच्या कंपनीची एक शाखा सिडको कॅनॉट प्लेसमध्ये आहे. या शाखेतून मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यांचे कामकाज चालते. २१ जानेवारी २०१९ पासून आकाश डाके हा कंपनीत कामाला लागला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कामांचा डाके याच्याशी कंपनीने करारनामा केला. त्यानुसार आकाशने संगणक दुरुस्तीचे काम स्वीकारले होते. हे काम तो कंपनीच्या शाखेतून करायचा. मात्र, डाके याने वापरलेल्या संगणकाचे पार्ट वेळेत परत पाठवले नाही. त्यामुळे कंपनीचे नागपूर येथील मॅनेजर राजू उगले यांनी डाकेला संगणकाचे पार्टस परत करण्यास सांगितले. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लेखा परीक्षणासाठी विभागीय समन्वयक नितीन पवार यांना औरंगाबादला पाठविण्यात आले. लेखा परीक्षणादरम्यान पवार यांनी कॉल लॉग केलेल्या तक्रारदारांची भेट घेण्याचा प्रयत्न असता, तक्रारी बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे डाके याची चौकशी केली असता त्याने पवनकुमार सोनी उर्फ विकास सिंग रामलुलक सोनी (२७, रा. ता. ग्यानपूर, उत्तर प्रदेश) व कृष्ण गोपाल गुलाबचंद शर्मा (२८, रा. राजस्थान) या आरोपींशी संगनमत करून निकामी पार्टवर बनावट क्रमांक टाकून ३४३ पार्टस परस्पर विकून कंपनीला गंडा घातल्याचे कबूल केले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणातील आरोपी सॅम करण हा अजूनही फरार आहे.\n\\B४८ लाखांचे मदर बोर्ड जप्त करणे बाकी\n\\Bप्रकरणात दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या पसार साथीदाराला अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींकडून ४८ लाखांचे नवीन मदर बोर्ड हस्तगत करावयाचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपा���ी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nमंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले इच्छुकांचे डोळे\nशिवसेना-भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी: राजू शेट्टी\nजुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसंगणक कंपनीला लाखोंचा गंडा, दोघांना पोलिस कोठडी...\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त...\nवाईट नजरेने पाहतो म्हणून खून; कोर्टाने जामीन फेटाळला...\nरस्त्यांची यादी आता २२५ कोटींची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/navinchandra-bandivadekar-loksabha-election/", "date_download": "2019-06-15T20:51:44Z", "digest": "sha1:ZAUZZ4YGZXUR6YUXDRTFQM4AVYVH3IPQ", "length": 9704, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?\"; या उमेदवारीवरुन मोठा वाद", "raw_content": "\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\nमुंबई | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकरांना विरोध होताना दिसतोय. सोशल मीडियात यासंदर्भात पोस्ट पहायला मिळत आहेत.\nनालासोपाऱ्यात सनातनच्या वैभव राऊतच्या घरी शस्त्रास्त्रं सापडली होती. या वैभव राऊतच्या समर्थनार्थ बांदिवडेकर उभे राहिले होते.\nसनातनच्या साधकाच्या घातक कारवायांचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय.\nदरम्यान, काँग्रेसचे नेते तसेच पदाधिकारीसुद्धा बांदिवडेकर यांच्या उमेदव���रीवर संतप्त असल्याचं कळतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ही बाब निदर्शनास आणून हा उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं कळतंय.\n–“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\n–भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\n–भाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\n–भाजपचं कमळ हाती घेणार का काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात…\n–राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्डिलेंची गोची केलीय का\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/art-and-culture/articlelist/45736611.cms", "date_download": "2019-06-15T21:52:40Z", "digest": "sha1:5KO5J3PMY3MBTYBAUMWXNQE5YT4K5Z67", "length": 9452, "nlines": 184, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमुंबईतील सुप्रसिद्ध समकालीन चित्रकार डग्लस जॉन यांच्या अलीकडच्या कलाकृतींचे 'इनर डिवाईनीटी' हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऑडिटोरीयममध्ये मंगळवार २१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.\nनिखळ सौंदर्याचे ‘आर्किओग्राफ्स’Updated: Nov 18, 2017, 12.00AM IST\nआकाशाला कवेत घेणारे ‘एन्ड्यूअर’Updated: Sep 16, 2017, 12.39AM IST\nइंटिग्रेशन’ आणि ‘ट्रॅव्हल डायरीज’Updated: Jun 24, 2017, 02.41AM IST\nडहाणूकर स्मृती प्रदर्शन; साळवी यांचे चित्रUpdated: Apr 22, 2017, 01.26AM IST\nसामान्य जीवनातील उत्फुल्लताUpdated: Apr 8, 2017, 03.34AM IST\nपारदर्शक रंग प्रतलांचे विस्मयकारक विभ्रमUpdated: Mar 18, 2017, 05.40AM IST\nग्रामीण निसर्गाचे सौंदर्यठसेUpdated: Jan 7, 2017, 09.19AM IST\n‘ट्रान्झिशन’ स्वत:शी केलेले हितगुजUpdated: Dec 24, 2016, 12.21AM IST\n'सोल इन स्टोन': महाराष्ट्रातील कला संस्कृतीचे वैभ...Updated: Nov 19, 2016, 02.39AM IST\nनिसर्गाशी नाते सांगणाऱ्या कलाकृतीUpdated: Sep 24, 2016, 04.00AM IST\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमनमोहन कभी रिटायर नही होते\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nद��वसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2146", "date_download": "2019-06-15T22:01:41Z", "digest": "sha1:FNX7AVUDYLPZ3JJR2J7N4W6553FGFGPN", "length": 12723, "nlines": 67, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शैक्षणिक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nमुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना स्वत:मधील गुणदोषांची ओळख होण्यास हवी. त्यांना काय चांगल्या प्रकारे जमते, आवडते ते त्यांचे त्यांना कळण्यास हवे; नाहीतर योग्य त्या वयात, योग्य तो निर्णय घेता न आल्यामुळे, पुढे त्यांची प्रगती होत नाही. तेव्हा ती निर्णयक्षमता योग्य त्या वयातच येणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे. ते पुन्हा आत्मविश्वासातून निर्माण होतात.\nविचार करणे ही गोष्ट सध्या टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमुळे थांबली आहे किंवा चुकीच्या दिशेने जात आहे. विचार जीवनाला योग्य दिशा देतो. एक चांगला विचार मनुष्याचे आयुष्य बदलू शकतो.\nशैलेश दिनकर पाटील 20/03/2019\nमी कल्याणला राहत होतो तेव्हा शहापूर तालुक्याच्या आदिवासी भागांत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किंवा त्यांना लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू वाटप उपक्रम घ्यायचो. महेंद्र धीमतेसर यांचे मार्गदर्शन असायचे. मी नोकरीनिमित्ताने पालघर जिल्ह्यात शिफ्ट पाच-सहा महिन्यांपूर्वी झालो आहे. तेथील शाळांची परिस्थिती जाणून घ्यायची होती. महेंद्र धीमतेसरांच्या मदतीने केंद्रप्रमुख नवनाथ जाधवसरांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यांच्याशी संपर्क करून पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस 5 जानेवारीला (2019) झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त पाड्यावर���ल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही मदत करावी अशी इच्छा होती. माझे मित्र शंकर दिवटे यांची पुतणी भाग्यश्री हिचाही वाढदिवस साजरा करायचा होता. आमचे नियोजन ठरले.\nप्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक\nभावनिक विकास हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया होय. तो विकास शाळेतील नियोजनबद्ध उपक्रमांच्या माध्यमातून होत असतो. त्या प्रकियेतील शिक्षकाच्या भूमिकेला अनन्साधारण महत्त्व असते. विद्यार्थ्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांना पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील.\n१. विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी निरीक्षण, अनुकरण पद्धतीने शिकण्याची सवय असते. तेव्हा शिक्षकांनी स्वत: त्यांच्यापुढील रोल मॉडेल बनावे. सर्व तऱ्हेची मूल्ये म्हणजे संयम, वडिलधाऱ्यांबद्दल आदर, वरिष्ठांचा शब्द मानणे, धडाडी, आत्मविश्वास, चारित्र्यसंपन्नता, नियमांचे पालन, नीटनेटकेपणा, समानता वगैरे पाळावीत.\n२. सर्व विद्यार्थी शिक्षकांपेक्षा लहान असतात. तरीही शिक्षकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य आदर केला पाहिजे. गरीब-श्रीमंत, हुशार-कमी हुशार, सुंदर-कुरूप, सुदृढ-अशक्त, उत्साही-निरुत्साही यांसारख्या गुणवैशिष्ट्यांनुसार विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. सर्वांना समानतेची वागणूक द्यावी.\n३. प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकासाठी ‘एक स्वतंत्र पुस्तक’ असते. ते शिक्षकांना व्यवस्थित वाचता व समजून घेता आले पाहिजे. क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी व बुद्धीची कुवत यांसारख्या गोष्टीतील फरक जाणून त्यानुसार त्यांना वागवावे.\n४. शिक्षकांच्या आचार-विचारात समन्वय हवा. स्वतः उशिरा येणाऱ्या शिक्षकाने ‘लेट कमर’ विद्यार्थ्यास शिक्षा केल्यास ती त्याला त्रासदायक वाटू शकते.\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जिल्हा परिषदेची अशी एक शिक्षिका आहे जी तेथील माडिया गोंडांच्या गरीब मुलांना जीव तोडून शिकवते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने बाळंत व्हायच्या फक्त तीन दिवस आधी सुट्टी घेतली आणि विशेष म्हणजे पुन्हा एकाच महिन्यात कामावर रुजूसुद्धा झाली उज्ज्वला बोगामी असे त्या हरहुन्नरी शिक्षिकेचे नाव आहे.\nशिक्षक नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी त्या भागात शिकवण्यास जाण्याला तयार नसतात. त्यामुळे दोन-तीन दशके तेथे शिक्षकच मिळत नव्हते. प्रकाश आमटे यांनी दाखवलेल्या धाडसानंतर या भागातली काही मुले शिकू लागली. या प्रयत्नांतून शिकून बाहेर पडलेल्या काही मुलांनी त्यांच्या भागात शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांतून मुलांना शिकवण्याला सुरुवात केली. उज्ज्वला बोगामी या त्या पहिल्या फळीतील महिला शिक्षकांपैकी एक.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/escorts-farmtrac-45-classic/mr", "date_download": "2019-06-15T20:51:12Z", "digest": "sha1:I47G6VIRAIORJ66XGNKLWA6OQQ7YDCE5", "length": 10638, "nlines": 269, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Escorts Farmtrac 45 Classic Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nEscorts Farmtrac 45 Classic ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/asus/", "date_download": "2019-06-15T21:06:13Z", "digest": "sha1:V4K4V4UG5LKNNK4E2CNL7VPUVPOBZPN6", "length": 18203, "nlines": 149, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Asus – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Asus | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nमराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: राज्यगृहमंत्री\nअखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू\nलोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची वर्णी\nपक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती\nठाणे येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई साठी एक जागा निश्चित, अविनाश महातेकर उद्या घेणार शपथ\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एक���ा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: 5 प्रसंग जेव्हा दोन्ही संघातील मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\n या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी काम��िरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nAsus ने लॉन्च केला दोन स्क्रीन असणारा लॅपटॉप; पहा काय आहेत फिचर्स\nAsus ने 'आसूस झेनबुक प्रो ड्युओ' लॅपटॉपची निर्मिती केली असून हा जगातील पहिला दोन स्क्रिन असणारा लॅपटॉप आहे. 'कंप्यूटेक्ट 2019' या परिषेदत हा लॅपटॉप सादर करण्यात आला.\nदमदार फिचर्ससह लाँच झाला Asus ZenFone 6, काय आहे ह्याची किंमत\nआसूस कंपनीने आपला नवा स्मार्टफोन आसूस झेनफोन 6(Asus ZenFone 6) हा स्मार्टफोन लाँच केला\nAsus Zenfone 6 लवकरच लॉन्च होणार, ग्राहकांना मिळणार दमदार फिचर्स\nAsus कंपनी लवकरच आपले नवे मॉडेल असणारा Asus Zenfone 6 येत्या 16 मे रोजी लॉन्च करणार आहे.\nASUS कंपनीने भारतात लॉन्च केले जगातील सर्वात लहान Laptop जाणून घ्या किंमत आणि खासियत\nअसूस (ASUS) या कंपनीने त्यांचे नवीन लॅपटॉप मॉडेल नुकतेच भारतात लॉन्च केले आहे. तर Zenbook असे या मॉडेलचे नाव असून 13, 14 आणि 15 इंच असणाऱ्या या लॅपटॉपचे मॉडेल गेल्या वर्षी तैवान (Taiwan) येथे लॉन्च करण्यात आले होते.\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:36:57Z", "digest": "sha1:5KRDKCSWARPQZO7SWFACZI6ILAQT7K5J", "length": 5420, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युफोरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयुफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बँड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच (२००६ साली) त्यांनी 'मेहफूज' नावाचा आल्बम प्रसिद्ध केला.\nबेन्नी , की बोर्ड\nपलाश सेन व्यवसायाने डॉक्टर आहे.\nपलाश सेनने मेघना गुलजारचा चित्रपट 'फिलहाल' मध्ये नायकाची भूमिका केली आहे. ह्या चित्रपटात सुश्मिता सेन ही त्यांची नायिका होती.\nशूटआउट ऍट लोखंडवाला (Shootout at Lokhandwala) या चित्रपटाचे संगीत युफोरिया, भारतातील इतर प्रसिद्ध बँड स्ट्रिंग्ज्‌ (Strings), इंडियन ओशन (Indian Ocean) यांच्या सोबत देणार आहेत.\nयुफोरियाचा तिसरा आल्बम (मंत्रा), भारतातील पहिला 'सिंगल आल्बम' होता. (Need reference/citation to back this up.)\nEuphoria - इंग्लिश विकिपीडियावर युफोरिया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:45:00Z", "digest": "sha1:KCH55QLZZH23VPNOKYU3DHTX34LMQ23Y", "length": 14828, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योगिराज पैठणकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(योगिराज महाराज पैठणकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nमूळ नाव योगिराज वेणीमाधव गोसावी,पैठणकर\nवडील वेणीमाधव ऊर्फ सरदार महाराज\nविशेष माहिती एकनाथी भागवत, नाथ चरित्र\nश्री योगिराज महाराज पैठणकर ( Yogiraj Maharaj Paithankar ) हे महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार असून संत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज [१]आहेत. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले. नाथ साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास असून भारतातील अनेक राज्यांत कीर्तन, प्रवचन, व्याख्यानादींच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या शांती व समता या तत्त्वांचा प्रसार-प्रचार करीत आहेत.\nसमाजसेवेसाठी त्यानी \"शांतिब्रह्म श्रीएकनाथम���ाराज मिशन\" ची स्थापना केली[२] असून समाजातील गरजूंना मदत व्हावी यासाठी ते कार्यरत आहेत. याशिवाय सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त्य आळंदी येथे नुकतीच त्यांचेद्वारा \"Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा\" या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून याद्वारे सर्व संतांचे सर्व वाङ्मय अभ्यासण्याची सोय झाली आहे . संत एकनाथमहाराजांचे तत्वज्ञान फक्त सांगण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी त्याचे आचारणही व्हावे या उद्देशाने श्री एकनाथषष्ठी दिनी \"वारकरी-वैष्णव पूजनास\" सुरुवात केली आहे. [२]\n^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11467240.cms मटा संकेतस्थळ दि. १९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी भाप्रवे १३.३६ वाजता जसे तपासले\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाच��र्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१९ रोजी १४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1454", "date_download": "2019-06-15T22:00:41Z", "digest": "sha1:AHSHLCDWA4BPP7NRHKRLSR4HFLN2WSXH", "length": 23835, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रयोगशील शिक्षक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nमुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना स्वत:मधील गुणदोषांची ओळख होण्यास हवी. त्यांना काय चांगल्या प्रकारे जमते, आवडते ते त्यांचे त्यांना कळण्यास हवे; नाहीतर योग्य त्या वयात, योग्य तो निर्णय घेता न आल्यामुळे, पुढे त्यांची प्रगती होत नाही. तेव्हा ती निर्णयक्षमता योग्य त्या वयातच येणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे. ते पुन्हा आत्मविश्वासातून निर्माण होतात.\nविचार करणे ही गोष्ट सध्या टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमुळे थांबली आहे किंवा चुकीच्या दिशेने जात आहे. विचार जीवनाला योग्य दिशा देतो. एक चांगला विचार मनुष्याचे आयुष्य बदलू शकतो.\nक्षण कृतज्ञतेचा, अविनाश बर्वे सरांच्या पंच्याहत्तरीचा...\nअविनाश दामोदर बर्वे हे ठाण्याच्या मो ह विद्यालयातील उपक्रमशील, कनवाळू, संयमी, सतत हसतमुख असणारे निवृत्त शिक्षक. बर्वेसर छत्तीस वर्षें मो ह विद्यालयात सेवारत होते. ते सगळ्यांना आपलेसे करणे या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे सगळ्यांचे लाडके शिक्षक/सहकारी बनले. त्यांना निवृत्त होऊन जवळपास एकोणीस वर्षें उलटली, तरीही त्यांचा शाळेशी व नव्या शिक्षकवर्गाशी बंध सैलावला नाही. ते उत्साहाने शाळेच्या विविध उपक्रमांत नित्य सहभागी होतात. त्यांनी 'अविनाश' या एका शब्दाने 'मो ह' परिवारातील अनेकांना मोहून टाकले आहे त्यांनी ऐंशी ते नव्वद वर्षें वयोगटातील जुन्या शिक्षक-पालकांपासून ते विशी-पंचविशीतील माजी विद्यार्थ्यांना एका माळेत प्रेमाने ओवले आहे. सरांविषयीच्या त्या प्रेमापोटी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या सहकार्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले. त्या योजनेला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनीही क्षणात संमती दर्शवली त्यांनी ऐंशी ते नव्वद वर्षें वयोगटातील जुन्या शिक्षक-पालकांपासून ते विशी-पंचविशीतील माजी विद्यार्थ्यांना एका माळेत प्रेमाने ओवले आहे. सरांविषयीच्या त्या प्रेमापोटी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या सहकार्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले. त्या योजनेला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनीही क्षणात संमती दर्शवली अविनाशसरही असे, की त्या सोहळ्याच्या निमित्ताने आजी-माजी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्र परिवार एकत्र येतील म्हणून त्यांनी त्या समारंभास संमती दिली\nनामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद\nनामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत असतात. एक सरकारी अधिकारी असा संवेदनाशील असे एक नवल त्यांच्याबद्दल असते. नामदेव माळी रचनावादी शिक्षण, शिक्षकांसाठी कार्यप्रेरणा आणि जाणीवजागृती यासंबंधी कार्यरत आहेत.\nसांगली जिल्ह्यातील विसापूर (ता. तासगाव) हे नामदेव माळी यांचे गाव. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांनी त्यांचे शिक्षण शेतमजुरी व पडेल ते काम आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमावा आणि शिका’ योजनेतील कामे करत पूर्ण केले. ते शिक्षक म्हणून नोकरीला रत्नागिरी जिल्ह्यातील पैसाफंड विद्यालयात लागले.\nअविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता\nठाणे येथील मो.ह. विद्यालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथम नि.गो. पंडितराव आणि त्यांच्यानंतर अविनाश बर्वे या दोन शिक्षकांनी शाळेचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आणि इतर शिक्षक-विद्यार्थी व व्यवस्थापन यांना शाळेचा, शिक्षणाचा लळा लावला असा स्वच्छ निर्वाळा बर्वे सत्कार समारंभास जमलेले शिक्षक, व्यवस्थापक, विश्वस्त आणि ठाणेकर नागरिक यांनी दिला. यापेक्षा आणखी मोठा गौरव कोणा शिक्षकाला मिळू शकेल ठाणे येथील ‘मो. ह. विद्यालय’ हे एक संस्कार केंद्र आहे. विद्यालयाची ती ओळख जपण्याची जबाबदारी शिक्षकांच्या सध्याच्या पिढीची आहे. बर्वेसरांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम हे त्यासाठी एक निमित्त होते. नव्या शिक्षकांशी संवाद साधणे हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा हेतू होता. तो सफल झाला. सारे सभागृह बर्वे सरांच्या चांगुलपणाच्या आठवणींनी भारावून गेले होते. शाळेच्या एकशेपंचवीस वर्षांच्या इतिहासात अनेक नामवंत शिक्षक होऊन गेले. मी त्या एकशेपंचवीस वर्षांपैकी किमान पंच्याहत्तर वर्षांच्या कालखंडाशी जवळून परिचित आहे.\nवरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन\nफेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर काही आमदार. त्यांना निरोप देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनीत कौर हजर होत्या... पण विमानातील ‘स्टार’ प्रवासी होते जिल्हा परिषद शाळा ‘वरवंडी तांडा नंबर दोन’चे तेहतीस विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक व काही पालक असे दहा जण. त्या त्रेचाळीस जणांची शैक्षणिक सहल मुंबईला निघाली होती ते सारे विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले आहेत. विमान हवेत झेपावले आणि भरत काळेसरांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान त्यांना लाभले.\nगायत्री आहेर - शिक्षणासाठी कायपण\nनांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतील पहिली-दुसरीचे विद्यार्थी त्यांची ओळख इंग्रजीतून करून देतात. त्या लहानशा गावाने आणि तेथील विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली त्यांच्यासाठी शाळा म्हणजे आनंदाचे झाड झाले आहे. त्या सर्व बदलाचे कारण आहेत, त्यांच्या शिक्षक- गायत्री आहेर. गायत्री आहेर यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे आयुष्य ‘घडवण्या’चा प्रयत्न चालवला आहे.\nढोकी येथील लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भूगोल म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. भूगोलातील जिल्हे, तालुके - त्यांची भौगोलिक स्थाने, नद्या, उगम, पर्वतरांगा या सगळ्या गोष्टी ते घडाघड सांगू शकतात. त्यांच्या त्या प्रगतीचे कारण आहेत, त्यांचे अभ्यासू शिक्षक किरण साकोळे. ते त्यांनी बी ए आणि डी एड ची पदवी मिळवल्यावर 15 जून 2007 रोजी उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर रुजू झाले. ते पाचवी ते सातवी या वर्गांना इंग्रजी शिकवत असत. त्यांनी दुसऱ्या बाजूला एम ए आणि बी एड पूर्ण केले. त्यांना डॉक्टर, व्हायचे होते. पण ते हुकले आणि त्यांच्या हाती स्टेथस्कोपच्या ऐवजी खडू-फळा आला. त्यानी तो घेऊन ‘अभ्यासाचा कंटाळा’ या आजारावर रामबाण उपचार केले आहेत आणि त्यांचे ‘ऑपरेशन शाळा’ व्यवस्थित पार पाडले जात आहे.\nझेडपीचे डिसलेसर 143 देशांत पोचले\nडिसलेसर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 मध्ये रुजू झाले, तेव्हा पहिली ते चौथी या वर्गांतील शाळेची पटसंख्या होती नऊ. शाळेच्या एका वर्गखोलीत तर चक्क मेंढरे बसायची. डिसलेसरांच्या प्रवासाची सुरुवात त्यांना हुसकावून लावून मुलांसाठी वर्ग मिळवण्यापासून झाली.\nसरांची भूमिका आहे, की गावाला आणि गावकऱ्यांना शाळा ‘आपली’ वाटली पाहिजे, तरच शाळेचा विकास घडेल. त्यामुळे त्यांनी सातत्याने गावकऱ्यांशी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या मातापालकांशी संवाद ठेवणे आरंभले. दर आठवड्याला पाल्यांच्या प्रगतीची कल्पना देणारी पालकसभा आणि ‘अलार्म ऑन, टीव्ही ऑफ’ यांसारखे उपक्रम यांमुळे गाव आणि शाळा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्याच उपक्रमांतर्गत रोज संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजतो आणि पालक टीव्ही बंद करून पाल्यांचा अभ्यास घेतात अभ्यास काय घ्यायचा याच्या सूचना पालकांच्या मोबाईलवर दररोज दुपारी गेलेल्या असतात.\nअनिल चाचर - शाळाबाह्य मुलांचा वाटसखा\nअनिल चाचर वाल्हे गावच्या ‘हनुमानवस्ती (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे)’ या द्विशिक्षकी शाळेत बदलीने हजर झाले. वाल्हे हे निरा-जेजुरी या परिसरातील गाव. नीरा गावाच्या वायव्य दिशेला. अनिल चाचर सध्या सोमेश्वर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेत आणण्याच्या ‘आशा’ (आमचा शिक्षण हक्क आमचा अधिकार – ASHAA) या प्रकल्पात ‘शिक्षक मार्गदर्शक’ म्हणून प्रतिनियुक्तीवर काम करतात. त्यांना त्या कामात साथ आहे ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार संतोष शेंडकर यांची. ‘आशा’ प्रकल्पात ती दोघे सोबत आहेत.\nविनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी\nमुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’ या धोरणामुळे दरवर्षी अनेकांना प्रवेशाविना परतावे लागते. शाळा वीस वर्षांपूर्वी सुरू झाली. शाळेत गणित, भाषा, विज्ञान या विषयांबद्दलचे काही नवीन दृष्टिकोन, पद्धती, साहित्य तयार करण्यात आलेले आहे. इतर शाळांमधील शिक्षकही साहित्याधारे प्रशिक्षण घेत आहेत. त्या मराठी शाळेचे नाव आहे ‘आनंदनिकेतन’.\nSubscribe to प्रयोगशील शिक्षक\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2019-06-15T20:43:18Z", "digest": "sha1:YNQHR5UIBMR4VB7FYIZY7FPD3RMCCNID", "length": 9194, "nlines": 161, "source_domain": "www.batmidar.in", "title": "बजेटन��� माध्यमांना काय दिलं ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी बजेटनं माध्यमांना काय दिलं \nबजेटनं माध्यमांना काय दिलं \nपंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मिडियाच्या वाट्याला फार क ाही आलेले नाही.माध्यमांशी संबंधित घटकांबद्दल अरूण जेटली कोणत्या तरतुदी केल्यात ते बघा.दरवर्षी कोटयवधींची उलाढाल कऱणाऱ्या आणि हजारो लाोकांना रोजगार देणाऱ्या माध्यम क्षेत्रासाठी सरकारने कोणतीही भरिव तरतूद केलेली नाही.प्रकाश जावडेकर यांनी निवृत्त पत्रकारांना पेन्शन योजना लागू कऱण्याचे सुतोवाच केलेले असले तरी त्याचा उल्लेख जेठली याच्या बेजेटमध्ये नाही.\n1) शेतकऱ्यांसाठी किसान डीडी ही नवीन वाहिनी सुरू कऱण्याची घोषणा.त्यासाठी 100 कोटींची तरतूद\n2) कम्युनिटी रेडियोला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद.देशात नवे 600कम्युनिटी रेडियो स्टेशन उघडणार\n3)ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हीटी वाढविण्यासाठी डिजिटल इंडिया कार्यक्रमासाठी 500 कोटी रूपये\n4) पुर्वोत्तर राज्यांसाठी अरूण प्रभा नावाचे नवे टीव्ही चॅनल सुरू कऱणार\n5)पुण्यातील भारतीय फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन सस्था आणि कलकत्ता येथील सत्यजीत राय इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देणार\n6)ऑनलाईन आणि मोबाईल मिडियावरील जाहिरातीसाठी सेवा कर लागू\n7) प्रिन्ट मिडियातील जाहिरातीच्या जागेच्या विर्कीवरील सेवा कर रद्द\nPrevious articleमहिला पत्रकारावर बलात्कार\nNext articleटाइम्सला हवेत फ्रिलान्सर\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nअधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणजे काय रं भाऊ \nकागद ‘पेटला’ ,’प्रिन्ट मिडिया’ संकटात \nमाथेरानची रेल्वे पुन्हा धावणार \nलाचखोरांच्या विरोधात धडक मोहिम\nपत्रकार रश्मी पुराणिक यांना मिळालेली वागणूक निषेधार्हच\nवर्तमानपत्�� हेच सर्वश्रुत उपयुक्त माध्यम\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aulhasnagar&search_api_views_fulltext=ulhasnagar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra", "date_download": "2019-06-15T21:30:19Z", "digest": "sha1:QS2V4QLKU4YVKUHKRSPUJSSIGCFTBXMH", "length": 28732, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (43) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (43) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nउल्हासनगर (42) Apply उल्हासनगर filter\nमहाराष्ट्र (40) Apply महाराष्ट्र filter\nनगरसेवक (13) Apply नगरसेवक filter\nकल्याण (8) Apply कल्याण filter\nशिक्षण (8) Apply शिक्षण filter\nआंदोलन (6) Apply आंदोलन filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nएकनाथ पवार (4) Apply एकनाथ पवार filter\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nउपमहापौर (3) Apply उपमहापौर filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nनागपूर (3) Apply नागपूर filter\nपत्रकार (3) Apply पत्रकार filter\nपुरस्कार (3) Apply पुरस्कार filter\nप्रदूषण (3) Apply प्रदूषण filter\nमंत्रालय (3) Apply मंत्रालय filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nशिक्षक (3) Apply शिक्षक filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nक्लासेसमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा न बसवल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा\nउल्हासनगर : मागच्या महिन्यात सुरतमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव झाले. त्यात 22 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, आंदोलनाचा खळ-खट्याक करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने क्लासेस चालकांसोबत...\nउल्हासनगर पालिका आयुक्तपदी सुधाकर देशमुख\nउल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर...\nउल्हासनगर : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nउल्हासनगर : उल्हासनगरात राहणाऱ्या व मं���्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या मुलाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर गोव्यात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. मोबाईलच्या लोकेशनवरुन गोवा गाठणाऱ्या विठ्ठलवाडी पोलिसांनी या वासनांध मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. वडील...\nस्वातंत्र्यसैनिक प्रा. सत्यसंध बर्वे यांचे निधन\nअंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....\nloksabha 2019 : देशातील मतदानाचा उच्चांक मोडण्याची कल्याण लोकसभेला संधी\nउल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्याने देशातील...\nउल्हासनगरातील शिवसेना पोहचली बुलढाण्यातील दोन शहिद जवानांच्या घरी\nउल्हासनगर - काश्मीर पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाल्याने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव रद्द करून महोत्सवाच्या नियोजित खर्चाची प्रत्येकी एक लाख रुपयांची रकम देण्यासाठी शिवसेना बुलढाणा जिल्ह्यात पोहचली आहे. शिवसेनेने शहीद झालेले संजय राजपूत, नितीन राठोड यांची विधवा...\nउल्हासनगरात शिवसेनेने पेटवला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज\nउल्हासनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पेटवून 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. कल्याण...\nवेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी नेदरलँडच्या पाहुण्यांची उल्हासनगरात भेट\nउल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट ��िली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-कडोंमपा-बदलापूर-...\nलोकसभा निवडणुकीपूर्वी उल्हासनगर काँग्रेसची नवी कार्यकारिणी\nउल्हासनगर - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने उल्हासनगरातील काँग्रेसची नवी कार्यकारिणी निवडली आहे. राधाचारण करोतीया यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी तर मोहन साधवानी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ.जयराज लुल्ला हे अनेक वर्षे उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्ष पदावर होते....\nउल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या अहवालामध्ये ठेवला आहे. मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आले आहेत. केंद्रीय प्रदूषण...\nअखेर उल्हासनगर पालिकेतून पाणी पुरवठा अभियंता कार्यमुक्त\nउल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे....\nदृष्टिहीन कलेक्टरची अवयवदानाची 'दूरदृष्टी'\nउल्हासनगर : वयाच्या आठव्या वर्षी कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचं दुर्भाग्य नशिबी आलेल्या उल्हासनगरातील प्रांजल पाटीलने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दोनदा पास करून थेट कलेक्टरपदापर्यंत झेप घेतली. प्रांजलच्या या यशाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदन केले...\nसफाईसाठी चक्क 4 किलोमीटर रस्ताच घेतला दत्तक\nउल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...\nतरुणाच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nउल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत वितरण महामंडळावर...\nमनसे घेराव घालता मल्टीलुट मध्ये किंचितशी सूट\nउल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर केल्या जाणाऱ्या मल्टीलुट मध्ये किंचितशी अर्थात 20 रुपयांची सूट देण्यात आली आहे. चहा प्रती कप 40 रुपये आणि समोसा जोडी 50 रुपये अश्या स्वस्त दरात विकणार...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे...\nउल्हासनगरचा डीपी रद्द करण्सासाठी शिवसेना नगरसेवकाचे आमरण उपोषण\nउल्हासनगर : रस्ता रुंदीकरणात दोनदा घरे गेल्यावर नागरिकांनी उर्वरित जागेत त्यांचा पुन्हा संसार थाटला. मात्र नव्या विकास आराखड्यात अर्थात डीपीत पुन्हा या रस्त्याचे 80 फुटाने रुंदीकरण करून तिसऱ्यांदा नागरिकांचा संसार उध्वस्त केला जात असून हा डीपीच रद्द करा. या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक सुमित सोनकांबळे...\nविशेष कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर\nउल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर येणार आहेत. वणवा समता परिषदने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारींनी अशा वाहनांची आरटीओ विभागाच्या वतीने झाडाझडती घेणार असल्याचे आश्वासन दिले. ते पाहता...\nउल्हासनगर पालिका प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर\nउल्हासनगर : प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यात तब्बल साडेचार टन प्ल��स्टिकचा माल जप्त करण्यात आला असून सव्वापाच लाख रुपयांची दंडात्मक रकम वसूल केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिक विक्रीवर तसेच साठा बाळगण्यावर बंदी करण्यात आलेली आहे.तरीही विक्रीचा,...\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28600", "date_download": "2019-06-15T20:35:05Z", "digest": "sha1:YVMMXAVZ7UMDKLTGW4FYIG6KO6JJXZXY", "length": 11307, "nlines": 192, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 31| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 31\n“प्रतिभाशाली भिक्षुश्रावकांत वंगीस श्रेष्ठ आहे.”\nमनोरथपूरणीच्या म्हणण्याप्रमाणें हा श्रावस्ती येथें ब्राह्मणकुळांत जन्मला. बंगीस हें ह्याचें नांव. तरुणपणीं सर्व वेदांत पारंगत होऊन त्यानें एक विलक्षण मंत्र १ संपादन केला होता. त्याच्या योगें तो मेलेल्या माणसाच्या डोक्यावर चिटक्या मारून तो मनुष्य कोठें जन्मला, हें सांगत असे. त्याचें ब्राह्मणांनीं फारच देव्हारें माजविलें. ते झांकलेल्या यानांत त्याला बसवून गांवोगांवी घेऊन जात, व लोकांना सांगत कीं, जो वंगीसाला पाहतो, त्याला धनाचा किंवा यशाचा लाभ होतो, व मेल्यानंतर तो स्वर्गाला जातो. अशा रितीनें ते पुष्कळ पैसा गोळा करीत असत. ब्राह्मणांबरोबर चारी दिशांना फिरून वंगीस परत श्रावस्तीला आला, तेव्हां भगवंताच्या दर्शनाची त्याला उत्कट इच्छा झाली, व त्याप्रणाणें तो भगवंताच्या भेटीला गेला. आपणाला अशा अशा त��्‍हेचा मंत्र येतो, असें वंगीसानें सांगितलें, तेव्हां भगवंतानें तीन निरनिराळ्या मेलेल्या माणसांची परीक्षा करण्यास त्यास लाविलें. दोहोंची त्यानें बरोबर परीक्षा केली; पण तिसर्‍याची त्याला परीक्षा करतां येईना; कां कीं, त्याला जिवंतपणीं अर्हत्पद मिळालें होतें. आपला मंत्र फुकट गेला असें वाटून वंगीसाला फार दुःख झालें, व भगवंताकडून नवीन मंत्र शिकण्याच्या आशेनें तो भिक्षु झाला. हा मनोरथपूरणीच्या गोष्टीचा सारांश.\n१ ह्याला शवशीर्ष मंत्र असें म्हटलें आहे.\nपरंतु संयुत्तनिकायांत वंगीस संयुत्त नांवाचें एक बारा सुत्तांचें प्रकरण आहे. त्यांतील शेवटच्या सुत्ताच्या अट्ठकथेंत वंगीसाची गोष्ट निराळ्याच प्रकारची आहे. तिचा सारंश असा :-\nह्याची आई वादपटु परिव्राजिका होती. तीला पांचशें प्रकारचे वाद येत असत, व ती सार्‍या परिव्राजकांना वादांत जिंकीत असे. पण शेवटीं एका परिव्राजकानें तिला जिंकलें. तेव्हां तिनें त्याच्याबरोबर विवाह केला. त्या दोघांना जो मुलगा झाला, तो हा वंगीस. हाहि आपल्या आईबापांप्रमाणें वादपटु होऊन वाद करीत फिरत असे. ह्याशिवाय त्याला एक विद्या माहीत होती. तिच्या योगें मेलेल्या माणसाच्या डोक्यावर चिटक्या मारून तो कोठें जन्मला, हें तो सांगत असे. (बाकी गोष्ट सरासरी वरच्या सारखी आहे.)\nपरंतु खुद्द वंगीससंयुत्ताचें आणि विशेषतः त्यांतील शेवटच्या सुत्ताचें नीट निरीक्षण केलें असतां असें दिसून येतें कीं, तो पूर्वी मोठा कवि होता; व काव्याच्या योगें लोकरंजन करीत फिरत असे (कावेय्यमत्ता विचरिम्ह पुब्बे). कवि असल्याकारणानें भिक्षु झाला तरी त्याचे कामादिक वितर्क फार प्रबळ होते. आणि त्यांचें दमन करण्याविषयीं त्याला स्वतःच्या मनाला उपदेश करावा लागे. कधीं कधीं सभेंत बसला असतां भगवंतावर दुसर्‍या एखाद्या विषयावर काव्य रचून तें तेथल्या तेथें तो म्हणून दाखवी; आणि त्यामुळेंच त्याला प्रतिभाशाली भिक्षूंत अग्रस्थान मिळालें.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ ���ा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95/", "date_download": "2019-06-15T20:42:35Z", "digest": "sha1:MIAHWTA25THZDW4WFMLINIRZCGC2O2JV", "length": 14517, "nlines": 161, "source_domain": "www.batmidar.in", "title": "बीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज बीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.\nमरा��ी पत्रकार परिषद न्यूज\nबीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.\nबीड जिल्हयातील सकारात्मक बाबी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं :एस. एम.\nवडवणी : बीड जिल्हा कात टाकतोय, बीड जिल्ह्यात ९ नवे महामार्ग तयार होत आहेत, बीड जिल्ह्यात रेल्वे येतेय, बीड जिल्हयातील मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढतो आहे.. अशा सकारात्मक बाबी पुण्या – मुंबईकरांपयॅनत पोहोचविलयाशिवाय नवे उद्योग बीडमध्ये येणार नाहीत आणि बीडच्या विकासाला खरया अथाॅनं गती येणार नाही…बीडमधील सकारात्मक गोष्टी जगासमोर मांडण्याचं काम माध्यमांनी करावं असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केलं आहे..\nबीड जिल्हयातील वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आयोजित तालुका अध्यक्ष मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळयाचं उदघाटन करताना एस. एम. बोलत होते.\nआपल्या भाषणात ते म्हणाले, बीड म्हणजे मागास जिल्हा, बीड म्हणजे कायम दुष्काळी जिल्हा, बीड म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकरयांचा जिल्हा, बीड म्हणजे ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा अशा नकारात्मक बाबींचाच सातत्यानं प़चार होत राहिल्याने मोठ्या उद्योगांनी बीडकडे पाठ फिरविली, त्यामुळे शेती हेच उपजिविकेचे साधन ठरले पण पावसाच्या कमतरतेमुळे शेती आतबटटयातला व्यवसाय ठरला.. परिणामतः बेकारी आणि शेतकरी आत्महत्या या आणि अश्याच प़शनांचा दुष्टचक्रात बीड जिल्हा अडकला.. लोकांचे प़शन वेशीवर टांगणं हे तर पत्रकारांचं कामच ते आपण प़ामाणिकपणे करतो देखील पण त्याच बरोबर सकारात्मक बाबींना प़सिधद देणं, जे चांगलं घडतंय ते जगासमोर मांडणं हे देखील पत्रकारांचं काम असल्यानं बीड जिल्ह्यात होत असलेली स्थित्यंतर लोकांसमोर आणल्यास त्याचा नक्कीच जिल्ह्यासाठी चांगला उपयोग होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.\nवडवणी येथे राज्यभरातील पत्रकारांनी यावं, एक दिवसासाठी का होईन दुष्काळाची अनुभूती घ्यावी आणि दुष्काळाची ही दाहकता माध्यमांनी जगाच्या वेशिवर टांगावी यासाठीच मुद्दाम बीड जिल्हयातील वडवणीत हा मेळावा घेतला.. येथून परत आपआपल्या भागात जाताना बीडचे प़शन आणि जिल्हयात होत असलेली सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरं याची नोंदही जिलहयाबाहेरून आलेल्या पत्रकारांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं..\nपत्रकार पेन्शन, पत्रकार संरक्षण कायदा हे दोन्ही विषय सरकारने प़लंबित ठेवल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला.. सरकार पत्रकारांच्या प़शनांकडं दुलॅक्ष करीत असल्याने येत्या १८ तारखेला प़तयेक तालुक्यात पत्रकार तहसिलदारांना निवेदन देऊन संताप व्यक्त करतील. तसेच मुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठविण्यात येणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. या संदर्भात लवकरच राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..\nपरिषदेची चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी तालुका पत्रकार संघ अधिक मजबूत करण्यासाठी परिषद प़यतन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.. येत्या २७ आणि २८ जुलै रोजी नांदेड येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन होत असल्याची घोषणाही एस.एम.देशमुख यांनी केली.\nपरिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्यास परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, कोषाध्यक्ष शरद पाबळे, तसेच विभागीय सचिव, स्वागताध्यक्ष अमोलराजे आंधळे, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विलास डोळसे, तालुकाध्यक्ष बाबुराव जेधे, जानकीराम उजगरे, अविनाश मुलमुले, अनिल वाघमारे तसेच पत्रकार मोठया संख्येनं उपस्थित होते..\nNext article‘पाणीदार गावासाठी’ सत्कार\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nमाथेरानच्या मिनी ट्रेनचा वेग कमी होणार\nपाकिस्तानी मिडिया सेंन्सॉरशीपच्या छायेत\nकोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरू\nकोकणातील आपत्तीच्या काळात लष्कर मदतीला\nजयंत पाटील याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nउत्कृष्ट तालुका पत्रकार संघ पुरस्कारासंबंधी महत्वाचे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T20:28:38Z", "digest": "sha1:HRTKBN6Q6Y5FC42NUUQLWTIMOTXI4IWA", "length": 19875, "nlines": 155, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "झी मराठी – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on झी मराठी | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nमराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: ��ाज्यगृहमंत्री\nअखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू\nलोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची वर्णी\nपक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती\nठाणे येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई साठी एक जागा निश्चित, अविनाश महातेकर उद्या घेणार शपथ\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: 5 प्रसंग जेव्हा दोन्ही संघातील मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\n या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईक�� अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\n'तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप कसा असेल विक्रांत सरंजामेचा शेवट\n'तुला पाहते रे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार\nSwarajyarakshak Sambhaji : कारभाऱ्यांचा निवाडा, सोयराबाईंची घालमेल, राणूबाईंचा राग; काय होईल शिक्षा \nस्वराज्यरक्षक संभाजी अख्ख्या महाराष्ट्राला बांधून ठेवणारी मालिका झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवर चालू आहे. सध्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, पन्हाळगडी असलेले संभाजी महाराज रायगडी आले आहेत. एका महत्वाच्या वळणावर मालिका वाटचाल करीत आहे\nभाऊ कदम यांनी मागितली आगरी आणि कोळी समाजाची जाहीर माफी; पाहा काय आहे कारण\n'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात जे आगरी, कोळी पात्र दाखवले त्याबद्दल भाऊ कदम यांनी आगरी आणि कोळी समाजाची माफी मागितली आहे\nZee marathi awards 2018 : पहा झी मराठीकडून गौरविण्यात आलेल्या कलाकारांची संपूर्ण यादी\nतमाम मराठी प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली झी मराठी वाहिनी, दर्जेदार मालीकांसह विविधांगी कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते\nदिवाळीमध्ये 'नटसम्राट' पुन्हा मराठी रंगभूमीवर, अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत मोहन जोशी\nश्रीराम लागू, दत्ता भट, सतिष दुभाषी, नाना पाटेकर यांनी नटसम्राटमधील अप्पा बेलवलकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. नव्या कलाकारांच्या संचात रंगमंचावर येणार्‍या 'नटसम्राट'मध्ये अप्पा बेलवलकरही भूमिका मोहन जोशी साकारणार आहेत.\nविजयादशमीच्या मुहूर्तावर 'आरण्यक' नाटक पुन्हा रंगभूमीवर\nयेत्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १८ ऑक्टोबरला आरण्यक हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day व���शेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%2520%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%A2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:32:48Z", "digest": "sha1:FRS5N6CHBKNGK5NBZXV4ORC4PJDLTYRK", "length": 26863, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (40) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (27) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nसंपादकिय (40) Apply संपादकिय filter\nढिंग टांग (24) Apply ढिंग टांग filter\nमहाराष्ट्र (12) Apply महाराष्ट्र filter\nदिल्ली (8) Apply दिल्ली filter\nनिवडणूक (6) Apply निवडणूक filter\nगुन्हेगार (5) Apply गुन्हेगार filter\nनोटाबंदी (5) Apply नोटाबंदी filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nक्रिकेट (3) Apply क्रिकेट filter\nदिवाळी (3) Apply दिवाळी filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nउपग्रह (2) Apply उपग्रह filter\nचित्रपट (2) Apply चित्रपट filter\nजीएसटी (2) Apply जीएसटी filter\nदहीहंडी (2) Apply दहीहंडी filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपर्यटन (2) Apply पर्यटन filter\nफेसबुक (2) Apply फेसबुक filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nसोशल मीडिया (2) Apply सोशल मीडिया filter\nहे करुणाकरा, तू आहेस का आणि असलास, तर कुठे आहेस आणि असलास, तर कुठे आहेस दीडवितीच्या ह्या दीडशहाण्या दुनियेत दीडदमड्यांसाठी दीडदोन वर्षांच्या लहानग्यांच्या मुरगळणाऱ्या, नकोश्‍या अर्भकांना जन्मताच बादलीत बुडवणाऱ्या, येणाऱ्या पिढ्यांची जागीच खुडणी करू पाहणाऱ्या ह्या...ह्या...ह्या...महान देशात जेव्हा दहाएक...\n : खिलेगा तो कमलही..\nबेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरल���य मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...\nढिंग टांग : प्रचार : समारोपाचे चिंतन\nप्रचाराची रणधुमाळी संपली आहे मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा पोलिटिकल नव्हे) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...\nप्रिय संकटमोचक गिरीशभौ, काल रात्रीपासून तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. स्विच ऑफ येतो आहे. अंमळनेरात प्रताप मिल कंपाऊण्डमध्ये झालेल्या इलेक्‍शनच्या सभेत घडलेल्या प्रकाराने तोंडचे पाणी पळाले आहे. तिथे जोरदार मारामारी झाली असे दिसते टीव्हीवर पाहिले. मंचावर बसलेले कोण आणि मंचाच्या खाली...\nसां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला...\n(एक लघु विज्ञानकथा) स्थळ : टेम्पे टेरा क्षेत्र, ऑलिम्पस मॉन्स ज्वालामुखीच्या मागे, मंगळ ग्रह. वेळ : पृथ्वी प्रमाण वेळेनुसार सकाळी पावणेबारा ते बारा. प्रसंग : तणावपूर्ण. पात्रे : मंगळवासी. प्रधानसेवक इडोम अर्दनेरान आपल्या वातावरणानुकूलित कक्षात बसून होते. ते विश्‍वाचे चिंतन करीत आहेत, असे द्वाराशी...\n त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’ इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...\nडिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला...\nइतिहास साक्षीदार आहे. तो नेहमी साक्षीदाराच्या पवित्र्यातच असतो. वास्तविक गडी चांगलाच पेंगुळलेला होता. रिकामपणी बसल्या बसल्या माणसाला डुलकी लागतेच. (हो की नाही) पण धुडुमधडाड स्फोटाच्या आवाजाने इतिहास दचकून जागा जाहला, आणि सर्सावून बसला. सवयीने त्याने कागद खसकन ओढले आणि दौतीत बोरू बुडवोन तो सज्ज...\nएक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता...\nआजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया. आजचा वार : अनिवार. आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार. ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल राळेगणला जाऊन आलो. सगळा दिवस तिथेच गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय...\nनि वडणूकपूर्व सर्व्हे ह्या विषयावर गहन भाष्य करण्यासाठी आम्ही आज बसलो आहो (म्हंजे तसेही बसलेलोच असतो, असे कुणी खवचटपणे म्हणेल, पण आम्ही दुर्लक्ष करून बसू (म्हंजे तसेही बसलेलोच असतो, असे कुणी खवचटपणे म्हणेल, पण आम्ही दुर्लक्ष करून बसू असो.) निवडणूकपूर्व सर्व्हे आणि निवडणुकीचे अंदाज हा नव्या सहस्त्रकातील लोकशाहीचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व्हेशिवाय इलेक्‍...\nहेच ते अच्छे दिन\nप्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांची ९५ मिनिटांची म्यारेथॉन मुलाखत सवासो करोड जनतेने टीव्हीस नाक लावून पाहून घेतली. वास्तविक मुलाखतीची घोषणा झाली, तेव्हा पोटात केवढा गोळा आला होता; पण सुदैवाने कोठलीही अनर्थकारी घोषणा मुलाखतीदरम्यान झाली नाही. सदर ९५ मिनिटांच्या मुलाखतीत प्रधानसेवकांनी जनतेच्या मनातील...\n(खुले पत्र) मा. उधोजीसाहेब, प्रणाम. (शतप्रतिशत ��ा शब्द तूर्त टाळतो आहो) आपल्या कृपाशीर्वादाने आमचा कारभार उत्तम चालला असून, आपला महाराष्ट्र सध्या प्रगती करतो आहे. (संदर्भ : टीव्हीवरील जाहिराती) तुमच्या करड्या नजरेखाली काटेकोर कारभार सुरू आहे, हे तुम्हाला कळले असेलच. कारण आमच्या कारभारी मंडळात...\nप्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या गडबडीत राजकारण आणि समाजकारणाकडे अंमळ दुर्लक्ष झाले; परंतु या पुढे आम्ही यथास्थित लक्ष देऊ. गेले काही महिने सदर मंगलकार्याचे आम्हाला प्रचंड टेन्शन होते....\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं जगात काय चाललंय, ते कळतं जगात काय चाललंय, ते कळतं बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट...\nतारेवर हेलकावे खात काही कावळे बसले होते. राजकीय सभा असणार, हे उघड होते. ‘‘आपण नेमके किती जण आहोत’’ लकलकत्या डोळ्यांच्या कावळ्याने पहिला सवाल केला. वास्तविक त्याने एका डोळ्याने सगळी मोजदाद आधीच केली होती, पण उगीच खडा टाकून पाहिला इतकेच’’ लकलकत्या डोळ्यांच्या कावळ्याने पहिला सवाल केला. वास्तविक त्याने एका डोळ्याने सगळी मोजदाद आधीच केली होती, पण उगीच खडा टाकून पाहिला इतकेच ‘‘तेरा...तेरा आहोत,’’ एक अनुभवी कावळा कावून म्हणाला, ‘‘कमी...\nमाध्यान्हीच्या सुमाराला अखेरची आरती झाल्यावर मांडवातून (एकदाची) हललेली मूर्ती गल्लीच्या तोंडाशीच थांबली प्रहरभर, कारण श्रींच्या निरोपाला येणाऱ्या मंत्रिमहोदयांना झाला (थोडासाच) उशीर भयंकर महत्त्वाच्या कामामुळे. ‘‘पुढच्या वर्षी लौकर या.’’ असे बाप्पाआधी मंत्रिमहोदयांना सांगायला हवे, अशी खूणगाठ बांधत...\nसुधीर्जी मुनगंटीवार्जी, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%2520%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%2520%E0%A4%A6%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:04:09Z", "digest": "sha1:VRZZEURZEZRR2RYVLYOKIRMH24LKDXRG", "length": 28304, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (116) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (75) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (66) Apply महाराष्ट्र filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\nनिवडणूक (296) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (244) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nमुख्यमंत्री (239) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (219) Apply राष्ट्रवाद filter\nनरेंद्र मोदी (218) Apply नरेंद्र मोदी filter\nराजकारण (213) Apply राजकारण filter\nमहाराष्ट्र (172) Apply महाराष्ट्र filter\nकर्नाटक (117) Apply कर्नाटक filter\nउत्तर प्रदेश (113) Apply उत्तर प्रदेश filter\nराहुल गांधी (97) Apply राहुल गांधी filter\nराजकीय पक्ष (86) Apply राजकीय पक्ष filter\nशरद पवार (80) Apply शरद पवार filter\nनगरसेवक (78) Apply नगरसेवक filter\nदेव���ंद्र फडणवीस (67) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहापालिका (63) Apply महापालिका filter\nमुस्लिम (61) Apply मुस्लिम filter\nसर्वोच्च न्यायालय (57) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nजिल्हा परिषद (54) Apply जिल्हा परिषद filter\nपत्रकार (51) Apply पत्रकार filter\nदहशतवाद (47) Apply दहशतवाद filter\nबेरोजगार (47) Apply बेरोजगार filter\nसत्ताकेंद्र असूनही मराठवाडा मागे : निलंगेकर\nलातूर : ‘‘राज्याचे सत्ताकेंद्र लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे असताना मराठवाडा मागे का राहिला याचा अर्थ त्यावेळचे नेतृत्व कमी पडले आणि ते वेळोवेळी चुकत गेले,’’ अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी काँग्रेस नेत्यांवर तोफ डागली. मी कोणा एकावर टीका करत नाही. यात आमच्या आजोबांचाही (माजी...\nकरंजीच्या भुमिपूत्राच्या हाती राज्यातील काँग्रेसच्या गटनेतेपदाची कमान\nगोंडपिंपरी : लोकसभा निवडणुकात काँग्रेसचा अक्षरशः सफाया झाला. वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असलेल्या पक्षाची झालेली वाताहात चिंतनीय होती. यामुळे पक्षाला तडफदार नेत्यांची गरज आहे. अशात उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता बनविण्यात आले. गोंडपिपरी तालुक्यातील करंजीच्या भुमिपूत्राच्या...\nशिवसेनेला आणखी एक धक्का; भाजपकडून जगनमोहन यांना बळ\nनवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत...\nकागलचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घ्यावे - मुश्रीफ\nकोल्हापूर - ‘इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे; पण कागल विधानसभेचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घ्यावे. तशी मागणी सरकारकडे करणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभेला सरकारला ठोकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. कागल विधानसभा...\nभाष्य : सत्तेतल्या कारभारणी\nलोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....\n'भाजप काँग्रेसचा विक्रम मोडणार; 2047पर्यंत राहणार सत्तेत'\nनवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील. असा दावा...\nशरद पवार आज फेसबुक लाइव्हवर\nमुंबई - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर भर देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या (ता. ९) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. पवार उद्या सकाळी...\nबिनविरोध निवडीसाठी युतीशी बोलू - हर्षवर्धन पाटील\nइंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या...\nदोन वर्षांत पिंपरी चिंचवड शहराची रया गेली : शरद पवार\nपिंपरी : \"काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत आहेत. कामगारांचे चेहरे...\nयेरवड्यात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली\nपुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...\nसुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजका���ण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...\nकाँग्रेसचा पेच... (श्रीराम पवार)\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन \"आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...\nअग्रलेख : नवीनबाबूंच्या यशाचा धडा\nओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...\n'राहुल गांधींनी भाजपच्या सापळ्यात अडकू नये'\nपाटणा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. भाजपने राहुल यांच्या बाजूने सापळा रचला असून, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत यामध्ये अडकू नये, तसे करणे आत्मघाती ठरू शकते, असे...\nअग्रलेख : संभ्रमित काँग्रेस\nहुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही\nभाष्य : चौदाची आशा, एकोणीसचा विश्‍वास\nदेशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...\n17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तन���बूत करणारे ठरले. राजकारणात \"देअर इज नो अल्टरनेटीव\" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला \"टिना फॅक्‍टर\" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...\nयापुढेही राणेंचा पराभव अटळ\nकणकवली - ‘राणे कुटुंबाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सिंधुदुर्गातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांत त्यांनी कुठलाही पक्ष अथवा कुठलंही चिन्ह घेऊन निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विधानसभेतही शिवसेना-भाजपचे सरकार येणार...\nविधानसभा निवडणुकीत जनविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचणार\nसांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन...\nमोदीपर्व 2.0 (श्रीराम पवार)\nलोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T20:50:43Z", "digest": "sha1:XZVPXYKZTLFCUWIPJCZBOBLUJJ6U3OI7", "length": 5250, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२२ जून | मराठीमाती", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर होऊन महिलांना सरकारी नोकरीत ३०% जागा राखीव ठेवाव्यात, असे मान्य करण्यात आले.\n१८०५ – इटालीतील राष्ट्रवादी चळवळीचा जनक व स्वा��ंत्रवीर सावरकरानांही ज्याच्या कार्याचा आदर्श वाटत असे, त्या जोसेफ़ मॅझिनी याचा जन्म.\n१८९७ – देशभक्त दामोदर हरी चाफ़ेकर यांजकडून जुलमी इंग्रज अधिकारी रॅड याची गोळ्या झाडून हत्या.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २२ जून on जुन 22, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/50-lakhs-of-trees-planted-in-the-district/", "date_download": "2019-06-15T21:23:34Z", "digest": "sha1:FF5X4RSSX26L5CYUSCJMQPJ4XE42AQ6E", "length": 6240, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाभरात ५० लाख वृक्षलागवड! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जिल्हाभरात ५० लाख वृक्षलागवड\nजिल्हाभरात ५० लाख वृक्षलागवड\nयावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याला 49 लाख 93 हजार 510 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहेत.\n50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात काल (दि.20) बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, नगर विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी , उपजिल्हाधिकारी वामन कदम , सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक अरुण येलजाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 14 लाख 30 हजार, वन विभागास 30 लाख 20 हजार व इतर यंत्रणेमार्फत 5 लाख 43 हजार 510 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात 59 लाख 40 हजार पेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती उपवनसंरक्षक रेड्डी यांनी बैठकीत दिली. या रोपांमध्ये कडूलिंब, सिसम, करंज, आवळा, चिंच, वड यासह आठ ते दहा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी महाजन यांनी दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी ��र्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nजिल्ह्यात हरित सेना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यत 1 लाख 76 हजार हरितसेनेचे ऑनलाईन सदस्य झाले आहेत. वृक्ष लागवडीसाठी स्थळनिश्चिती करण्यात आली आहे. 99 टक्के स्थळनिश्चितीचे काम पूर्ण झाले असून, 31 मार्च 2018 पर्यंत उर्वरित खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी सांगितले.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Nashik-Division-Teachers-Constituency-election-Counting/", "date_download": "2019-06-15T20:47:58Z", "digest": "sha1:2XYC4YIY2HL7U4OUXUO2FV6O6KIB72FC", "length": 6141, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोण होणार शिक्षक आमदार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कोण होणार शिक्षक आमदार\nकोण होणार शिक्षक आमदार\nनाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विभागात 92 टक्के मतदान झाले. मतदानानंतर चौथ्या दिवशी आज नाशिक येथे मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी विभागीय प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीतील सोळा उमेदवारांपैकी शिक्षक वर्ग कोणत्या उमेदवाराला आमदार करणार, याची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. मतदानासाठी पसंतीक्रम असल्याने मतमोजणी ची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत चालण्याची शक्यता आहे.\nनाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांची सहा वर्षांची कारकीर्द 7 जुलै 2018 पर्यंत आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने या मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी घेतली आहे. हा मतदारसंघ नगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हयात विभागला गेला आहे. या निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) मतदान झाले. एकूण 53 हजार 892 मतदारांपैकी 49 हजार 742 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजाविला. विभागात एकूण 92.30 टक्के मतदानाची नोंद झाली.\nनगर जिल्ह्यातील 12 हजार 383 मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत भाजपा या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार अनिकेत विजय पाटील तसेच अपक्ष म्हणून माजी खासदार प्रतापराव सोनवणे, संदीप बेडसे, सुनील पंडित, भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, ���जितराव दिवटे, विठ्ठल पानसरे, बाबासाहेब गांगर्डे , रवींद्र पटेकर, अशोक पाटील, महादेव चव्हाण, किशोर दराडे, शालिग्राम भिरुड, मुख्तार कासीम व विलास पाटील आदी अपक्ष उमेदवार नशीब अजामावित आहेत.\nया निवडणुकीत भाजपाचे अनिकेत पाटील, प्रतापराव सोनवणे व संदीप बेडसे या तीन उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. या तीन उमेदवारांमध्येच खरी लढत असल्याचे दिसून आले आहे.या तीन उमेदवारांपैकी एक विजयी होणार की ऐनवेळी दुसराच कोणी बाजी मारणार याची मात्र उत्सुकता ताणली गेली आहे. या मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि.28) नाशिक येथील अंबड एमआयडीसी येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोशन येथे होणार आहे. विभागीय आयुक्‍त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने व निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयम यांच्या उपस्थित होणार आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-District-Stone-Mining-Dumpers-JCB-Crusher-Pokaland-Professional-Rescue-Action-Committee-office-of-District-Collector/", "date_download": "2019-06-15T20:41:49Z", "digest": "sha1:LHLQJCMEBBOWG2JXENTCZ3JWHMHJSMHC", "length": 6569, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता माघार नाही, लढायचं हाय... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आता माघार नाही, लढायचं हाय...\nआता माघार नाही, लढायचं हाय...\nशासनाच्या अन्यायी गौण खनिज दंडात्मक निर्णयाविरोधात सोमवारी कोल्हापूर जिल्हा दगड, खाण, डंपर, जेसीबी, क्रशर, पोकलँड व्यावसायिक बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी पंधरा दिवसांत शासनाने हा निर्णय रद्द करावा, अन्यथा रस्त्यावर उतरत चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.\nशासनाने घेतलेल्या गौणखनिज दंडात्मक कारवाईच्या विरोधात गौणखनिज व मशिनरी व्यवसाय कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आज सकाळपासून दसरा चौकामध्ये डंपरसह लोक जमत होते. दुपारी एकच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. शासनाने काढलेला अन्यायकारक आदेश रद्द करावा, कृती समितीचा विजय असो, असे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अडविण्यात आला. यावेळी मिलिंद साखरपे यांचेही भाषण झाले. मोहन काळे म्हणाले, दगड खाण व्यावसायिकांवर अन्याय करणारा शासन आदेश पंधरा दिवसांत मागे घ्यावा अन्यथा शासकीय कार्यालये फोडण्यात येतील. अनिल सावकार मादनाईक यांनी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. नितेश नलवडे म्हणाले, दंडाच्या किमती वाहनांच्या किमतीपेक्षा अधिक आहेत. वाहने विकली तर दंडाची रक्कम आपण भरू शकत नाही. त्यामुळे आपला व्यवसाय संपुष्टात येणार आहे. हेच सरकारला पाहिजे. त्यासाठी महसूल मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढावा.\nयानंतर निवास उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. शिंदे यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्‍नावर मार्ग काढला जाईल; मात्र शासनाने घेलेल्या निर्णयावर आपल्या भावना शासनाला कळविल्या जातील, असे सांगितले.\nशिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष मुकुंद पोवार, जितेंद्र पाटील, शिवाजी पोवार, मिलिंद साखरपे, जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती अनिल मादनाईक, नागेश गाडीवडर आदींचा समावेश होता. बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील मुकुंद पोवार यांनी सांगितला. त्यानंतर वाहने बंद ठेवून रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:55:01Z", "digest": "sha1:HNQE3Q4AZSB5F4JMCW5KU7TEHZSH23S3", "length": 4022, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागरी अधिकार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केले��ी नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bollywood-amir-khan-leave-film/", "date_download": "2019-06-15T20:59:09Z", "digest": "sha1:BLRUOGXKY44NBT2IAAR5DBZ7L4CTMSPT", "length": 16705, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आमिर खानने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nआमिर खानने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला\nआवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट\nआमिर खानने लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला\nमुंबई : #MeToo चं अभियान देशभरात सुरू असताना काही बॉलिवूड कलाकारांनी आपल्‍या विचारांना वाट मोकळी करून दिली आहे. तर ‘मी टू’ या अभियानावर काही राजकीय मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने लैंगिक छळाचा आरोप असणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास नकार देत चित्रपट सोडला आहे.\nलैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या सिनेमातून आमिर खानने काढता पाय घेतला आहे. आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या ‘मुगल’ या आगामी सिनेमात आमिर काम करणार होता पण त्याने आता सिनेमा सोडला आहे.\n‘आम्ही ज्या व्यक्तीसोबत सिनेमा करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असं आम्हाला समजलं. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या सिनेमातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.\nदहावीच्या विद्यार्थिनीचा तळ्यात बुडून मृत्यू\nन्यायाधीशाच्या सुट्टया रद्द : तीन कोटी प्रकरणे प्रलंबीत\nबाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्य नाही\nअफेअरच्या चर्चांना फातिमाचा पूर्णविराम\nआमिरने स्वीकारली ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्याची जबाबदारी\nकाटछाट न करता पाकिस्तानात प्रदर्शित होणार ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजैश-ए-मोहम्मद अजून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nराज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार : धनंजय मुंडे\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\n३५ टन केळी उत्पादन घेणारा शेतकरी आता घेत आहे १०० टन उत्पन्न\nmaharashtra, आवर्जून वाचाच, कृषिदूत, जळगाव\nकाश्मीर मुद्दा सोडवणाऱ्याला नोबेल द्या : इम्रान खान\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जू�� वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nबाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्य नाही\nअफेअरच्या चर्चांना फातिमाचा पूर्णविराम\nआमिरने स्वीकारली ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्याची जबाबदारी\nकाटछाट न करता पाकिस्तानात प्रदर्शित होणार ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’\nन्यायाधीशाच्या सुट्टया रद्द : तीन कोटी प्रकरणे प्रलंबीत\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.gpedia.com/mr/gpedia/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:56:44Z", "digest": "sha1:C2WJXDSAIFDASKX2CBQEJSU6U4LZFJHM", "length": 5456, "nlines": 136, "source_domain": "www.gpedia.com", "title": "वर्ग:विज्ञान - Gpedia, Your Encyclopedia", "raw_content": "\n आपण विज्ञान या वर्गाच्या मुखपृष्ठावर आहात.\nआयुर्वेद तारा अनिल काकोडकर लैंगिक आकर्षण\nमानसशास्त्र सूर्यमालेतील छोट्या वस्तू पीएसएलव्ही सी १६ उत्क्रांतिवाद\nएकूण ३२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३२ उपवर्ग आहेत.\n► विज्ञानविषयक विद्याशाखा‎ (१ क, १ प)\n► अंतराळ विज्ञान‎ (३ क, १८ प)\n► अंतरीक्षशास्त्र‎ (१ क, १ प)\n► आरोग्य‎ (१८ क, ११३ प)\n► उपयोजित विज्ञान‎ (७ क, १ प)\n► कालक्रम‎ (२ क, १९ प)\n► खगोलशास्त्र‎ (१४ क, १२३ प, १ सं.)\n► चिकित्सा पद्धती‎ (१८ प)\n► चिकित्साशास्त्र‎ (५ प)\n► जीवशास्त्र‎ (२५ क, १४२ प)\n► परमाणु विज्ञान‎ (१ क)\n► वैज्ञानिक परिभाषा‎ (१ प)\n► पर्यावरणशास्त्र‎ (२ प)\n► पशु विज्ञान‎ (३ प)\n► पुराजीवशास्त्र‎ (२ प)\n► भाषाविज्ञान‎ (२ क)\n► भूविज्ञान‎ (२ क, ४ प)\n► भौतिकशास्त्र‎ (१४ क, १४४ प)\n► मानवशास्त्र‎ (३ क, ३ प)\n► मापन‎ (४ क, ९ प)\n► रसायनशास्त्र‎ (१४ क, ४९ प)\n► विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यास‎ (१ क)\n► वैद्यकशास्त्रे‎ (४ क)\n► व्यावहारिक विज्ञान‎ (१ क)\n► शास्त्रज्ञ‎ (१५ क, २६ प)\n► शेतीशास्त्र‎ (३ क, ६ प)\n► शोध‎ (३ प)\n► संशोधक‎ (१ क, १२ प)\n► वैज्ञानिक सिद्धांत‎ (२ क, १ प)\nएकूण ३९ पैकी खालील ३९ पाने या वर्गात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/articleshow/47620918.cms", "date_download": "2019-06-15T21:51:34Z", "digest": "sha1:XTRFCAHHGQB4VWX6UQMSJFMXM24BPZLG", "length": 18310, "nlines": 277, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prashant asnare News: आकाशी झेप घे रे... - prashant-asnare | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nआकाशी झेप घे रे...\nमी नुकतंच ‘जगाच्या पाठीवर’ हे गायक सुधीर फडके यांचं आत्मचरित्र वाचलं. सुरुवातीच्या काळात सुधीर फडक्यांनी दारोदारी जाऊन चहाविक्रीचा धंदा केला. मग भाजीपाला विकून पाहिला पण त्यांचा मनासारखा कुठेच जम बसला नाही.\nमी नुकतंच ‘जगाच्या पाठीवर’ हे गायक सुधीर फडके यांचं आत्मचरित्र वाचलं. सुरुवातीच्या काळात सुधीर फडक्यांनी दारोदारी जाऊन चहाविक्रीचा धंदा केला. मग भाजीपाला विकून पाहिला पण त्यांचा मनासारखा कुठेच जम बसला नाही. पोटापाण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळची प्राणप्रिय वाद्यं विकावी लागली. पण त्यांनी धीर सोडला नाही. शेवटी त्यांना हवा असलेला सूर गवसला. अन् मराठी संगीत क्षेत्रात त्यांनी ‘रामायण’ घडवले.\n‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘मेरी कोम’ हे दोन्ही सत्यघटनेवर आधारित चित्रपट पाहताना मला असे लक्षात आले की या दोन्ही खेळांडूसमोर परिस्थिती खूपच प्रतिकूल होती. पण तरीही अथक परिश्रमाने त्यांनी त्यावर मात केली. आणि सगळ्या\nदेशाचे लक्ष जाईल, असा इतिहास घडवला.\nतीन वर्षांची असताना सुधा चंद्रन हिने नृत्य करायला सुरुवात केली. १७ वर्षांची होईपर्यंत तिने ७५ कार्यक्रम सादर केले. पण दुर्दैवानं एका अपघातात तिला तिचा एक पाय गमवावा लागला. पण ती हरली नाही. जयपूर फूटच्या साह्याने ती नव्या उमेदीने पुन्हा उभी राहिली अन् तीन वर्षांच्या आत ती नृत्यांसाठी पुन्हा स्टेजवर जाण्यासाठी सज्ज झाली.\nही सगळी उदाहरणं आहेत आयुष्यात आलेल्या संकटाच्या पुरांना तोंड देऊन आत्मविश्वासानं पुन्हा उभी राहणाऱ्या असामान्य माणसांची. अशी जीवघेणी संकट आली की आपण खचून जातो, हताश होतो, प्रयत्न सोडून देतो. पण संकट कितीही मोठी असली तर ती काही काळापुरतीच असतात असा आशावादी विचार मनात ठेवून ही माणसं जगण्याशी लढली, जगली अन् जिंकलीसुद्धा\nजिद्द, इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या भरवशावर या सगळ्यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटावर मात तर केलीच पण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा चेहरा दिला, आयाम दिला. बॉक्सिंगच्या खेळात असा नियम आहे म्हणतात, की खेळात तुम्ही कितीही वेळा पडलात तरी तुम्ही पराभूत होत नाही. पराभूत तुम्ही तेव्हाच होता, जेव्हा पडल्यावर तुम्ही पुन्हा उठत नाही.\nया सगळ्या माणसांकडे पाहून मला राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची आठवण आली. पण हा पक्षी काल्पनिक स्वरूपाचा आहे. आपल्या अवतीभवती अशी खरीखुरी खूप माणसं आहेत, ज्यांनी संकटाच्या राखेतून पुन्हा भरारी घेतली अन् यशाच्या आकाशाला कवटाळून टाकलं. मग या सगळ्या धीरोदात्त माणसांना आपण ‘फिनिक्स मनाची माणसं’ म्हणायला काय हरकत आहे\nमात्र तेव्हा मागे वळून\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nप्रशांत असनारे या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमाझं अध्यात्म पासून आणखी\nक्षण घेण्याचे आणि देण्याचे\nओम भवती भिक्षां देही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआकाशी झेप घे रे......\nचाकू हवा की माउथऑर्गन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:34:24Z", "digest": "sha1:3ZP2BUFW4JIGDS6N7XPJA7QDUCMSIC6P", "length": 19575, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झिम्बाब्वेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची - विकिपीडिया", "raw_content": "झिम्बाब्वेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nही झिम्बाब्वेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे.\nसर्व माहिती झिम्बाब्वे वि भारत, दुसरा कसोटी सामना २००५-०६ पर्यंतची आहे.\nझिम्बाब्वेचे कसोटी क्रिकेट खेळाडू\n१ केव्हिन आर्नॉट १९९२–१९९३ ४ ८ १ ३०२ १०१* ४३.१४ - - - - - - ४ -\n२ एडो ब्रान्डेस १९९२–१९९९ १० १५ ३ १२१ ३९ १०.०८ १९९६ ६९ ९५१ २६ ३/४५ ३६.५८ ४ -\n३ मार्क बर्मेस्टर १९९२ ३ ४ २ ५४ ३०* २७.०० ४३६ २२ २२७ ३ ३/७८ ७५.६७ १ -\n४ ऍलिस्टेर कॅम्पबेल १९९२–२००२ ६० १०९ ४ २८५८ १०३ २७.२२ ६६ २ २८ - - - ६० -\n५ गॅरी क्रॉकर १९९२ ३ ४ १ ६९ ३३ २३.०० ४५६ २० २१७ ३ २/६५ ७२.३३ - -\n६ अँडी फ्लॉवर १९९२–२००२ ६३ ११२ १९ ४७९४ २३२* ५१.५५ ३ - ४ - - - १५१ ९\n७ ग्रँट फ्लॉवर १९९२–२००४ ६७ १२३ ६ ३४५७ २०१* २९.५५ ३३७८ १२२ १५३७ २५ ४/४१ ६१.४८ ४३ -\n८ डेव्हिड हॉटन १९९२–१९९७ २२ ३६ २ १४६४ २६६ ४३.०६ ५ - ० - - - १७ -\n९ माल्कम जार्व्हिस १९९२–१९९४ ५ ३ १ ४ २* २.०० १२७३ ८८ ३९३ ११ ३/३० ३५.७३ २ -\n१० अँडी पायक्रॉफ्ट १९९२ ३ ५ - १५२ ६० ३०.४० - - - - - - २ -\n११ जॉन ट्रायकोस १९९२–१९९३ ४१ ६ २ ११ ५ २.७५ ११४१ ३४ ५६२ १४ ५/८६ ४०.१४ ४ -\n१२ अली शाह १९९२–१९९६ ३ ५ - १२२ ६२ २४.४० १८६ ९ १२५ १ १/४६ १२५.०० - -\n१३ डेव्हिड ब्रेन १९९२–१९९५ ९ १३ २ ११५ २८ १०.४५ १८१० ५४ ९१५ ३० ५/४२ ३०.५० १ -\n१४ गॅव्हिन ब्रायंट १९९३ १ २ - १७ १६ ८.५० - - - - - - - -\n१५ उजेश रणछोड १९९३ १ २ - ८ ७ ४.०० ७२ - ४५ १ १/४५ ४५.०० - -\n१६ ग्लेन ब्रुक-जॅक्सन १९९३ २ ४ - ३९ ३१ ९.७५ - - - - - - - -\n१७ मार्क डेक्कर १९९३–१९९६ १४ २२ १ ३३३ ६८* १५.८६ ६० ४ १५ - - - १२ -\n१८ स्टीवन पीऑल १९९३–१९९४ ४ ६ २ ६० ३० १५.०० ८८८ ४५ ३०३ ४ २/८९ ७५.७५ १ -\n१९ जॉन रेनी १९९३–१९९७ ४ ६ १ ६२ २२ १२.४० ७२४ ३७ २९३ ३ २/२२ ९७.६७ १ -\n२० हीथ स्ट्रीक १९९३–२००५ ६५ १०७ १८ १९९० १२७* २२.३६ १३५५९ ५९५ ६०७९ २१६ ६/७३ २८.१४ १७ -\n२१ गाय व्हिटॉल १९९३–२००२ ४६ ८२ ७ २२०७ २०३* २९.४३ ४६८६ २०८ २०८८ ५१ ४/१८ ४०.९४ १९ -\n२२ वेन जेम्स १९९३–१९९४ ४ ४ - ६१ ३३ १५.२५ - - - - - - १६ -\n२३ पॉल स्ट्रँग १९९४–२००१ २४ ४१ १० ८३९ १०६* २७.०६ ५७२० २११ २५२२ ७० ८/१०९ ३६.०३ १५ -\n२४ स्टुअर्ट कार्लाइल १९९५–२००५ ३७ ६६ ६ १६१५ ११८ २६.९२ - - - - - - ३४ -\n२५ हेन्री ओलोंगा १९९५–२००२ ३�� ४५ ११ १८४ २४ ५.४१ ४५०२ १२९ २६२० ६८ ५/७० ३८.५३ १० -\n२६ ब्रायन स्ट्रँग १९९५–२००१ २६ ४५ ९ ४६५ ५३ १२.९२ ५४३३ ३०६ २२०३ ५६ ५/१०१ ३९.३४ ११ -\n२७ इयेन बुचार्ट १९९५ १ २ - २३ १५ ११.५० १८ - ११ - - - १ -\n२८ चार्ली लॉक १९९५ १ २ १ ८ ८* ८.०० १८० ५ १०५ ५ ३/६८ २१.०० - -\n२९ क्रेग विशार्ट १९९५–२००५ २७ ५० १ १०९८ ११४ २२.४१ - - - - - - १५ -\n३० क्रेग एव्हान्स १९९६–२००३ ३ ६ - ५२ २२ ८.६७ ५४ - ३५ - - - १ -\n३१ अँडरु व्हिट्टॉल १९९६–१९९९ १० १८ ३ ११४ १७ ७.६० १५६२ ४८ ७३६ ७ ३/७३ १०५.१४ ८ -\n३२ एव्हर्टन मातामानाद्झो १९९६–१९९९ ३ ५ १ १७ ७ ४.२५ ३८४ १० २५० ४ २/६२ ६२.५० - -\n३३ म्पुमेलेलो म्बांग्वा १९९६–२००० १५ २५ ८ ३४ ८ २.०० २५९६ १४९ १००६ ३२ ३/२३ ३१.४४ २ -\n३४ अँडी वॉलर १९९६ २ ३ - ६९ ५० २३.०० - - - - - - १ -\n३५ ऍडम हकल १९९७–१९९८ ८ १४ ३ ७४ २८* ६.७३ १५६८ ४८ ८७२ २५ ६/१०९ ३४.८८ ३ -\n३६ गॅव्हिन रेनी १९९७–२००२ २३ ४६ १ १०२३ ९३ २२.७३ १२६ - ८४ १ १/४० ८४.०० १३ -\n३७ मरे गूडविन १९९८–२००० १९ ३७ ४ १४१४ १६६* ४२.८५ ११९ ३ ६९ - - - १० -\n३८ ट्रेव्हर माडोंडो १९९८–२००० ३ ४ १ ९० ७४* ३०.०० - - - - - - १ -\n३९ डर्क विल्योएन १९९८–२००० २ ४ - ५७ ३८ १४.२५ १०५ २ ६५ १ १/१४ ६५.०० १ -\n४० नील जॉन्सन १९९८–२००० १३ २३ १ ५३२ १०७ २४.१८ ११८६ ५० ५९४ १५ ४/७७ ३९.६० १२ -\n४१ ट्रेव्हर ग्रिपर १९९९–२००४ २० ३८ १ ८०९ ११२ २१.८६ ७९३ २१ ५०९ ६ २/९१ ८४.८३ १४ -\n४२ गॅरी ब्रेंट १९९९–२००१ ४ ६ - ३५ २५ ५.८३ ८१८ ३९ ३१४ ७ ३/२१ ४४.८६ १ -\n४३ रे प्राइस १९९९–२००४ १८ ३० ७ २२४ ३६ ९.७४ ५१३५ १९८ २४७५ ६९ ६/७३ ३५.८७ ३ -\n४४ ब्रायन मर्फी २०००–२००१ ११ १५ ३ १२३ ३० १०.२५ २१५३ ६७ १११३ १८ ३/३२ ६१.८३ ११ -\n४५ म्लुलेकी न्काला २०००–२००५ १० १५ २ १८७ ४७ १४.३८ १४५२ ५३ ७२७ ११ ३/८२ ६६.०९ ४ -\n४६ डेव्हिड मुटेन्डेरा २००० १ २ - १० १० ५.०० ८४ ४ २९ - - - - -\n४७ डग्लस मॅरिलियर २०००–२००२ ५ ७ १ १८६ ७३ ३१.०० ६१६ २१ ३२२ ११ ४/५७ २९.२७ २ -\n४८ अँडी ब्लिग्नॉट २००१–२००५ १९ ३६ ३ ८८६ ९२ २६.८५ ३१७३ १०१ १९६४ ५३ ५/७३ ३७.०६ १३ -\n४९ डियॉन इब्राहीम २००१–२००५ २९ ५५ १ १२२५ ९४ २२.६९ - - - - - - १६ -\n५० ब्रायटन वाटाम्ब्वा २००१–२००२ ६ ८ ५ ११ ४* ३.६७ ९३१ ३६ ४९० १४ ४/६४ ३५.०० - -\n५१ ट्रॅव्हिस फ्रेंड २००१–२००४ १३ १९ ४ ४४७ ८१ २९.८० २००० ६३ १०९० २५ ५/३१ ४३.६० २ -\n५२ तातेन्दा तैबु २००१–२००५ २४ ४६ ३ १२७३ १५३ २९.६० ४८ १ २७ १ १/२७ २७.०० ४८ ४\n५३ हॅमिल्टन मासाकाद्झा २००१–२००५ १५ ३० १ ७८५ ११९ २७.०७ १२६ ४ ३९ २ १/९ १९.५० ८ -\n५४ डग्लस हॉन्डो २००१–२००५ ९ १५ ६ ८३ १९ ९.२२ १४८६ ५० ७७४ २१ ६/५�� ३६.८६ ५ -\n५५ ब्लेसिंग माहविरे २००२–२००५ १० १७ ६ १४७ ५०* १३.३६ १२८७ ३५ ९१५ १८ ४/९२ ५०.८३ १ -\n५६ मार्क व्हर्मुलेन २००२–२००४ ८ १६ - ४१४ ११८ २५.८८ ६ - ५ - - - ६ -\n५७ शॉन अर्व्हाइन २००३–२००४ ५ ८ - २६१ ८६ ३२.६३ ५७० १८ ३८८ ९ ४/१४६ ४३.११ ७ -\n५८ गॅव्हिन इयुइंग २००३–२००५ ३ ६ - १०८ ७१ १८.०० ४२६ ११ २६० २ १/२७ १३०.०० १ -\n५९ स्टुअर्ट मात्सिकिन्येरी २००३–२००५ ८ १६ १ ३५१ ५७ २३.४० ४८३ ६ ३४५ २ १/५८ १७२.५० ७ -\n६० वुसिमुझी सिबंदा २००३–२००५ ३ ६ - ४८ १८ ८.०० - - - - - - ४ -\n६१ एल्टन चिगुम्बरा २००४–२००५ ६ १२ - १८७ ७१ १५.५८ ८२९ २२ ४९८ ९ ५/५४ ५५.३३ २ -\n६२ ॲलेस्टेर मारेग्वेडे २००४ २ ४ - ७४ २८ १८.५० - - - - - - १ -\n६३ तिनाशे पन्यांगारा २००४–२००५ ३ ६ २ १२८ ४०* ३२.०० ५३५ २१ २८६ ८ ३/२८ ३५.७५ - -\n६४ ब्रेंडन टेलर २००४–२००५ १० २० - ४२२ ७८ २१.१० ४२ - ३८ - - - ७ -\n६५ प्रॉस्पर उत्सेया २००४ १ २ - ४५ ४५ २२.५० ७२ २ ५५ - - - २ -\n६६ ट्वॉन्डा मुपारिवा २००४ १ २ १ १५ १४ १५.०० २०४ १ १३६ - - - - -\n६७ ग्रेम क्रेमर २००५ ६ १२ १ २९ १२ २.६४ ८७० १६ ५९५ १३ ३/८६ ४५.७७ ३ -\n६८ क्रिस्टोफर म्पोफू २००५ ६ १२ ६ १७ ७ २.८३ ८३० २२ ५५६ ८ ४/१०९ ६९.५० - -\n६९ बार्नी रॉजर्स २००५ ४ ८ - ९० २९ ११.२५ १८ - १७ - - - १ -\n७० नील फरेरा २००५ १ २ - २१ १६ १०.५० - - - - - - - -\n७१ कीथ डबेंग्वा २००५ ३ ६ - ९० ३५ १५.०० ४३८ १० २४९ ५ ३/१२७ ४९.८० १ -\n७२ चार्ल्स कोव्हेंट्री २००५ २ ४ - ८८ ३७ २२.०० - - - - - - ३ -\n७३ टेरेंस डफिन २००५ २ ४ - ८० ५६ २०.०० - - - - - - १ -\n७४ वॅडिंग्टन म्वायेंगा २००५ १ २ १ १५ १४* १५.०० १२६ ६ ७९ १ १/७९ ७९.०० - -\n1 जॉन ट्रायकोस कसोटी सामने दक्षिण आफ्रिका संघा कडून सुद्धा खेळला. ह्या यादीत केवळ झिम्बाब्वे संघासाठी खेळलेल्या सामन्यांची माहिती आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंच्या नामसूची\nअफगाणिस्तान · ऑस्ट्रेलिया (पुरुष · महिला) · बांगलादेश · इंग्लंड (पुरुष · महिला) · भारत (पुरुष · महिला) · आयर्लंड (पुरुष · महिला) · न्यूझीलंड (पुरुष · महिला) · पाकिस्तान (पुरुष · महिला) · दक्षिण आफ्रिका (पुरुष · महिला) · श्रीलंका (पुरुष · महिला) · वेस्ट इंडीज (पुरुष · महिला) · झिम्बाब्वे · नेदरलँड्स (फक्त महिला) · जागतिक संघ ·\nअफगाणिस्तान · ऑस्ट्रेलिया (पुरुष · महिला) · आफ्रिका संघ · आशिया संघ · बांगलादेश · बर्म्युडा · कॅनडा · पूर्व आफ्रिका · इंग्लंड (पुरुष · महिला) · हॉँगकॉँग · भारत (पुरुष · महिला) · आयर्लंड (पुरुष · महिला) · जपान ( फक्त महिला) · केन्या · नामिबिया · नेदरलँड्स (पुरुष · महिला) · न्यूझी��ंड (पुरुष · महिला) · नेपाळ · पाकिस्तान · स्कॉटलँड · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · संयुक्त अरब अमीराती · अमेरिकेची संयुक्त संस्थाने · वेस्ट इंडीझ · जागतिक संघ · झिम्बाब्वे\nऑस्ट्रेलिया · बांगलादेश · इंग्लंड · भारत · न्यू झीलँड · पाकिस्तान · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · झिम्बाब्वे\nझिम्बाब्वेचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F,_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2019-06-15T21:11:46Z", "digest": "sha1:2SEZ5YZLOFSOW56E3R5IG4JYEXQAZVBT", "length": 4492, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सँडपॉइंट, आयडाहो - विकिपीडिया", "raw_content": "\nसँडपॉइंट अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील छोटे शहर आहे. बॉनर काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची संख्या २०१०च्या जनगणनेनुसार ७,३६५ होती.\nशिकागोपासून सिॲटल आणि पोर्टलंडपर्यंत धावणारी एम्पायर बिल्डर ही रेल्वेगाडी सँडपॉइंटला थांबते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/feng-shui-vastu-tips-story-of-lucky-cat-118081400016_1.html", "date_download": "2019-06-15T20:32:51Z", "digest": "sha1:SW7MI4RKUI3U5PW7JF343GF5PKZL5SLT", "length": 9166, "nlines": 97, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "फेंगशुईत जपानी मांजर इतकी लकी का मानली जाते, जाणून घ्या पूर्ण कथा", "raw_content": "\nफेंगशुईत जपानी मांजर इतकी लकी का मानली जाते, जाणून घ्या पूर्��� कथा\nएकी कडे जेथे भारतात मांजरीला अपशकुन मानले जाते तसेच फेंगशुईमध्ये जपानी मांजरीला सुख-शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. फेंगशुईमध्ये लोक आपल्या घरात आणि दुकानांमध्ये लॉफिंग बुद्धा, विंड चाइम आणि क्रिस्टल शिवाय घरात लकी कॅट देखील ठेवतात. फेंगशुईनुसार असे मानले जाते की लकी कॅट ठेवल्याने येणारे संकट टळून जातात. लकी कॅटचा एक हता उभा असतो आणि तो सतत हालत असतो.\nया लकी कॅटला मनी कॅटपण म्हणतात जी जपानहून आली आहे. या जपानी मांजरीची कथा फारच रोचक आहे.\nजपानी मान्यतेनुसार, एक वेळा धन देवता नगर भ्रमणावर होते आणि अचानक पाऊस येऊ लागला. या पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी एका झाडाचा सहारा घेतला आणि खाली उभे राहिले. तेव्हाच त्यांची नजर कोपर्‍यात बसलेल्या ऐका मांजरीवर पडली जी हात हालवून त्यांना बोलवत होती. तेव्हा धन देवता तिच्याजवळ गेले. तेव्हाच वीज कडकडून ते झाड पडले आणि पाण्यात वाहून गेले ज्याच्या खाली ते देवता उभे होते. शेवटच्या वेळेस मांजरीने बोलावल्यामुळे धन देवताचा जीव वाचला. त्यानंतर मांजरीच्या मालकाला त्यांनी धनवान बनण्याचा आशीवार्द दिला.\nकाही दिवसांनंतर मांजरीचा मृत्यू झाला व तिच्या मालकाने तिला दफनवून दिले आणि तिच्या आठवणीत मानकी निको नावाची हात हालवणार्‍या मांजरीची मूर्ती बनवली. यानंतर संकटांपासून बचाव करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी हात हालवणार्‍या मांजरीची मूर्ती घरो घरी ठेवण्यात येऊ लागली.\nफेंगशुईनुसार लकी कॅट बर्‍याच रगांमध्ये मिळतात. रंगानुसार याचे फळ देखील वेग वेगळे मिळतात. तर जाणून घेऊ कोणत्या रंगाची मांजर ठेवल्याने काय फायदे होतात.\n- आर्थिक प्रगती मिळविण्यासाठी घर आणि दुकानात सोनेरी रंगाची मांजर ठेवायला पाहिजे.\n- सतत पैसे मिळवण्यासाठी निळ्या रंगाची मांजर ठेवणे शुभ ठरत. याला कुबेराची दिशा दक्षिण-पूर्वेकडे ठेवायला पाहिजे.\n- आपले सौभाग्य वाढण्यासाठी हिरव्या रंगाची मांजर उत्तर-पूर्व दिशेकडे ठेवणे शुभ असते.\n- घरात लाल रंगाची मांजर दक्षिण- पश्चिम दिशेत ठेवल्याने नवरा बायकोत प्रेम वाढत.\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nभृगु संहिताच्या माध्यमाने जाणून घ्या कोणच्या वयात होईल तुमचे भाग्योदय\nपैसाच नाही तर प्रेमही वाढवतो हा पौधा\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nअधिक वेळा दूध उकळवत असाल तर सावध व्हा\nजीऱ्याचे पाणी गर्भवती महिलेंसाठी फायदेकारक\nधूम्रपान सोडण्यास मदत करेल नवी अलर्ट सिस्टिम\nवास्तूप्रमाणे बेडरुम कशी असावी\nअसे घालवा फळं आणि भाज्यांवरील कीटकनाशक\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nवटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी\nगायत्री मंत्र म्हणण्याचे नियम\nवटपौर्णिमा: आरोग्यासाठी वटाची पूजा\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख मंगळवारी अमलात आणा हे 10 सोपे उपाय, भाग्य उजळेल\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-06-15T21:37:58Z", "digest": "sha1:VITGNN5X5D2WU2AEADLU6WFFW4PGGORB", "length": 5333, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चॉकोलेट | मराठीमाती", "raw_content": "\nअर्धा डबा कंडेन्सड्‌ मिल्क\n१५० ग्रॅम बाजारी खोबरे कीस\n४ टेबल चमचा ड्रिकींग चॉकोलेट\n१ चमचा व्हॅनिला इसेन्स\nपिठीसाखरेखेरीज सर्व एजत्र करून गॅसवर ठेवा. पातेले जाड बुडाचे असावे. मिश्रण घट्ट होत आले की उतरवून घोटा. थोडी पिठीसाखर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत ओतून थापावे व वड्या पाडाव्या.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged अक्रोड, इसेन्स, खोबरे, चॉकलेट, चॉकोलेट, दूध, पाककला, पाककृती, पिठीसाखर, बर्फी on जुन 4, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/women-carrying-husband-on-his-shoulder/", "date_download": "2019-06-15T20:52:28Z", "digest": "sha1:HHRSGCWKGTXHO5IQZBN2Q6ITK5JRST7F", "length": 9832, "nlines": 118, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन गावकऱ्यांची महिलेला विक्षिप्त शिक्षा!", "raw_content": "\nविवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन गावकऱ्यांची महिलेला विक्षिप्त शिक्षा\n14/04/2019 टीम थोडक्यात देश 0\nभोपाळ | मध्य प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी महिलेला विक्षिप्त शिक्षा दिली आहे.\nझांबुआ जिल्ह्यातील हा प्रकार असून या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये महिलेने पतीला खांद्यावर उचलून घेतल्याचं दिसत आहे.\nपतीला खांद्यावर घेवून या महिलेला गावभर फिरण्याची शिक्षा दिली गेली. तसेच गावकऱ्यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचंही व्हीडिओमध्ये दिसत आहे.\nदरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून व्हीडिओमध्ये दिसणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.\n-नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल\n-आशिष शेलार-सचिन सावंतांमध्ये जुंपली ट्वीटरच्या माध्यमातून रंगलं शाब्दिक युद्ध\nदेशाचे तुकडे होऊ देणार नाही- नरेंद्र मोदी\n-‘काँग्रेस गाढवांचा पक्ष’; सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका\n-आघाडीकडून भुुजबळांनी सांगितली पंतप्रधानपदासाठी ‘ही’ पाच नाव\nनरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल\nपार्थ पवारांना दिलासा; या 2 माजी नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभ��� गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/it-marathi-news/digital-payment-and-net-banking-safety-tips-119052500015_1.html", "date_download": "2019-06-15T21:13:40Z", "digest": "sha1:DLZBDZ6YOKAWPB722JWXOV722SISAOG3", "length": 9252, "nlines": 94, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "एका चुकीमुळे रिकामे होऊ शकतात बँक खाते, याकडे दुर्लक्ष करू नका", "raw_content": "\nएका चुकीमुळे रिकामे होऊ शकतात बँक खाते, याकडे दुर्लक्ष करू नका\nएकीकडे भारतात डिजीटल देणंघेणं आणि नेट बँकिंगला प्रोत्साहन देत आहे तेथेच दुसरीकडे डिजीटल देणंघेणं केल्याने फसवणूक होत आहे. वर्ष 2021 पर्यंत देशात डिजीटल देणघेण चार पटीने\nवाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हा पर्याय सोयीस्कर असला तरी धोकादायक देखील आहे. कारण मागील काही वर्षात यासंबंधित अनेक प्रकरण दाखल झाले आहे. ज्याने नेट बँकिंग द्वारे बदमाश आपल्या खात्यापर्यंत सहज पोहचल्याची माहिती मिळते. तर जाणून घ्या नेट बँकिंगसाठी काही सुरक्षित गोष्टी:\nऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्याला बँकिंग कोणत्याही असुरक्षित WIFI नेटवर्कने वापरणे टाळावे. असे केल्यास आपली माहिती अगदी सहज हॅक करता येते आणि त्यामुळे आपले बँक खाते रिकामे होऊ शकतात. म्हणून बँकिंगसाठी सार्वजनिक नेटवर्क वापरणे टाळावे.\nनेट बँकिंगसाठी नेहमी वेरिफाइड किंवा विश्वसनीय ब्राउझर वापरावे. आपण एखाद्या अनऑथेंटिक साईटहून एखादे अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड कराल तर फसवणुकीची शक्यता अजूनच वाढते. कारण यात बग किंवा व्हायस असू शकतं. सोबतच आपल्��ा मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये उत्तम अँटी-व्हायरस प्रॉटेक्शन सिस्टम असावे ज्याने आपल्याला अलर्ट मिळू शकेल.\nऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आपलं पासवर्ड सुरक्षित ठेवणे. आपलं पासवर्ड हॅकर्स हॅक करू शकतात म्हणून वेळोवेळी पासवर्ड बदलत राहणे आवश्यक आहे. आपण पासवर्डमध्ये स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमरल सामील करत असाल तर पासवर्ड अधिक सुरक्षित राहतं.\nआपल्या नेट बँकिंगचे पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड वेरिफिकेशन कोड (CVV) आणि यूपीआई पिन कोणासोबतही शेअर करू नये. आपलं पासवर्ड विसरल्यास त्याची रिकव्हरी देखील काळजीपूर्वक करावी.\nकोणत्याही फिशिंग ईमेलवर कधीही क्लिक करू नका आणि ऑनलाईन भुगतान करताना नेहमी वन टाइम पासवर्ड (OTP) पर्याय निवडा. याने फसवणुकीची शक्यता कमी होते.\nSamsung Galaxy M40 झाला लॉन्च 19,990 मध्ये 6GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा\nअभिनंदनवर पाकिस्तानची लज्जास्पद जाहिरात, सानिया मिर्झा संतापली\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nआधार नंबरवरून आपले बँक खाते हॅक होऊ शकतात का\nकॉसमॉस बँकेवर सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात\nWhatsApp Gold virus: व्हाट्सअॅप यूजर्ससाठी धोक्याची चाहूल, या प्रकारे राहा सुरक्षित\nपुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा गंडा\nएअरटेल डीजीटल टीव्हीचे नवीन पॅक\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nSamsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या\nआदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील\nजे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले\nसचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला\nमाझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख\nपुढील लेख गोरक्षेच्या नावाखाली तीन लोकांसोबत मारहाण, ओवेसी म्हणाले- नवीन भारतात आपले स्वागत आहे\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-06-15T20:44:34Z", "digest": "sha1:7RPIDPV2OKHIDVOPF2QKXWDNB5YFRFFH", "length": 3525, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्यंग - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nशरीराचा एखादा भाग वा अवयव सुस्थितीत नसणे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/urmila-matondkar-marathi-film/", "date_download": "2019-06-15T21:12:56Z", "digest": "sha1:DQ4KTI33TENBQK3MBOH375XGKZGPMCLH", "length": 17094, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा दिसणार मराठीत", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nप्रशासनामुळेच शहादा तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई – आ.पाडवी\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा दिसणार मराठीत\nअभिन���त्री उर्मिला मातोंडकर पुन्हा दिसणार मराठीत\nमुंबई : उर्मिला मातोंडकर हे नाव बॉलीवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते आहे. अन्य अभिनेत्रींप्रमाणे उर्मिलानेही लग्नानंतर अगदी निवडक रोल स्वीकारले होते. या वर्षाच्या सुरुवातीला तिने अभिनय देवच्या “ब्लॅकमेल’मध्ये एका गाण्यापुरता परफॉर्मन्स दिला होता. यामध्ये इरफान खान आणि किर्ती कुल्हारी हे लीड रोलमध्ये होते. उर्मिला आता पतीदेव मोहसीन अख्तरबरोबर ती निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. उर्मिलाने मराठी सिनेमाच्या निर्मितीत पाऊल टाकले आहे.\nमराठी सिनेमांच कौतुक आता बॉलिवूडकरांनाही वाटू लागलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार मराठीत सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. कुणी मराठी सिनेमाची निर्मिती करतंय तर कुणी मराठी सिनेमांत काम करतंय. असं असताना आता उर्मिला लवकरच मराठीत दिसणार आहे. उर्मिलाच्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पहिली झलक आता प्रसिध्द झाली आहे. यात दिसणारी माधुरी कोण आहे याचा उलगडा झालेला नाही. मात्र मराठीत एका सुंदर ‘माधुरी’ची या सिनेमातून एन्ट्री होणार आहे.\nपण सिनेमाची कथा, उर्मिलाची भूमिका याबद्दलची उत्सुकता ताणून ठेवा. कारण ही माहिती अद्यापही गुलदस्तातच आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले असून हा सिनेमा 30 नोव्हेंबर 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\nसर्दी, ताप, घसादुखी अंगावर काढू नका; हवामान बदलामुळे स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव\nविभाग कोणताही असो नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे – महापौर भानसी\nरणवीर कपिल देवसोबत 10 दिवस राहणार\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nबिग बीसोबत पहिल्यांदाच काम करणार इम्रान हाश्मी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष��काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nरणवीर कपिल देवसोबत 10 दिवस राहणार\nमहेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल\n‘कटप्पा’- ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स\nबिग बीसोबत पहिल्यांदाच काम करणार इम्रान हाश्मी\nविभाग कोणताही असो नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे – महापौर भानसी\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/vinod-tawade-criticized-sushilkumar-shinde/", "date_download": "2019-06-15T20:51:00Z", "digest": "sha1:GL6YNICKSERPVWGSL64HV32T3PDDWGJY", "length": 9253, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'हिंदू दहशतवाद' शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे", "raw_content": "\n‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे\nमुंबई | काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवाद शब्दावरून देशातील जनतेची माफी मागावी, असं शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे. तावडे पत्रकार परिषदेत बोलत होते.\nसुशीलकुमार शिंदे काँग्रेस परिवाराशी इतक्या जवळचे होते तर सोलापुरचे प्रश्न त्यांना का सोडविता आले नाही, असा सवाल त्यांनी सुशीलकुमारांना केला.\nशेवटची निवडणूक सांगून सुशीलकुमार शिंदे जनतेची सहानुभूती मिळवत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी शिंदेवर केला.\nदरम्यान, राज्याचे दुसरे नेते अशोक चव्हाणही जनतेची सहानुभूती मिळवत आहेत, असंही तावडे यावेळी म्हणाले.\n-बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का\n-“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”\n-पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच : गिरीष बापट\n–सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस\n–…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका\nबारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का\n; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/articlelist/2429056.cms", "date_download": "2019-06-15T21:49:26Z", "digest": "sha1:KNFVU62IUODSJEUUU4DHFU7G6F76HFD6", "length": 12625, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nकर्णधार अॅरन फिंचचे शतक आणि मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या...\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट कोहलीUpdated: Jun 15, 2019, 09.11PM IST\nवर्ल्डकप: भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट\nWC: पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागीUpdated: Jun 15, 2019, 04.19PM IST\nश्रीलंका-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामनेUpdated: Jun 15, 2019, 09.48AM IST\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nप्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाच सामने खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच विजय असून त्यांच्या खात्यावर एक गुण जमा ...\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मातUpdated: Jun 15, 2019, 11.01PM IST\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराटUpdated: Jun 15, 2019, 09.11PM IST\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागीUpdated: Jun 15, 2019, 04.12PM IST\nपीएसकेएम, आरएसके, टायटन विजयी\nहरभजन, युसूफमध्ये २००३मध्ये हमरीतुमरीUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nमर्यादेत राहून खेळावे लागेल : करुणरत्नेUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nमानांकित बुद्धिबळपटूंची आगेकूचUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nसुनील दुबिलेची प्रो-कबड्डीसाठी निवडUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट कोहली\nWC Live स्कोअरकार्ड: श्रीलंका Vs. ऑस्ट्रेलिया\nLive स्कोअर: द. आफ्रिका Vs. अफगाणिस्तान\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर���मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकेदार जाधवचं वरुणराजाला साकडं\nऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर ४१ धावांनी मात\nपाहा: भारत वि. न्यूझीलंड सामना कसा रंगेल\nवर्ल्डकपः रिषभ पंत स्टँडबायवर\nवर्ल्डकप: दुखापतीनंतर शिखर धवन म्हणतो...\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nटीम इंडियाला झटका; दुखापतीमुळं शिखर संघाबाहेर\nभारत वि. ऑस्ट्रेलिया: झम्पाकडून चेंडूशी छेडछाड\nLIVE: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे अपडेट्स\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:39:22Z", "digest": "sha1:KBMXCHJAFMUKIFHVYTRX72C5GCY5HCKG", "length": 3323, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सोनेपत जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या हरियाणा राज्यातील सोनेपत जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"सोनेपत जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१��� रोजी १३:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:39:45Z", "digest": "sha1:MQZLIOAFLXZNQI3MVDC2FLPOORQJH76E", "length": 5826, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जपानचे शाही आरमार - विकिपीडिया", "raw_content": "\n(शाही जपानी आरमार या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्थापना इ.स. १८६९ - १९४७\nजपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१]\n^ \"नॅशनल सिक्युरिटी > सेल्फ-डिफेन्स फोर्सेस > अर्ली डेव्हलपमेंट (राष्ट्रीय सुरक्षा > स्वसंरक्षक बले > आरंभीची वाटचाल)\" (इंग्लिश मजकूर). लायब्ररी ऑफ काँग्रेस (अमेरिकेची संयुक्त संस्थाने).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०१७ रोजी १३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28608", "date_download": "2019-06-15T20:45:47Z", "digest": "sha1:BQ4U6IQQ73LP7MIREZIUV63MKJOIBOZ3", "length": 9733, "nlines": 194, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 39| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 39\nब० :- आयुष्मान् काश्यप, तूं भलताच प्रश्न विचारलास. असें न विचारतां, असें विचार कीं, या ऐशीं वर्षांत तुझ्या मनांत किती वेळां कामविकार उत्पन्न झाला.\nका० :- बरें ठीक, किती वेळां कामविकार उत्पन्न झाला हें सांग.\nब० :- आयुष्मान् काश्यप, ह्या ��ंशी वर्षांत माझ्या मनांत एकदां सुद्धां कामविकार उत्पन्न झाल्याचें मला आठवत नाहीं. एवढेंच नव्हे, द्वेषबुद्धि किंवा दुसर्‍याला आणि आपणाला त्रास देण्याची बुद्धि मला कधीं उद्‍भवलीं नाहीं. मी गृहस्थानें दिलेलें चीवर कधीं स्वीकारलें नाहीं. कधीं दुसर्‍याकडून चीवर शिववून घेतलें नाहीं, कधीं गांवांत बसलों नाहीं, किंवा जेवलों नाहीं. कधीं भिक्षुणींच्या उपाश्रयांत गेलों नाहीं... कधीं मला रोग उत्पन्न झाला नाहीं, आणि कधीं औषधासाठीं मीं एक हरडाहि खाल्ला नाहीं. कधीं लोडाला टेंकून बसलों नाहीं, आणि कधीं गांवांत चातुर्मास घालविला नाहीं. प्रव्रज्येनंतर मी सातच दिवस १ पृथग्जन होतों; सातच दिवस ऋणी होऊन मी राष्ट्रपिंड खाल्ला; आठव्या दिवशीं अर्हत्पद मिळविलें.” (१- पृथग्जन म्हणजे सामान्य जन, जो आर्यमार्गाला लागला नाहीं तो. असा मनुष्य भिक्षेवर निर्वाह करूं लागला तर तो राष्ट्राचा ऋणी होतो. परंतु अर्हत् अनृण होऊन राष्ट्रीय अन्न खातो.)\nहें बक्कुलाचें भाषण ऐकून अचेल काश्यप प्रसन्न होऊन त्याचा शिष्य झाला. नंतर आपण आज परिनिर्वाण पावणार आहें, असें सांगून बक्कुलानें सर्व विहारांत जाऊन भिक्षूंना बोलावून आणलें व भिक्षुसंघामध्यें बसला असतां तो परिनिर्वाण पावला.\n“पूर्वजन्म आठवणार्‍या भिक्षुश्रावकांत सोभित श्रेष्ठ आहे.”\nह्याचा जन्म ब्राह्मणकुळांत झाला. ह्याचें नांव सोभित. पुढें वयांत आल्यावर तो भिक्षु झाला, व ध्यानसमाधीची भावना करून पूर्वजन्मस्मृतिज्ञानांत निपुण झाला. विनयग्रंथांत चौथ्या पाराजिकेच्या टीकेंत तेवढा ह्याचा उल्लेख आला आहे. इतर ठिकाणीं याची माहिती सांपडत नाहीं.\n“विनयधर भिक्षुश्रावकांत उपालि श्रेष्ठ आहे.”\nहा जातीचा न्हावी. ह्याची गोष्ट अनुरुद्धाच्या गोष्टींत (प्रकरण ५ वें) आलीच आहे. पहिल्या संगीतींत महाकाश्यपानें ह्यालाच विचारून विनयाचा संग्रह केला, असें विनयअट्ठकथेंत म्हटलें आहे. त्यावरून विनयधरपरंपरेचा हा पहिला आचार्य होता, असें दिसून येतें.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\n���ाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%AB", "date_download": "2019-06-15T20:59:54Z", "digest": "sha1:PKQSIPWAJQAGDKO4QJGKVNSY3IKXUEQN", "length": 6705, "nlines": 242, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १८५५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे\nवर्षे: १८५२ - १८५३ - १८५४ - १८५५ - १८५६ - १८५७ - १८५८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना व घडामोडी[संपादन]\nजानेवारी २३ - मिनेसोटात मिनीआपोलिसमध्ये मिसिसिपी नदीवर पहिला पूल बांधला गेला.\nमार्च २ - अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.\nऑगस्ट ३ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nफेब्रुवारी २३ - कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\nऑगस्ट ७ - मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/ghati-hospital-secure-32nd-place-in-india-on-various-criteria-of-medical-college/articleshow/69792415.cms", "date_download": "2019-06-15T21:49:50Z", "digest": "sha1:S25AD27GPPFQHSTBBLAZFMPFCI5IAP5J", "length": 11317, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: देशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर - ghati hospital secure 32nd place in india on various criteria of medical college | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\nदेशभरातील शासकीय; तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ३२वे स्थान मिळवले आहे.\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nदेशभरातील शासकीय; तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ३२वे स्थान मिळवले आहे. विविध पायाभूत सोयी-सुविधा, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय शिक्षकांचे योगदान आदी निकषांच्या आधारे केलेल्या सर्वेक्षणात घाटीने हे स्थान पटकाविले आहे.\nया सर्वेक्षणासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. वर्षा रोटे, डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अनिल जोशी, डॉ. रेषाकिरण शेंडे, डॉ. सिराज बेग, डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. रझवी नासेर, प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव, गणेश चव्हाण आदींनी पुढाकार घेतला.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकस...\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nजुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर...\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त...\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी...\nप्रेयसीसाठी दुसऱ्या महिलेचा खून; दोघे हर्सूल कारागृहात...\n‘मोदीजी ये देश को बुलेट ट्रेन की जरूरत नहीं’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2019-06-15T20:59:00Z", "digest": "sha1:5TUXFBTEQRPWEA4RL26IKGAMNFOAA5VB", "length": 5780, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे\nवर्षे: ८१३ - ८१४ - ८१५ - ८१६ - ८१७ - ८१८ - ८१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून १२ - पोप स्टीवन चौथ्याची पोपपदी निवड.\nइ.स.च्या ८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्��� या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2019-06-15T20:49:57Z", "digest": "sha1:OSLYMBNAMCAGS4SXGWXL757UFDRUHAM2", "length": 4466, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८० मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८० मधील खेळ\nइ.स. १९८० मधील खेळ\n\"इ.स. १९८० मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\n१९८० ए.एफ.सी. आशिया चषक\n१९८० फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-48251159", "date_download": "2019-06-15T21:02:55Z", "digest": "sha1:HAEUHNBB5CXMMVVYOFHIG7QOPRGDMCSJ", "length": 15739, "nlines": 138, "source_domain": "www.bbc.com", "title": "IPL 2019 final: महेंद्र सिंह धोनीच्या या चुकांमुळे चेन्नई सुपर किंग्स पराभूत? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nIPL 2019 final: महेंद्र सिंह धोनीच्या या चुकांमुळे चेन्नई सुपर किंग्स पराभूत\nआदेश कुमार गुप्त क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nIPLच्या 12 हंगामाची फायनल चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये खेळली गेली. ही मॅच इतकी उत्कंठावर्धक होती की अर्ध्या रात्री क्रिकेटच्या चाहत्यांची झोप उडाली.\nहृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या मॅचमध्ये शेवटपर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हतं. अखेर शेवटच्या क्षणी, ��ेवटच्या बॉलला मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सला धूळ चारली.\nहा शेवटचा बॉल टाकला होता मुंबईचा सगळ्यात अनुभवी बॉलर लसिथ मलिंगाने. मलिंगाला जग सगळ्यात धोकादायक यॉर्करचा जनक म्हणूनच ओळखतं.\nबॅटिंग करत होता चेन्नईचा शार्दूल ठाकूर. 150 रन्सचं लक्ष्य असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचा शार्दूल जेव्हा क्रीझवर आला तेव्हा टीमला फक्त 4 रनांची गरज होती.\nIPL 2019 मधले 11 रोमांचक क्षण: संतापलेला धोनी, मंकडिंग आणि जादूची झप्पी\nवर्ल्ड कपच्या उंबरठ्यावर IPLचं जागतिकीकरण\nमलिंगाच्या पहिल्या बॉलवर शार्दूलने 2 रन काढले. पण शेवटच्या बॉलवर मलिंगाच्या जबरदस्त ऑफ कटरला शार्दूल बळी पडला आणि मुंबई इंडियन्सने IPLचं जेतेपद चौथ्यांदा पटकावलं.\nशार्दूलला पाठवणं ही धोनीची चूक\nमलिंगाने टाकलेला बॉल स्टंपच्या अगदी समोर उभ्या असलेल्या शार्दूल ठाकूरच्या पॅडवर जाऊन आदळला आणि अंपायरने आपलं बोट उचलून इशारा केला - आऊट\nहे घडताक्षणी मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू हर्षोल्हासाने पिचकडे धावले.\nदुसऱ्या बाजूला चेन्नईच्या गोटात निराशा पसरली. पॅड बांधून हातात बॅट घेऊन सज्ज असलेला हरभरजन सिंग रागारागात उठला. एकंदर माहोलच असा होता की मॅच फिरवणारा धोनीचा निर्णय चुकीचा होता.\nक्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली यांच्या मते धोनीने खरंच मोठी चूक केली. शार्दूल ठाकूरऐवजी हरभजन सिंगला बॅटिंग करायला पाठवायला हवं होतं. हरभजन त्याच्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.\nतर क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांच्यामते धोनीने शार्दूलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली कामगिरी बघून हा निर्णय घेतला असावा.\n'हरभजनला पाठवायला हवं होतं'\nआता जे झालं ते झालं, पण हरभजन प्रत्येक बाबतीत शार्दूलपेक्षा जास्त अनुभवी होता. मेमन म्हणतात, \"दबावाखाली खेळायची शार्दूलची क्षमताही अधिक आहे.\"\nपण ते हेही मान्य करतात की धोनीने विचार केला असेल की शार्दूल तरुण आहे, रविंद्र जाडेजा सोबतच्या भागीदारीत 1-2 रन पटकन पळून काढू शकतो. याव्यतिरिक्त शार्दूलला पाठवायचं काही कारण असेल, असं वाटत नाही.\nपण जिंकता जिंकता IPLचं जेतेपद हरण्यापेक्षा दुसरी मोठी निराशादायक गोष्ट धोनी आणि टीमसाठी असू शकत नाही.\nचेन्नईच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे सलामीवीर शेन वॉटसनचं रन आऊट होणं.\nशेन वॉटसनने मागच्या वेळेस, 2018 मध्ये हैदराबाद विरुद्ध नाबाद शत�� फटकावलं होतं. आपल्या एकट्याच्या बळावर त्याने चेन्नईला तिसऱ्यांदा चँपियन बनवलं होतं.\nरविवारी शेनचा रागरंग पाहून वाटत होतं की तो पुन्हा गेल्या वेळेसारखीच दमदार खेळी करणार.\nरनआऊट व्हायच्या आधी शेनने फक्त 59 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सच्या साहाय्याने 80 रन काढले होते.\nलसिथ मलिंगाच्या शेवटच्या ओव्हरचा चौथा बॉल शेनने डीप पॉईंटकडे तडकावला. पहिला रन तर आरामात निघाला, पण स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात शेन दुसरा रन घ्यायला धावला.\nतिकडे कृणाल पांड्यांने बॉल अडवून विकेटकीपर क्विंटन डीकॉककडे फेकला. क्विंटनने स्टंपच्या बेल्स उडवल्या. त्यावेळेस शेन क्रीझपासून बराच लांब होता आणि म्हणून आऊट झाला.\nआश्चर्याची गोष्ट अशी आहे की शेन वॉटसनसोबत क्रीझवर होता रविंद्र जाडेजा. रविंद्रही मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो.\nशेन वॉटसनच्या आऊट होण्याच्या पद्धतीवर क्रिकेट समीक्षक आक्षेप नोंदवतात. ते म्हणतात, \"त्याने इतकी मस्त इनिंग खेळली. शेनने खरंतर चेन्नईला मॅच जिंकवूनच परत यायला हवं होतं.\"\nजर त्याने मॅच जिंकवून दिली असती तर क्रिकेटप्रेमी सहजासहजी विसरले नसते की कशाप्रकारे एका वय वाढलेल्या क्रिकेटरने आपल्या बळावर आपल्या टीमला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप जिंकवून दिली.\nआता मुंबईच्या विजयानंतर असं म्हणता येऊ शकतं की तरुण मुंबईने चेन्नईच्या म्हाताऱ्या वाघांना मात दिली. पण हे विसरता कामा नये की चेन्नईच्या 'डॅडी आर्मी'ने मुंबईच्या तरुण रक्ताला शेवटच्या बॉलपर्यंत विजयासाठी तिष्ठत ठेवलं. मुंबई फक्त 1 रनने जिंकली आहे.\nकाय योगायोग बघा, आपल्या आधीच्या ओव्हरमध्ये 20 रन देणाऱ्या 35 वर्षांच्या लसिथ मलिंगाने मुंबईला जिंकवून दिलं. मलिंगाही 'मुंबई इंडियन्स'चा डॅडी म्हणायला हवा, नाही\nIPL 2019 मध्ये कुणाला किती पैसा मिळाला ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कुणाला\nIPL फायनल: 3 ओव्हरमध्ये 42 रन देणाऱ्या मलिंगाने असा फिरवला सामना\nIPL : भारतीय क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स कुठून आणि कशा आल्या\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nउद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत: राम मंदिरावरून भाजपवर दबाव आणण्या���ा प्रयत्न\nपावसामुळे भारत-पाक मॅच तर रद्द होणार नाही ना\nसेप्टिक टँकमध्ये सफाईसाठी उतरलेल्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू\nजोरदार आंदोलनानंतर हाँगकाँगमध्ये प्रत्यार्पणाचं विधेयक रद्द\nडॉक्टरांचा संप, राजकारण आणि रुग्णांचे हाल\nशेकडो बळी घेणारी उष्णलहर आणीबाणीच्या यादीत का नाही\nजेरुसलेम: 700 वर्षं जुना 'स्पा' पुन्हा सुरू\nभारत वि. पाक नाही, ऊन वि. पाऊस सामना अधिक महत्त्वाचा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ukraine.admission.center/mr/students-from-botswana/", "date_download": "2019-06-15T21:14:31Z", "digest": "sha1:D7D4X6DJURPM5BJYACSPLH7PZEXZWY2K", "length": 13513, "nlines": 258, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "Students from Botswana - Visa information for study in Ukraine", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:15 जून 19\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद���र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:21:47Z", "digest": "sha1:64H3API6ODHA6K4SLYVWXTT3BD5LHVQT", "length": 3722, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मनीची अर्थव्यवस्था - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जर्मनीची अर्थव्यवस्था\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/heart-attack/articleshow/69720143.cms", "date_download": "2019-06-15T21:57:06Z", "digest": "sha1:FGDFCPLD64I7V5AC5JRERFJPLB7K6NZ5", "length": 17726, "nlines": 192, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cardiologist: हृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा - heart attack | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा\nघरात हृदयविकाराचा इतिहास असताना तसाच प्रकार नव्या पिढीत घडला तर काय करायचे, असा प्रश्न पडतो. त्या वेळी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, आयुर्वेद, विविध अशास्त्रीय उपचार आणि गूगल डॉक्टर या सर्व पर्यायांमध्ये कोणाची निवड करायची हा प्रश्न पडतो.\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा\nडॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ\nघरात हृदयविकाराचा इतिहास असताना तसाच प्रकार नव्या पिढीत घडला तर काय करायचे, असा प्रश्न पडतो. त्या वेळी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, आयुर्वेद, विविध अशास्त्रीय उपचार आणि गूगल डॉक्टर या सर्व पर्यायांमध्ये कोणाची निवड करायची हा प्रश्न पडतो. आजकाल आपल्याला थोड्याफार फरकाने खूप कुटुंबामध्ये बघायला मिळत आहे. हृदयविकार, स्थूलता आणि मधुमेह हे विकार आधुनिक जीवनशैलीमधील बदलामुळे वाढत आहेत. भारतामध्ये जीवनशैलीच्या या आजारांनी संसर्गजन्य आजारांना मागे टाकून ते मृत्यूचे प्रथम क्रमांकाचे कारण झाले आहेत. भारत देश हा मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून ओळ���ला जातो.\nआपण आता जीवनशैलीचे विकार का होतात, हे समजावून घेऊयात. हे सर्व विकार सध्या अतिशय तरुण वयात होत आहेत आणि आपल्या तरुण पिढीवर आणि पर्यायाने कुटुंबावर त्याचा अतिशय ताण पडत आहे. पूर्वी हेच विकार साठी अथवा सत्तरीत होत असत. आता ते तिशी आणि चाळिशीत होत आहेत.\nरिस्क फॅक्टर्स - व्यायामाचा अभाव, मानसिक आणि शारीरिक तणाव, तंबाखू सेवन व स्मोकिंग, जंक फूड तसेच कुपथ्याचे खाणे, फास्ट फूड आणि मांसाहाराचा अतिरेक हे जीवनशैलीविषयक रिस्क फॅक्टर्स हृदयविकाराला हातभार लावतात. याव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, ब-१२ जीवनसत्वाचा अभाव, होमोसिस्टीन वाढणे आणि अनुवांशिकता इत्यादींमुळे हृदयविकाराला चालना मिळते.\n- ३ प्रकारांच्या शास्त्रीय आणि प्रमाणित उपचारपद्धती आहेत\n१) स्टेण्ट अँजिओप्लास्टी - यामध्ये छाती न उघडता मांडी अथवा हातामधून एक बलून आणि स्टेण्टचा वापर करून कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर केले जातात. ही प्रक्रिया टाकेविरहित आहे व रुग्णाची रोगमुक्तता लवकर होते. परंतु प्रत्येक स्टेण्टला एक रेस्टेनोसिस म्हणजे परत अडथळा निर्माण होण्याची ४ ते ५ टक्के शक्यता असते. शक्यतो ७५ टक्क्यांपेक्षा जास्त अडथळा असल्यास स्टेण्टचे रोपण करता येते. साधारणपणे ३ पर्यंत स्टेण्ट बसवता येतात. खूप जास्त अडथळे असल्यास बायपास ऑपरेशन करावे लागते. स्टेण्टनंतर पहिल्या महिन्यामध्ये साधारण २ टक्के रुग्णांना स्टेण्टमध्ये परत रक्ताची गुठळी म्हणजे स्टेण्ट थ्रोम्बोसिस होण्याची शक्यता असते. ह्या माहितीशिवाय असा गैरसमज होण्याची शक्यता असते की अँजिओप्लास्टी ही एक १०० टक्के यशस्वी होणारी पद्धती आहे.\n२) बायपास ऑपरेशन : यामध्ये संपूर्ण भुलेखाली छाती उघडून, चालू हृदयाला ना थांबविता कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांच्या पलीकडे शरीरातीलच दुसरी रक्तवाहिनी शिवली जाते. तो अडथळा बायपास केला जातो. याला साधारणपणे ३ ते ४ तास लागतात व रुग्णाला १ आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. हे ऑपरेशन खूप जास्त प्रमाणात अडथळे असल्यावर करावे लागते. रुग्णास पूर्णपणे बरे होण्यासाठी अँजिओप्लास्टीपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो.\n३) शास्त्रोक्त औषधोपचार : बऱ्याच वेळी अँजिओप्लास्टी आणि बायपास या पद्धती सोडून हा तिसरा पर्याय आहे आणि तो अत्यंत उपयोगी आहे, याच�� आपल्याला विसर पडतो. अॅस्पिरिन अँड क्लोपीडोग्रेलसारखी रक्त पातळ करणारी औषधे आणि स्टॅटिनसारखी कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे हृदयातील अडथळे वाढण्यापासून रोखतात आणि काही अंशी कमीदेखील करतात.\nयावरील शास्त्रोक्त आणि प्रमाणित पद्धतींव्यतिरिक्त चिलेशन थेरपी, ईएसएमआर, ईईसीपी इत्यादी काही शास्त्रीय आधार नसलेल्या व प्रायोगिक तत्त्वावरील उपचारांना बळी पडण्याची शक्यता असते. वरील पद्धती या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित नसल्यामुळे व अप्रमाणित असल्यामुळे या पद्धतींना सध्या तरी टाळावे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा\nडोळ्याच्या इजा आणि कारणे\nलहान मुलांना काचबिंदू का होतो\nलहान मुलांच्या डोळ्यांचा कर्करोग\nअपुऱ्या वाढीच्या बाळांमधील नेत्रपटलाचे दोष\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा\n‘स्क्रीन’चे व्यसन का लागते\nडोळ्याच्या इजा आणि कारणे\nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nहृदयविकाराला पूर्णविराम : शास्त्रीय सत्य अथवा दंतकथा...\nडोळ्याच्या इजा आणि कारणे...\nलहान मुलांना काचबिंदू का होतो\nअपुऱ्या वाढीच्या बाळांमधील नेत्रपटलाचे दोष...\nलहान मुलांच्या डोळ्यांचा कर्करोग...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/uniform-amount-of-At-bank-account/", "date_download": "2019-06-15T20:41:56Z", "digest": "sha1:CRSPP55EWRIK6P3UTXOYS42GBKJE76RA", "length": 6711, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गणवेशाची रक्कम अखेर खात्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › गणवेशाची रक्कम अखेर खात्यावर\nगणवेशाची रक्कम अखेर खात्यावर\nसर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्ष 2018-19 मध्ये सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी लागणारा निधी शालेय समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.\nदेण्यात येणारा निधी केव्हा मिळणार, पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचित हे वृत्त दैनिक पुढारीने सातत्याने प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेतली. 19 जुलै रोजी तालुक्यातील शालेय व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर 1 कोटी 27 लाख 69 हजार 600 रुपयांचा निधी वर्ग केला आहे. दरम्यान यावर्षी यात वाढ करण्यात आली आहे. थेट शाळा व्यवस्थापन समितीलाच पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले आहे.\nदरम्यान, निर्णय झाल्यानंतर सुद्धा हा निधी जिल्हास्तरावर पडून होता. दरम्यान 22 जून रोजी दैनिक पुढारीने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. 21 हजार 200 विद्यार्थ्यांना केव्हा गणवेश मिळणार असा सवाल पालक वर्गातून उपस्थित करण्यात येत होता.\nदैनिक पुढारीने वेळोवेळी विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली होती.जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग ठरविण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आला आहे.21 हजार 283 विद्यार्थ्यांना 600 प्रमाणे 1 कोटी 27 लाख 69 हजार 600 निधी आता 19 जुलै रोजीच ज्या त्या शालेय व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.भोकरदन तालुक्यातील 21 हजार 283 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये सर्व संवर्गातील 15 हजार 630 विद्यर्थिनी, एससीमधील 2 हजार 513, एसटीचे 746 तर बीपीएल मधील 2 हजार 394 अशा एकूण 21 हजार 283 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.\n31 जुलैपर्यंत गणवेश देण्याचे आदेश : नेव्हार\nदरम्यान आता विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे ज्या त्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जिल्हा कार्यालयातूनच वर्ग करण्यात आल्याने गणवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र सर्व शाळांनी ता.31 जुलैपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा, असे आदेश देण्यात आले असल्याचे गटसमन्वयक एस.बी.नेव्हार यांनी सांगितले.\nशालेय समितीच्या खात्यावर गणेवश निधी जमा झाल्याने शालेय समिती सदस्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत ��र्व विद्यार्थ्यांना गणेवश मिळण्याची आशा आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/shirol-kothali-gambling-police-raid/", "date_download": "2019-06-15T21:05:45Z", "digest": "sha1:5O37U3DSRADDRY2KFD4GJXPCGOSTF4HZ", "length": 4464, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरोळ : कोथळीत जुगार अड्ड्यावर छापा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिरोळ : कोथळीत जुगार अड्ड्यावर छापा\nशिरोळ : कोथळीत जुगार अड्ड्यावर छापा\nजयसिंगपूर पोलिसांनी दुर्लक्ष केलेल्या शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे जुगार अडयावर अखेर टाकलेल्या छाप्यात पाच जणांना अटक करण्यात आली तर दोघांना नोटीस बजावण्यात आले आहे. या कारवाईत एकूण १ लाख ४२, ३५० रु. मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीत एका माजी युवा काँग्रेस तालुका अध्यक्षाचा समावेश आहे.\nराजाराम अर्जुन बागल (वय ५०), धोंडीबा भीमा धनगर (वय ५५) या दोघांना नोटीस पाठवण्‍यात आली आहे.\nवृंदावन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली तीन पानी जुगार अड्डा सुरू होता. जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्‍वाखालील पथकाने सोमवारी मध्यरात्री कारवाई केली.\nवृषभ बापू पाटील (वय ४२), बाबुराव देवाप्पा इंगळे (वय ५९), शरद राजाराम हावळे (वय ४५), अजित भुजगोंडा पाटील (वय ४८), महादेव शिवा कुराडे (वय ४४) या ५ जणांना अटक करण्यात आली. सोमवारी मध्यरात्री जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. ८ हजार १५० रुपयांची रोकड, १७ हजार रु.चे सात मोबाईल, जुगाराचे साहित्य, १ टीव्ही, एक डिव्हीआर, ४ मोटरसायकली, गोलाकार टेबल्स असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस नाईक चंद्रशेखर कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सदामते तपास करीत आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ashabai-mule-case-Threats-from-Dubai/", "date_download": "2019-06-15T20:55:12Z", "digest": "sha1:QS7NECFYKZ42DAQGXWHGM63TXMYQSV2C", "length": 5322, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आशाबाई मुळे प्रकरणी दुबईतून धमक्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आशाबाई मुळे प्रकरणी दुबईतून धमक्या\nआशाबाई मुळे प्रकरणी दुबईतून धमक्या\nमाहिती अधिकार कायद्याच्या वापरातून खंडणीबहाद्दर झालेल्यांविरोधात वसईत सुरू असलेल्या मोहिमेत राजकीय नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या पाठोपाठ काही पत्रकारांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. आता वसईतील नामांकित वकील, तथा ‘बार असोसिएशन ऑफ वसई’चे अध्यक्ष अ‍ॅड. नोएल डाबरे यांना सहआरोपी करण्यात आले आहे.\nवसईतील संजय कदम याच्यावर माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे वसई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. 31 मार्च रोजी वसईतील बांधकाम व्यावयासिक खालिद शेख यांच्याकडून कदम याने साडेपाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिल्यानंतर कदमविरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात कदम फरार होता. मात्र, अचानक वसई पोलिसांनी या गुन्ह्यात कदम याचे साथीदार म्हणून अ‍ॅड. नोएल डाबरे आणि त्यांचे सहकारी अ‍ॅड. धनंजय चव्हाण यांना सहआरोपी दाखवून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली.\nत्यामुळे अ‍ॅड. डाबरे आणि अ‍ॅड. चव्हाण यांनी वसई न्यायालयातून या प्रकरणात अटकेविरोधात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. समाजात स्वच्छ प्रतिमा असलेल्या वकिलांना सहआरोपी करताना पोलिसांनी कोणतीही शहानिशा वा पुराव्यांची खातरजमा केली नसल्याचे, तसेच या कारवाईचा आम्ही निषेध करीत असल्याचे वकील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. अ‍ॅड. डाबरे आणि त्यांच्या सहकारी वकिलावर आकस आणि सूडबुद्धीने ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याने या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका ठरावाद्वारे बार असोसिएनशने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T20:39:18Z", "digest": "sha1:5C5WBTABDP6AXJUFHDBDJELS4IU4UEHM", "length": 26417, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पादचारी पूल – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on पादचारी पूल | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nमराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: राज्यगृहमंत्री\nअखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू\nलोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची वर्णी\nपक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती\nठाणे येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई साठी एक जागा निश्चित, अविनाश महातेकर उद्या घेणार शपथ\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस ��्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: 5 प्रसंग जेव्हा दोन्ही संघातील मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\n या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nमालाड रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून बंद, प्रवाशांची गैरसोय होणार\nमालाड (Malad) येथील दोन ते तीन पादचारी पूल आजपासून (5 एप्रिल) बंद ठेवण्यात येणार आहे.\nसीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांना अटक\nआता याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे. सहायक अभियंता एस.एफ. काकुळते या पालिका सहाय्यकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nदादर पादचारी पूल आजपासून दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवस बंद राहणार\n14 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus) जवळील पादचारी पुल (Footover Bridge Collapses)कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता मुंबईतील पुलांची पहाणी सुरु करण्यात आली आहे.\nCSMT Bridge Collapse: सीएसएमटी परिसरात पूल दुर्घटनेवरून नितेश राणे यांचा 'शिवसेना' पक्षावर हल्लाबोल, पेंग्विन गोंजारण्यापेक्षा मुंबईकारांच्या जीवाची काळजी करण्याचा दिला सल्ला\nएखादा लहान अधिकारी टार्गेट केला जाईल, चौकशी समिती बसवली जाईल, पण पालिका प्रमुख, महापौर राजीनामा देणार का जबाबदारी कोण स्वीकारणार असे प्र्श्न नितेश राणे यांनी विचारले आहेत.\nCSMT Bridge Collapse: अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, हेमा मालिनी यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना\nCSMT पूल दुर्घटनेनंतर रितेश देशमुख, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अन��पम खेर, विवेक ओबेरॉय या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुर्घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.\nCSMT Bridge Collapse: पूल दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे पालिका आयुक्तांना आदेश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nCSMT जवळील पूल कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेतली.\nMumbai CSMT FOB Collapse: मध्य रेल्वे, BMC अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nमृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने 5 लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.\nCSMT Bridge Collapse: म्हणून CSMT जवळील कोसळलेला तो पूल 'कसाब ब्रिज' म्हणून ओळखला जातो\nCSMT जवळील पूल दुर्घटनेवर अनेक चर्चा होत असताना या पुलाबद्दलची खास माहिती समोर आली आहे. या पुलाला 'कसाब ब्रिज' असेही म्हटले जाते.\nCSMT Bridge Collapse: रेल्वेमंत्री चौकशीची टिमकी वाजवणार आणि जबाबदारी झटकणार- राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन संतप्त प्रतिक्रीया\nमुंबईतील छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 36 जण गंभीर जखमी झाले. या संतापजनक घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.\nमुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: 'तो पूल आमचा नव्हेच\nहा पूल सुमारे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे. मुंबईतील धोकादायक पूलांच्या यादीत या पूलाचा समावेश नव्हता. प्रशासनाने या पूलाची पाहाणी केली होती. मात्र, हा पूल धोकादायक स्थितीत नाही. त्याची थोड्याफार प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे, असे ही पाहणी करणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले होते. दरम्यान, अद्यापही हा पूल नेमका कोणाचा मुंबई महापालिका की रेल्वे प्रशासनाचा याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होऊ शकला नाही.\nPhotographs: मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना छायाचित्रे\nMumbai CSMT footover bridge Accident Photographs: मुंबई सीएसएमटी जवळील पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अशा या भयावह घटनेची ही काही छायाचित्रे.\nमुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: राजकीय नेते काय म्हणाले पाहा\nही घटन��� घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही वेळातच राजकीय नेतेमंडळींनी घटनास्थळावर हजेरी लावली. प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा, आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.\nमुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळला; 5 ठार, 30 जण जखमी\nमुंबईतील (Mumba) सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्टेशन जवळील पादचारी पूल (Footover Bridge Collapses) गुरुवारी सायंकाळी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर, काहीजण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींची संख्या अद्याप समजू शकली नाही. पोलीस आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचल्याची माहिती असून, बचत आणि मदत कार्य सुरु आहे.\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-mayor-surekha-kadam-2/", "date_download": "2019-06-15T20:41:27Z", "digest": "sha1:OOWYIP6OXBVWFW47AST45GMMXY4F3F3H", "length": 22857, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "समाजसेवेचा सुरेखसंगम", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nआवर्जून वाचाच नवरात्री सार्वमत\nवडील अन् त्यांचे सख्खे, चुलतभाऊ अशा तब्बल 21 काकांच्या कुटुंबकबिल्यात सुरेखाताईंनी जगात पाऊल ठेवले. वडील हरिभाऊ राऊत स्वातंत्र्यसैनिक, तर काका जालना नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष. त्यामुळं घरातच ताईंना समाजकार्य, देशसेवा अन् राजकारणाचे बाळकडू मिळत गेले. अशा वैभवसंपन्न कुटुंबातील सुरेखाताई नगरमधील कदम कुटुंबाच्या सूनबाई झाल्या. माहेरी मिळालेला सेवेचा अन् शिस्तीचा उपजत वारसा नगरमध्ये जपत त्यांची घोडदौड सुरू झाली. नगर महापालिकेत महापौर झाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.\nघराची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे घरातूनच राजकीय, सामाजिक कार्यचे धडे मिळाले… त्यांनी राजकीय धडे वाचत त्यांनी वाणिज्य विषयात पदवी घेत त्यांनी ते पूर्ण केले….. भाविष्यात त्या अहमदनगर महापालिकेच्या महापौर होतील हे देखील माहिती नव्हते….माळीवाडा भागातील नगरसेवक अशोकराव कदम यांच्या संभाजीराजेंशी त्यांचा विवाह झाला. कदमच्या घरात सुध्दा राजकीय वारसा होता. ताईंच्या लग्ननंतर राजे हे शिवसेनेचे शहरप्रमुख झाले. माहेरसारखे सामाजिक व राजकीय कार्य सासरी सुरू झाल्याचे त्यांना हळूहळू जाणवू लागले. त्यानंतर सुरेखाताईंनी माळीवाडा भागातील महिलांचे संगठण सुरू करण्यात सुरूवात केली. पुढे 2013 मध्ये डिसेंबर महिन्यात महापालिकेची निवडणूक लागली. माळीवाडा भागतून त्यांनी शिवसेनेच्या पक्षावर निवडणूक लढविण्याचा आग्राह समाजातून होता. ताई महापालिकेच्या निवडणूक हातात शिवधनुष्य हातात घेऊन निवडणूकीत उतरत त्यांनी समाजिक कार्याच्या जोरावर विजय देखील खेचून आणत आपले रा��कीय कौशल्य त्यांनी नगरकरांना दाखवून दिले. पुढे महापाालिकेचे महापौरपद हे महिला राखीव असल्यामुळे त्यांना महापौर होण्याची संधी देखील मिळाली. सासर्‍याचे नगरध्यक्ष होण्याचे स्वप्न सुनेनेपूर्ण केल्याचे समाजातील जेष्ठ नागरिक सांगतात.\nरक्तदान शिबिर, नेत्रतपासणी, विविध सामाजिक उत्सावाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य सुरू असतांनी त्यांनी महापौरपदाच्या माध्यमातून नगरच्या विकासाला हात घातला..शहर बस सेवा, अमृत योजना,फेज-2, महिला सक्षमीकरण, गार्डन उभारणी, पक्के रस्ते, पिंपळगाव माळवी येथील 700 जागेवर पर्यटन स्थळ, कुष्ठरोगांनी महापालिकेच्या माध्यमातून मासिक मानधन, अपंगाना मदत, स्त्री जन्माचे स्वागत अशी विविध कामे त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून केली.\nमहापालिकेतील राजकारण सर्व नगरकरांना सर्वश्रत आहे. मात्र महापालिकेच्या राजकारात सुरेखाताई तगधरून आहे. विरोधाकांच्या आरोपला देखील महापौर त्यांच्याच भाषेत समाचार घेतात हे देखील अनेक जणांनी अनुभवले आहे. त्यामुळे महापौरांवर आरोप करण्यास पुढे कोणी धजावत नाही.\nमहापौरांनी प्रस्तावित केलेल्या अनेककामावर प्रशासानाकडे तक्रारी करतात. काम होऊ नये या दृष्टीकोनातून राज्यस्तरावर देखील तक्रारी करतात. मात्र प्रास्तवित कामे नगरकरांच्या गरजेची असल्यामुळे ताई देखील मागे हटत नाही. नवनीतभाई बार्शीकरांची इच्छा असलेली 107 कोटी रूपयांची अमृत योजनेचे काम युध्दापातळीवर सुरू केले….तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी यासाठी 138 कोटीरूपयांच्या भूयारी गटारीचे काम सांगतात. दरम्यानच्या काळात मागील अडीच वर्ष फेज टूचे काम बंद होते. सुरेखाताईंनी पुढे फेजटूच्या कामासाठी त्यांनी पाठपुरवा सुरू केला. अनेक ठिकाणी काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र विरोधकांच्या बाकावर असलेले नगरसेवक फेजटू च्या कामात अडकाठी करत आहे. त्यामुळे शहरातील काही काम बाकी आहे. मात्र पुढील काही दिवसात ते काम पूर्ण करणार असल्याचे त्या सांगतात.\nबाळासाहेब देशपांडे रूग्णालयाच्या नुतनीकरणासाठी निधी वर्ग करणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, कचरा संकलनासाठी अत्याधुनिक कचरा गाड्या खरेदी करणे, शहरात नवीन 22 उद्यानाची उभारणी करणे अशी अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुरेखाताईंचे दीर शिवाजी कदम हे शहर ���ॅँकेचे विद्यामान संचालक तर समजोता मित्र मंडळाचे अध्यक्ष, तर पती संभाजीराजे हे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख..कुटूंबातील सर्व सदस्या सुरेखाताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. व त्यांच्या सामाजिक कार्याला बळ देण्याचा प्रयत्न कदम कुटूंब करत आहेे.\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nअ‍ॅक्टिंग गुरू रोशन तनेजा यांचं आज वृद्धापकाळाने निधन\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nआयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची आठ तास कसून चौकशी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nबुद्धपौर्णिमेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्रात प्राणीगणना निलगाय, बिबटे, कोल्ह्यांचे झाले दर्शन\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Void", "date_download": "2019-06-15T20:33:43Z", "digest": "sha1:3HN4NCUESQX2HPV7J5JFX266FWADIYRR", "length": 4510, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Void - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०१२ रोजी २२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-06-15T20:34:37Z", "digest": "sha1:4V5BFZR4YMIIGRXFH6SOKAVB5TXVDNMJ", "length": 4409, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७७३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७७३ मधील मृत्यू\n\"इ.स. १७७३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १७७० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:42:44Z", "digest": "sha1:YLPX2WEC4T5LOIPUJMBTVR4OOTWIGTR3", "length": 4517, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०३:१२, १६ जून २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहा���्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nकर्जत‎; १८:३६ +१२३‎ ‎Latesh29 चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन, संदर्भ क्षेत्रात बदल. , PHP7\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/film-look-teaser-amitabh-bachchan/", "date_download": "2019-06-15T20:56:11Z", "digest": "sha1:2DZUTIYWA7ZQAHTRFJGOSETNJYFOZTFU", "length": 16764, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाचा लूक रिलीज", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\n53 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करणार\nविरदेल येथे सेंट्रल बँकेत ग्राहकांची गैरसोय, एटीएमही असून नसल्यासारखे\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n53 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करणार\nअमिताभ बच्चन यांच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाचा लूक रिलीज\nअमिताभ बच्चन यांच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाचा लूक रिलीज\nमुंबई : बॉलिवूडचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन लवकरच दाक्षिणात्य (साउथ) चित्रपटात दिसणार आहेत. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटात त्यांची भूमिका असून चित्रपट निर्मात्याने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटाचा लूक मोशन टीझर यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे.\nबिग बी ‘स्येरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटातूल तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात त्यांची एक लहानशी भूमिका आहे. यात अमिताभ साधूच्या भूमिकेत दिसत आहेत. पांढरे केस, लांब दाढी, कपाळावर लाल टीळा, भगवी वस्त्र असा त्यांचा हटके लूक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चिरंजीवी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक यू नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तेलुगु, कन्नड, तामिळ, मलयाळम या चार भाषांमध्ये डब केला जाणार आहे.\n#MeToo: अदिती मित्तलनं महिलेचं चुंबन घेतलं\nPhoto gallery : युद्ध नको बुद्ध हवा; नाशिकमध्ये धम्मफेरी\nबिग बी आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ ची तारीख ठरली\nअमिताभ बच्चन यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१९ च्या ‘लोकराज्या’चे प्रकाशन\n नागपूरकरांचा निरोप घेताना भावूक झालेत अमिताभ बच्चन\n‘सुरय्या’ गाण्यातील आमिर खानचा ‘ब्रिटीश अधिकारी’ लूक व्हायरल\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\n53 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करणार\nविरदेल येथे सेंट्रल बँकेत ग्राहकांची गैरसोय, एटीएमही असून नसल्यासारखे\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्या��चा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nबिग बी आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ ची तारीख ठरली\nअमिताभ बच्चन यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१९ च्या ‘लोकराज्या’चे प्रकाशन\n नागपूरकरांचा निरोप घेताना भावूक झालेत अमिताभ बच्चन\n‘सुरय्या’ गाण्यातील आमिर खानचा ‘ब्रिटीश अधिकारी’ लूक व्हायरल\nPhoto gallery : युद्ध नको बुद्ध हवा; नाशिकमध्ये धम्मफेरी\n53 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करणार\nविरदेल येथे सेंट्रल बँकेत ग्राहकांची गैरसोय, एटीएमही असून नसल्यासारखे\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/auto/hyundai-venue-vs-maruti-vitara-brezza-specification-comparison/photoshow/69008388.cms", "date_download": "2019-06-15T22:12:45Z", "digest": "sha1:5H76JWJGLT4JVWZ7NNVVHKJG27JAUFLD", "length": 41421, "nlines": 324, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "hyundai venue vs maruti vitara brezza specification comparison- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक..\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या ह..\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्य..\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ..\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणार..\nइस्लामिक बँकेच्या नावावर ६०० कोटी..\nभारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर..\n​मारुती ब्रेझा वि. ह्युंदाई वेन्यू, एसयुव्हीत कोण आहे दमदार\n1/5​मारुती ब्रेझा वि. ह्युंदाई वेन्यू, एसयुव्हीत कोण आहे दमदार\nह्युंदाईने आपली पहिली आणि अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही वेन्यूचे गुरुवारी अनावरण केले. लाँचिंगपूर्वी पहिल्यांदा कंपनीने याबाबत खूप माहिती शेअर केली आहे. भारतीय बाजारात मारुतीला प्रत्येक सेगमेंटमध्ये टक्कर देणाऱ्या ह्युंदाईकडे सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये मारुतीच्या तुलनेत कोणतेही उत्पादन नव्हते. वेन्यूमुळे कंपनीची ही कमतरता पूर्ण होणार आहे. जाणून घेऊयात या दोन्ही कारमध्ये दमदार कोण आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nह्युंदाई वेन्यूची लांबी ३९९५ एमएम, रुंदी १७७० एमएम, उंची १५९० एमएम आणि व्हीलबेस २५०० एमएम आहे. मारुती ब्रेझाची लांबी ३९९५ एमएम, रुंदी १७९० एमएम, उंची १६४० एमएम आणि व्हीलबेस २५०० एमएम आहे. या दोन्ही एसयुव्ही ४ मीटरपेक्षा छोट्या आहेत. यासाठी यांची लांबी आणि व्हीलबेस सारखाच आहे. उंची आणि रुंदीच्या बाबतीत मारुती ब्रेझा ह्युंदाईपेक्षा उजवी आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्��ास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nह्युंदाई वेन्यू मध्ये दोन पेट्रोल इंजिन आहेत. यात एक ८३ एचपीचे १.२ लीटर इंजिन आणि दुसरे १२० एचपी उर्जेचे १.० लीटर टर्बो इंजिन आहे. हिचे डिझेल इंजिन १.४ लीटर आहे, जे ९० एचपीची ऊर्जा निर्माण करते. विटारा ब्रेझामध्ये पेट्रोल इंजिन नाही. ब्रेझाचे डिझेल इंजिन १.३ लीटरचे आहे, जे ९० एचपी ऊर्जा निर्माण करते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nवेन्यूच्या १.२ लीटर पेट्रोल इंजिनसह ५ गिअर्स मॅन्युअल ट्रांसमिशन मिळेल. १.० लीटर पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनसह ६ गिअर्स मॅन्युअल ट्रांसमिशन मिळेल. याशिवाय या एसयुव्हीमध्ये ७ स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्यायही मिळेल. ब्रेझामध्ये ५ गिअर्स मॅन्युअल आणि ५ गिअर्स ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्याय उपलब्ध आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nमारुती ब्रेझाची एक्स शोरुम किंमत ७.६७ लाखांपासून १०.४२ लाख रुपयांदरम्यान आहे. ह्यंदाईने वेन्यूच्या किंमतीची माहिती दिलेली नाही, पण याच्या पेट्रोल मॉडेलची किंमत ८ लाखांपासून ११ लाख आणि डिझेल मॉडेलची किंमत ९ लाखांपासून १२ लाखांदरम्यान असण्याची शक्यता आहे. वेन्यू १२ मेला लाँच होणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबिग बॉस मराठी प्रीव्ह्यू\nभविष्य १५ जून २०१९\nपश्चिम बंगाल हत्या प्रकरण\nदक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:18:28Z", "digest": "sha1:VID5ZPCYKBX5N7B3GSXWD4EFFLJWELN2", "length": 9380, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलप्पुळा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अलप्पुळा जिल्ह्याविषयी आहे. अलप्पुळा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nअलप्पुळा किंवा अलेप्पी ह्यानावाने प्रसिद्ध ठिकाण (Alappuzha / Aleppy) हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अलप्पुळा येथे आहे.\n२.१ इतर प्रेक्षणीय ठिकाणं\nहा एक प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत होत असलेला केरळ राज्यातील एक जिल्हा आहे ज्याच्या चोहीकडे जलाशय आहेत व पाण्याने व्यापलेल्या आहेत.अलप्पुळा हे बॅकवॉटर्सेसाठी अतिशय प्रसिद्ध असून तिथे होणाऱ्या वार्षिक नेहरू ट्रॉफी बोट रेस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.ह्या जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे.पूर्वे कडे मोठा वेंबनाड तलाव तर पश्विमेला बारीक वाळूची किनारपट्टी आणि त्यात येऊन समुद्रात मिसळणाऱ्या नद्या,पाण्य़ाचे प्रवाह,वाळूचे दांडे,लहान झरे ,तलावांच्या श्रुंखला आणि दाट नारळाची वनराई ह्याने संपूर्ण जिल्हा मोहक दिसतो.अर्चनकोविल,पांब,मणिमाला ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.वेंबनाड तलावाचे क्षेत्रफळ एकूण २०४ चौ.कि.मी.आहे जे अलप्पुळा ते कोच्ची आणि तिथून कायमकुळम तलाव साधारण ५९ चौ.किमी आणि तिथून पुढे हाच तलाव कोल्लम पर्यंत विस्तारीत जातो. ह्या तलावांचा वापर जिल्ह्यांतर्गत वाहतूकीसाठी होतो. अलप्पुळा जिल्हा ख्रिस्तधर्मीयांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. चेर्तला तालूक्यातील कोक्कोमंगळम चे चर्च हे संत थॉमस ह्यांनी निर्माण केलेल्या येशू ख्रिस्तांच्या १२ अनुयायांपैकी एकाचे आहे आणि तसेच ते खूप प्राचीन आहे अशी मान्यता आहे.अलप्पुळा हे प्राचीन काळापासून एक खूप मोठे व्यापारी केंद्र आहे.ते नारळापासून निर्मित वस्तूंसाठी खूपच प्रसिद्ध आहे.\nअलप्पुळा ला पूर्वेकडील व्हेनिस असेही संबोधतात त्यामुळेच ते खूपच प्रसिद्ध पर्यटनकेंद्र ब��ले आहे. अलप्पुळा हे नौकाशर्यत,नौकागृह,किनारे,बॅकवॉटर्स ,समुद्री वस्तू आणि नारळ निर्मित वस्तू ह्यांसाठी प्रसिद्ध आहे.\nचेट्टीकुळंगर भगवती देऊळ मावेलीक्करा\nअलप्पुळा • इडुक्की • एर्नाकुलम • कण्णुर • कासारगोड • कोट्टायम • कोल्लम • कोळिकोड • तिरुवनंतपुरम • तृशुर • पत्तनम्तिट्टा • पालक्काड • मलप्पुरम • वायनाड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१५ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2019-06-15T20:38:27Z", "digest": "sha1:CHF7UIS3VQOGAJSUDCF2HDF7AIQ5EEEV", "length": 5795, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४१० चे - १४२० चे - १४३० चे - १४४० चे - १४५० चे\nवर्षे: १४३५ - १४३६ - १४३७ - १४३८ - १४३९ - १४४० - १४४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २४ - बासेलच्या समितीने युजेनियस चौथ्याला निलंबित केले.\nसप्टेंबर १३ - दुआर्ते, पोर्तुगालचा राजा.\nइ.स.च्या १४३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/effect-development-works-dispute-commissioner-152077", "date_download": "2019-06-15T21:11:24Z", "digest": "sha1:NKFFMCBWXNPJOOP2XR5PBXKDIGB4VA32", "length": 17084, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "Effect on development works for Dispute with commissioner आयुक्तांसोबतच्या वादाने विकासकामांवर परिणाम | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nआयुक्तांसोबतच्या वादाने विकासकामांवर परि��ाम\nरविवार, 28 ऑक्टोबर 2018\nनागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत आयुक्त व सत्ताधारी वाद विकोपाला गेला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.\nनागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत आयुक्त व सत्ताधारी वाद विकोपाला गेला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.\nनागपूर महापालिकेच्या पुढाकाराने महाराष्ट्र महापौर परिषद व अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्था मुंबईच्या वतीने आज धरमपेठेतील वनामती येथे अठराव्या महापौर परिषदेच्या उद्‌घाटनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व मुंबईचे महापौर प्रा. विश्‍वनाथ महाडेश्‍वर, उपाध्यक्षा व महापौर नंदा जिचकार, अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते.\nविकास आराखड्यांबाबत सभागृहात चर्चाच होत नसल्याचे नमूद करीत मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांनाही चिमटे काढले. शहर घडविण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचे अस्त्र आहे. आतापर्यंत अनेक विकास आराखडे सरकारने मंजूर केल्याचे ते म्हणाले. या वेळी महापालिकांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी मालमत्ता कराच्या थकबाकीवर ऊर्जा घालविण्याऐवजी संपूर्ण मालमत्तांच्या वसुलीवर कर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. 40 टक्के मालमत्तांचा कर वसूल केला जात नसल्याचा निष्कर्षही त्यांनी या वेळी नोंदविला.\nनव्या स्त्रोतातून 100 कोटी मिळविल्यास सरकार दहा कोटी देणार असा प्रस्तावही महापौरांपुढे ठेवला. या वेळी त्यांनी शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्‍ट्रिक बसचा वापर तसेच सांडपाणी फेरप्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्याच्या सूचना महापौरांना केल्या.\nमुंबईत भूमिगत मेट्रो प्रस्तावित असून, त्यासाठी झाडांचा बळी जाणार आहे. शिवसेनेने वृक्षतोडीला विरोध केला आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेमुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण येणार असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेने एक हजार इलेक्‍ट्रिक बस खरेदी कराव्यात, यासाठी राज्य सरकार मदत करेल, अशी त्यांनी ग्वाही दिली. त्याचवेळी मुंबईत शिवसेनेची ताकद मोठी असून राज्य सरकारला ते मदत करू शकतात, असा टोलाही हाणला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पिवळा दिवा\nनागपूर : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला...\nपोलिस उपनिरीक्षकाने केली शारीरिक संबंधाची मागणी\nनागपूर : अजनी पोलिस ठाण्यातील वादग्रस्त कारकीर्द असलेले पोलिस उपनिरीक्षक एस. एस. टेमगिरे याने एका हत्याकांडात जखमी झालेल्या तक्रारदाराच्या तरुण...\nचिकना ः विजेच्या धक्‍क्‍याने उपसरंपचाचा मृत्यू\nनागपूर (कामठी) : कामठी तालुक्‍यातील चिकना-बोरगावचे उपसरपंच अनिल बालकदास मानवटकर (वय 43) यांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी...\nउपनिरीक्षकाने केली शारीरिक संबंधाची मागणी\nनागपूर : अजनी पोलिस ठाण्यातील वादग्रस्त कारकिर्द असलेले पोलिस उपनिरीक्षक एस.एस. टेमगिरे याने एका हत्याकांडात जखमी झालेल्या तक्रारदाराच्या तरूण...\n10 लिटर हवा, किंमत फक्त 550 रुपये\nनागपूर : स्वच्छ, ताजी, नैसर्गिक हवा घेण्यास आपण किती खर्च करू शकता, असे जर कोणी विचारले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू. कारण हवा ही सर्वांना मोफत...\nझाडांच्या संगोपनासाठी मनपाचे \"ऍप'\nनागपूर : महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करते. परंतु, ही झाडे जगली की मृत झाली, याबाबत प्रशासन अनभिज्ञ असते. मात्र, आता पालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठ�� अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-06-15T20:58:26Z", "digest": "sha1:6G3X2Q23HKV5QVRHH2J3M2RHVUOKD5DM", "length": 28230, "nlines": 313, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (6) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nदिल्ली (9) Apply दिल्ली filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nमोबाईल (7) Apply मोबाईल filter\nउपक्रम (6) Apply उपक्रम filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nमहापालिका (6) Apply महापालिका filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nमेट्रो (6) Apply मेट्रो filter\nरिलायन्स (6) Apply रिलायन्स filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nटीव्ही (5) Apply टीव्ही filter\nप्रशासन (5) Apply प्रशासन filter\nस्वच्छ भारत (5) Apply स्वच्छ भारत filter\nएलसीडी (4) Apply एलसीडी filter\nगणेशोत्सव (4) Apply गणेशोत्सव filter\nनगरसेवक (4) Apply नगरसेवक filter\nनोकिया (4) Apply नोकिया filter\nराजकीय पक्ष (4) Apply राजकीय पक्ष filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nव्यापार (4) Apply व्यापार filter\nस्थलांतर (4) Apply स्थलांतर filter\nस्मार्ट सिटी (4) Apply स्मार्ट सिटी filter\nस्मार्टफोन (4) Apply स्मार्टफोन filter\nया बेल्स पडतच नाहीत; फलंदाज बाद कसा करणार\nलंडन : क्रिकेटमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. त्यातील एक बदल म्हणजे \"जिंग बेल्स'चा वापर. बेल्स पडण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या बेल्सचा वापर करण्यात आला. मात्र, आता या बेल्सच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर समस्या म्हणून उभ्या आहेत. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत असे अनेक प्रसंग आहेत की...\nदेशातील क्रिकेट सट्ट्याची ‘लिंक’ अकोल्यातून\nअकोला - क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक�� अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आले. सट्ट्याचे मुख्य लाइनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. ६) दुपारी हा छापा टाकला. यामध्ये एक लाख ३५...\nकोल्हापूर शहर झाले शिवमय...\nकोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...\nloksabha 2019 : घाटाखालीच लक्ष केंद्रित\nपिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची पर्यायाने लक्षवेधक ठरली आहे. मावळसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यादृष्टीने प्रचारासाठी केवळ नऊच दिवस राहिले आहेत. मात्र शहरात अजूनही या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा जोर...\nलग्नातील बचतीतून अंगणवाड्यांना एलईडी\nकेळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. सध्याच्या काळात लग्न म्हटले की वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा ओघाने येतो. त्यात उद्योगपती,...\nपुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए)...\nमहागावमधील “स्त्री शक्ती” महिला बचत गटाचे पाऊल पडते पुढे\nपाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...\nयंत्रांच्��ा रंजक जन्मकथा (मयूर जितकर)\nसर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचंच जीवन आज वैविध्यपूर्ण यंत्रांनी व्यापलं आहे. या यंत्रांनी जीवन अधिक सुखकर, आरामदायी बनवलंय. रोजचा दिवस सुरू करणाऱ्या टूथब्रश आणि टूथपेस्टसारख्या वरकरणी साध्या दिसणाऱ्या वस्तूंपासून कॉम्प्युटर, पेनड्राइव्हपर्यंतच्या यंत्रांचा यात समावेश होतो. आपण या...\nbudget 2019 : घराघरात वीज पोहोचविण्याचा मानस : गोयल\nअर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : या सरकारने बांधकाम क्षेत्रात रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर निर्बंध आणले. मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात सांगितले सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले गेले....\nदेश चौथ्या औद्योगिक क्रांतीला सज्ज - नरेंद्र मोदी\nपुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...\nनांदेड : सट्टा चालविणाऱ्या दोन बुकींना अटक\nनांदेड : तरोडा परिसरात असलेल्या वैभवनगर भागात एका ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी छापा टाकून सट्टा जुगारावरून दोघांना अटक करून 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. भारत विरूध्द वेस्टइंडीज सामन्यावर सट्टा खेळविला जात होता. ही कारवाई बुधवारी (ता. 24) रात्री साडेआठच्या सुमारास केली. क्रिकेटचा सामना...\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान...\nयांत्रिक साफसफाई वाहनाची किंमत फुगवली\nपुणे - बाकड्यांची खरेदी ही केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर (जीईएमजीओव्ही) नमूद रकमेनुसार करण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाकडून यांत्रिक पद्धतीने रस्त्यांच्या साफसफाईच्या कामात नियम डावलला जात आहे. संबंधित संकेतस्थळावर यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या वाहनाची किंमत ५९ लाख २५ हजार रुपये इतकी दाखविली...\nस्मार्ट सिटीसाठी एक पाऊल पुढे (व्हिडिओ)\nपिंपरी - स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेनेही वेगवेगळ्या योजना राबवायला सुरवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी गृहप्रकल्प योजना, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून...\n#bappamorya झगमगाटासाठी एलईडी माळा\nपुणे : स्टार लाइट्‌सपासून ते कोल्हापुरी लाइट्‌सपर्यंत...मल्टीकलर लाइट्‌सपासून ते एलईडी डायमंड लाइट्‌सपर्यंत...अशा इलेक्‍ट्रॉनिक माळांच्या (लाइट्‌स) झगमगाटात घरोघरी बाप्पाचे स्वागत होणार आहे. घरगुती वा मंडळाच्या गणपती सजावटीसाठी यंदा विविधांगी इलेक्‍ट्रॉनिक माळा बाजारात आल्या आहेत. यात...\n‘आर्थिक विकासाचा दुहेरी पदर’\nभारतातल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत असताना विकासदराच्या चर्चेने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत विकासदराने ८.२ टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. या वृद्धिदराने ‘जलद गतीनं मार्गक्रमण करणारी पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था’ अशी मोहोरदेखील लागली आहे. हा वृद्धिदर गाठताना जी बाब...\n..तर गोव्यात मत्स्यदुष्काळ शक्य\nपणजी : गोव्यात एलईडी पद्धतीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्यदुष्काळ दूर नाही, अशी भीती उपसभापती मायकल लोबो यांनी गोवा विधानसभेत व्यक्त केली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, म्हापसा पालिकेचे नवे मासळी मार्केट उत्कृष्ट होते....\nधार्मिक द्वेष हेच मोठे आव्हान - प्रा. डॉ. राम पुनियानी\nकोल्हापूर - माणुसकीच्या आड येणारी धर्माची भिंत आणि राजकारणासाठी जाणीवपूर्वक पसरवला जाणारा धार्मिक द्वेष हेच लोकशाहीसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट मत आज ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले. \"सकाळ-कोल्हापूर'च्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत...\nमुंबई उपनगरात रस्त्यांवर एलईडी बसवणार\nमुंबई : रिलायन्स एनर्जीमार्फत मुंबई उपनगरात महानगरपालिकेचे 88 हजार सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै 2018 पर्यंत 19 हजार 800 एलईडी बसवून 40 टक्के ऊर्जेची बचत साधली जाणार आहे. रिलायन्स एनर्जीतर्फे मुंबई उपनगरात महापालिकेच्या 88 हजार,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/narendra-modi-sain-chukidar-will-not-stop-now/", "date_download": "2019-06-15T21:40:16Z", "digest": "sha1:4YTWJHV2FTZV3B2PDEZACUPGCYQBPTUF", "length": 9158, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी", "raw_content": "\nचौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली | चौकीदार आता थांबणार नाही. चौकीदार एकालाही सोडणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. रामलिला मैदानात भरलेल्या भाजपच्या अधिवेशनात ते बोलत होते.\nकाँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.\nशेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे याची कल्पना आहे. शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, 2004च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपायी जर पंतप्रधान झाले असते तर देश आणखी उंचीवर गेला असता, असंही त्यांनी म्हटलं आहे.\n-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार\n-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी\n-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- ���रुणा ढेरे\n-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार\n-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग\nपंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार\n‘हिटमॅन’ रोहीत शर्माचं धमाकेदार शतक\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याश���वाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.shuangbeiglass.com/mr/", "date_download": "2019-06-15T20:58:04Z", "digest": "sha1:CARS4WHGW5JDNPT6PDKMLO7GO5EARZ24", "length": 5596, "nlines": 166, "source_domain": "www.shuangbeiglass.com", "title": "बिअर स्टाईन, जर्मन बिअर स्टाईन, ग्लास बिअर स्टाईन - Shuang बेई", "raw_content": "\nग्लास फ्रुट अॅण्ड कँडी प्लेट, डिश\nउच्च Borosilicate ग्लास उत्पादन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही अनेक वर्षे glasswork मध्ये खास चीन मध्ये स्थित दर्जेदार आणि तेही स्पर्धात्मक किंमत, सह, पूर्ण काचेच्या उत्पादने पुरवठा साखळी आहे, सानुकूल स्वीकार आणि काचेच्या वस्तू निर्मिती करू शकता.\nआम्ही सानुकूल स्वीकार उच्च मध्यम आणि कमी ग्रेड रंग बॉक्स आणि भेट बॉक्स उत्पन्न करू शकतो सहकारी कारखाना आहे.\nआम्ही सानुकूल काच आणि उत्पादन नमुने स्वीकारू शकता की एक पूर्ण डिझाइन संघ आहे\nआम्ही प्रक्रिया मुद्रण लोगो, लेसर, हात रेखाचित्र, उच्च तापमानात बेकिंग, विद्युत्, रेशीम स्क्रीन, इ विविध आहेत\nपारदर्शक सिलिंडर आकार लग्न काच फुलदाण्यांचा ...\nस्क्वेअर रंगीत उंच ग्लास फुलदाणी स्टेन्ड ग्लास Va ...\nस्वस्त घाऊक रंगीत काच फुलदाण्यांचा / घाऊक ...\nघाऊक स्वस्त सुशोभित मोठ्या कला ग्लासवेयर टी ...\nगोलाकार गोलार्ध बॉल आकार ग्लास फ्लॉवर Clé ...\nमोठ्या काचेच्या फ्लॉवर फुलदाणी उंच ग्लास फ्लॉवर साफ करा ...\nउच्च गुणवत्ता घन रंगीत काच फुलदाणी Centerpiec ...\nप्रमोशन Handblown उच्च गुणवत्ता स्वस्त रंगीत ...\nप्रगत उत्पादन आणि प्रो ओळख ...\nNo.B8602, Haike इलेक्ट्रोनिक व्यवसाय पार्क, Huancheng दक्षिण रोड, कशी सिटी, Zhejiang Provice, चीन, 322000\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/", "date_download": "2019-06-15T21:24:16Z", "digest": "sha1:TDXLDA5AZS4HEXHC36XUT5WIKP53SATD", "length": 5722, "nlines": 140, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "नगर परिषद | नागपूर येथे भारताचा झेरो मैल स्टोन आहे | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nउमरेड, तालुका उमरेड, जि. नागपूर\nकन्हान, तालुका पारशिवनी, जि. नागपूर\nकळमेश्वर, तालुका कळमेश्वर, जि. नागपूर\nकाटोल, तालुका काटोल, जि. नागपूर\nकामठी, तालुका कामठी, जि. नागपूर\nखापा, तालुका कळमेश्वर, जि. नागपूर\nनरखेड, तालुका नरखेड, जि. नागपूर\nबुटीबोरी, तालुका नागपूर ग्रामिण, जि. नागपूर\nमोवाड, तालुका नरखेड, जि. नागपूर\nमोहपा, तालुका कळमेश्वर, जि. नागपूर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:45:04Z", "digest": "sha1:ZHQI2D3SQDN6TFMLJEYOCCGZ52KZLXO5", "length": 5721, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अल्जीरियन दिनार - विकिपीडिया", "raw_content": "\nया शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दिनार.\nअल्जीरियन दिनार हे अल्जीरियाचे अधिकृत चलन आहे\nसध्याचा अल्जीरियन दिनारचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%86%E0%A4%B0._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2019-06-15T21:21:58Z", "digest": "sha1:L6XFGIGGQVL6HDTSSN5BRWZT446WDF4V", "length": 5806, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nपक्षाध्यक्ष वाय.एस. जगनमोहन रेड्डी\nलोकसभेमधील पक्षनेता मेकपती राजामोहन\nस्थापना १२ मार्च २०११\nवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (तेलुगू: వై యస్ ఆర్ కాంగ్రెస్ పార్టీ) तथा युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पक्ष हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ह्या पक्षाची स्थापना २००९ मध्ये शिवकुमारने केली होती. २०११ साली आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचा मुलगा वाय.एस. जगनमोहन रेड्डीने हा पक्ष अंगिकारला व त्याचे सर्वेसर्वा पद धारण केले. वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष प्रामुख्याने आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत आहे.\nभारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेत वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे ९ खासदार आहेत. तसेच ६७ आमदारसंख्या असलेला वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१७ रोजी १०:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T21:28:12Z", "digest": "sha1:YDSRVEBQBF3OWQMEZTYCTLRUIXSLCKEE", "length": 4095, "nlines": 111, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "छायाचित्र दालन | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\n1 संग्रह दालन पहा\n1 संग्रह दालन पहा\n1 संग्रह दालन पहा\n1 संग्रह दालन पहा\n1 संग्रह दालन पहा\n2 संग्रह दालन पहा\nराष्ट्रीय मतदार दिवस २०१७\n8 संग्रह दालन पहा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:35:41Z", "digest": "sha1:OI4VUALTEPWXA34LRVCLOU7S2SBW3NAW", "length": 5400, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पेनमधील शहरांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पेन देशाची लोकसंख्या ४,६७,४५,८०७ इतकी असून येथे ८,११२ महापालिका आहेत. ह्यांपैकी बार्सिलोना व माद्रिद ह्यांची लोकसंख्या १० लाखाहून अधिक असून २ लाख पेक्षा अधिक लोकसंख्येची एकूण २२ शहरे आहेत.\nलास पामास दे ग्रान कनेरिया\nलास पामास दे ग्रान कनेरिया\nसांता क्रुझ दे तेनेरीफ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१६ रोजी १८:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-surgana-2/", "date_download": "2019-06-15T21:15:00Z", "digest": "sha1:5A2GVFTF32GKVV7KE7J4O3MBWPZAIM4E", "length": 19689, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "संतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्���नसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nसंतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले\nसंतप्त पालकांनी प्रकल्प अधिकार्‍यास कोंडले\nसुरगाणा |प्रतिनिधी आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सप्टेंबर महिना निम्मा उलटला तरी अजून प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांना शासकीय वसतीगृहात सुमारे अर्धा तास कोंडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांची सुटका झाली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.\nआदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सप्टेंबर महिना निम्मा उलटला तरी अजून मुलांना प्रवेश देण्यात आला नाही. तालुक्यातील ४८१ मुला-मुलींचे अर्ज प्रवेशाकरीता मागविण्यात आले होते.\nकळवण प्रकल्पाकडुन अद्यापही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली नाही. अर्जाची छाननी करून तालुक्यातील चाळीस मुली व तीस मुले असे सत्तर मुलांची निवड पालकांची मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबविण्या करीता कळवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.एस. पैठणकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. महाजन यांनी शासकीय वसतिगृहात सुरुवात केली.\nयावेळी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील पालक मुलांना घेऊन उपस्थित होते. निवड करीता पालकांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. चारशे एक्याऐंशी पैकी फक्त सत्तर मुलांनाच प्रवेश मिळणार असल्याने बाकीचे मुलांना प्रवेशापासुन वंचित रहावे लागणार असून त्यांनी अद्यापही कुठेही प्रवेश न घेतल्याने पालक संतप्त झाले.\nपालकांनी वसतिगृहात मुलाखती सुरू असलेल्या खोलीस कुलूप लावून प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यानांच कार्यालयात कोंडून निवड प्रक्रिया बंद पाडली. आम्ही मुलांचे प्रवेश कुठे ही घेतलेले नाहीत त्यामुळे सर्वच मुलांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करीत पालकांनी घोष��ा बाजी सुरु केली.\nप्रकल्प कार्यालयाने आमची फसवणूक केली आहे. असा आरोप करण्यात आला. अर्धा पाऊण तासाने पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने पोलिसांनी कुलूप उघडून चर्चा केली. सर्वानाच प्रवेश देण्यात यावा अशी लेखी हमी दिल्याशिवाय पालक माघार घेण्यास तयार नाहीत असे सांगत चार तास आरोप प्रत्यारोप सुरू होते.\nयावेळी रमेश थोरात, विजय कानडे, चंदर वाघमारे,भास्कर जाधव, देविदास हाडळ, देवराम वाघमारे, गंगाराम धुळे, दानियल गांगुर्डे, रेणुका बागुल, लक्ष्मी म्हसे, तुषार चव्हाण,पार्वती चौधरी आदी पालक उपस्थित होते.प्रवेशा करीता मुलांना दिवसभर उपाशी पोटी रहावे लागले. त्यामुळे पालकांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले.\nप्रकल्प कार्यालयाने पालकांची फसवणूक केली असून मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.कारण त्यांचे कुठेही प्रवेश घेतलेले नाहीत. जागा वाढवून सर्व मुलांना प्रवेश देण्यात यावा.\n-देवीदास हाडळ – पालक\nनिमात ‘टोटल मॅनेजमेंट फ्रेमवर्क’ द्वारे कार्यशाळा\nमोबाईल चोरट्यास शिताफीने अटक\nजळगाव ई पेपर (दि 16 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 16 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 16 जून 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 16 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपश्चिम बंगालच्या जयदेव राऊतचा रक्तदानांचा प्रसार व प्रचारासाठी भारत भ्रमण : चोपड्यात अनेकांकडून स्वागत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश\n4th day : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nजळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या पत्नीही इच्छूक\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n#Video # डान्सबार सुरु होण्यासाठी तोडीपाणी झाली : अजित पवार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दु���िया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nजळगाव ई पेपर (दि 16 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 16 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 16 जून 2019)\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 16 जून 2019)\nमोबाईल चोरट्यास शिताफीने अटक\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T21:22:36Z", "digest": "sha1:V4JVGS6KVSDO54HSJ62IAV42YCTOS54F", "length": 26620, "nlines": 161, "source_domain": "www.batmidar.in", "title": "राष्ट्रवादीच्या \"उचापती \" | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण राष्ट्रवादीच्या “उचापती “\nशरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गेल्या दोन दिवसापासून जे भुईनळे फोटायला सुरूवात केली आहे त्याचा “मतलब” काय असू शकतोही खेळी केवळ शरद पवारांची आहे की,शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची ही संयुक्त “मोहिम” आहे याबद्दल सध्या राज्यभर संशयाचं वातावरण आहे.संयुक्त मोहिमेचा संशय यासाठी की,शरद पवारांपेक्षा या मोहिमेचा लाभ शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपलाच होताना दिसतोय.संशय असाही आहे की,या नाट्याची निर्मिती देखील निकालाच्या अगोदरच झालेली असावी. कारण निकाल जाहीर व्हायच्याआधीच प्रफुल्ल पटेल यांनी टिट्व करून ” राज्यातील सत्तास्थापनेत राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ” पिल्लू सोडत राष्ट्रवादीच्या कादरखानी डोक्यात काही तरी षडयंत्र रचलं जात आहे याची जाणीव करून दिली होती.खरं तर राज्यातील जनतेनं ज्या पक्षाला उचलून चौथ्या स्थानावर भिरकावलं होतं , ज्या पक्षाची भूमिकाच मतदारांनी संपुष्टात आणली होती,त्यापक्षानं भूमिकेच्या गप्पा मारण्याऐवझी ं जनतेचा कौल मान्य करून आत्मपरीक्षण करायल�� हवं होतं, तेवढा समंजसपणा किंवा राजकीय परिपक्वता राष्ट्रवादीचे नेते दाखविताना दिसत नाहीत.उलट वेगवेगळ्या उचापती करून आपण सत्तेचा ऑक्शीजन मिळाल्याशिवाय जगूच शकत नाही हेच जगाला दाखवून देत आहेत.राजकारणात अनेक मुखंडांना सत्ता हे सेवेचं नव्हे तर संपत्ती जमविण्याचं साधन वाटतं.सत्तेतून बेकायदा मार्गानं संपत्ती कमवायची आणि अनैतिक मार्गानं कमविलेल्या काळ्या पैश्याला संरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा सत्तेसाठी मांडवल्या करायच्या हा अनेकांचा उद्योग असतो. राष्ट्रवादी तर अशा उद्योगात माहिर आहे.राष्ट्रवादीला आज सत्तेची किमान दोन कारणांसाठी गरज आहे.एक तर पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहायचं तर पक्ष अभंग ठेवण्याचं आव्हान आहे.सत्तेचं चॉकलेट आत्ताच आपल्या नेत्यांना दिलं नाही तर अर्धे लढाई सोडून पळाले अर्धे आता पळतील अशी भीती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते.त्यामुळे नैतिक-अनैतिक तेचा बाऊ न करता पक्ष टिकविण्यासाठी जे जे करता येईल ते ते कऱण्याची नेत्यांची तयारी दिसते आहेे. ही फूट पडू द्यायची नसेल आणि अनेक नेत्यांची संभाव्य तुरूंगवारी टाळायची असेल तर सत्तेची जवळीक साधनं आवश्यक आहे हे पवारांनी ओळखलं आणि सर्व निकाल लागण्यापुर्वीच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर क रून टाकला.यातून पवारांनी दोन उद्देश साध्य केले.पहिला म्हणजे आपण सत्तेत जात नसलो तरी सत्तेच्या वर्तुळात जात आहोत किंवा जाऊ शकतोे याचा दिलासा आपल्या नेत्यांना देण्याचा प्रय़त्न केला.बाहेरून पाठिंब्याचं निमित्त करीत राज्य सरकारच्या चाव्या आपल्या हाती ठेवन्यची पवारांची योजना आहे. पवारांचा दुसरा उद्देश भाजप आणि शिवसेनेच्या अगोदरच ताणलेल्या संबंधात बिब्बा टाकण्याचाही आहे.ही राजकीय खेळी खेळताना लगेच आपण म्हणतो तसे होईल किंवा ,भाजपवाले लगेच पाठिंबा स्वीकारतील असं ह नाही याची देखील पवारांना कल्पना होती.कारण भाजपसाठी ते तेवढं सोपंही नाही हे ही त्यांना ठाऊक होतं.पण सं़शयाचं वातावरण निर्माण करून काही लाभ जर पदरात पाडून घेता येत असेल तर प्रय़त्न करायला काय हरकत आहे ही खेळी केवळ शरद पवारांची आहे की,शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची ही संयुक्त “मोहिम” आहे याबद्दल सध्या राज्यभर संशयाचं वातावरण आहे.संयुक्त मोहिमेचा संशय यासाठी की,शरद पवारांपेक्षा या मोहिमेचा लाभ शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपलाच होताना दिसतोय.संशय असाही आहे की,या नाट्याची निर्मिती देखील निकालाच्या अगोदरच झालेली असावी. कारण निकाल जाहीर व्हायच्याआधीच प्रफुल्ल पटेल यांनी टिट्व करून ” राज्यातील सत्तास्थापनेत राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ” पिल्लू सोडत राष्ट्रवादीच्या कादरखानी डोक्यात काही तरी षडयंत्र रचलं जात आहे याची जाणीव करून दिली होती.खरं तर राज्यातील जनतेनं ज्या पक्षाला उचलून चौथ्या स्थानावर भिरकावलं होतं , ज्या पक्षाची भूमिकाच मतदारांनी संपुष्टात आणली होती,त्यापक्षानं भूमिकेच्या गप्पा मारण्याऐवझी ं जनतेचा कौल मान्य करून आत्मपरीक्षण करायला हवं होतं, तेवढा समंजसपणा किंवा राजकीय परिपक्वता राष्ट्रवादीचे नेते दाखविताना दिसत नाहीत.उलट वेगवेगळ्या उचापती करून आपण सत्तेचा ऑक्शीजन मिळाल्याशिवाय जगूच शकत नाही हेच जगाला दाखवून देत आहेत.राजकारणात अनेक मुखंडांना सत्ता हे सेवेचं नव्हे तर संपत्ती जमविण्याचं साधन वाटतं.सत्तेतून बेकायदा मार्गानं संपत्ती कमवायची आणि अनैतिक मार्गानं कमविलेल्या काळ्या पैश्याला संरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा सत्तेसाठी मांडवल्या करायच्या हा अनेकांचा उद्योग असतो. राष्ट्रवादी तर अशा उद्योगात माहिर आहे.राष्ट्रवादीला आज सत्तेची किमान दोन कारणांसाठी गरज आहे.एक तर पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहायचं तर पक्ष अभंग ठेवण्याचं आव्हान आहे.सत्तेचं चॉकलेट आत्ताच आपल्या नेत्यांना दिलं नाही तर अर्धे लढाई सोडून पळाले अर्धे आता पळतील अशी भीती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते.त्यामुळे नैतिक-अनैतिक तेचा बाऊ न करता पक्ष टिकविण्यासाठी जे जे करता येईल ते ते कऱण्याची नेत्यांची तयारी दिसते आहेे. ही फूट पडू द्यायची नसेल आणि अनेक नेत्यांची संभाव्य तुरूंगवारी टाळायची असेल तर सत्तेची जवळीक साधनं आवश्यक आहे हे पवारांनी ओळखलं आणि सर्व निकाल लागण्यापुर्वीच त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर क रून टाकला.यातून पवारांनी दोन उद्देश साध्य केले.पहिला म्हणजे आपण सत्तेत जात नसलो तरी सत्तेच्या वर्तुळात जात आहोत किंवा जाऊ शकतोे याचा दिलासा आपल्या नेत्यांना देण्याचा प्रय़त्न केला.बाहेरून पाठिंब्याचं निमित्त करीत राज्य सरकारच्या चाव्या आपल्या हाती ठेवन्यची पवारांची योजना आहे. पवारांचा दुसरा उद्देश भाजप आणि शिवसेनेच्या अगोदरच ताणलेल्या संबंधात बिब्बा टाकण्याचाही आहे.ही राजकीय खेळी खेळताना लगेच आपण म्हणतो तसे होईल किंवा ,भाजपवाले लगेच पाठिंबा स्वीकारतील असं ह नाही याची देखील पवारांना कल्पना होती.कारण भाजपसाठी ते तेवढं सोपंही नाही हे ही त्यांना ठाऊक होतं.पण सं़शयाचं वातावरण निर्माण करून काही लाभ जर पदरात पाडून घेता येत असेल तर प्रय़त्न करायला काय हरकत आहे असाही एक विचार या मागे असू शकतो .मात्र शरद पवारांच्या भूमिकावर लगेच कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त कऱणं देखील भाजपसाठी गैरसोयीचं असल्यानं त्यावर भाजपनं हो किंवा नाही अशी कोणतीच प्रत्रकिया आज संध्याकाळपर्यत तरी दिलेली नव्हती.भाजपच्या या मौनामागंही दोन उद्देश आहेत.पहिला म्हणजे शरद पवारांच्या वक्तव्याची राज्यात काय प्रतिक्रिया उमटते याची चाचपणी करायची आणि दुसरा उद्देश म्हणजे पवारांनी पुडी सोडलीच आहे तर गप्प राहून ति चा शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी उपयोग करायचा.”पवारांनी बिनशर्त पाठिबा द्यायची तयारी दाखविली आहे तुम्हीही तसाच बिनशर्त पाठिंबा द्या” अशी सूचना काही भाजप नेत्यांनी केली आहे ती पवारांच्या भूमिकेमुळेच. म्हणजे पवारांच्या वक्तव्याचा त्यांच्या पक्षाला फारसा फायदा झाला नसला तरी भाजपला शिवसेनेवर दबाव वाढविण्यासाठी नक्कीच प फायदा झालेला आहे.म्हणूनच अनेकांना असं वाटतंय की,हा प्लान गडकरी आणि पवारांनी एकत्रितपणे ठरविलेला असावा.\nबाहेरून पाठिंब्याचं रॅकेट फुस्स झाल्यानंतर शऱद पवार यांनी आज पुऩ्हा एक फटाका फोडला. “शिवसेनेला पाठिबा देण्याबाबत कॉग्रेस नेत्यांचा फोन आला होता” असं सांगून त्यांनी कॉग्रसला ी अडचणीत आणण्याचा प्रय़त्न केला आहे.हा फटाका फोडताना,फोन केव्हा आला,निकाल लागल्यावर आला की,निकालाच्या अगोदरच आला, कोणता कॉग्रेस नेता पवारांशी बोलला हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.हे सांगणं त्यांच्या राजकारणासाठी सोयीचंही नव्हतं.म्हणूनच “तीन पक्ष एकत्र आले तरी तकलादू बहुमत होतंय,त्यामुळं स्थिर सरकार देता येणार नाही” असं सांगून आपण कॉग्रेसची योजना नाकारली असंही त्यांनी स्पष्ट केलंय.पवारांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की, कॉग्रेसच्या कथित योजनेला पवारांचा तात्विक किंवा वैचारिक पातळीवरच�� विरोध नव्हताच.निर्विवाद बहुमत होत नाही म्हणून म्हणजे केवळ आकडे जमत नाहीत म्हणून विरोध होता.पण समजा तीन पक्ष एकत्र येऊन जर स्थिर सरकार देता आले असते तर कॉग्रेसची योजना पवारांना मान्य होती असा याचा अ र्थ होतो.मुद्दा इ थंच संपत नाही.कॉग्रेसची अशी काही योजना होती तर मग राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच हे बिंग का फोडले नाही, ,ते एक दिवस उशिरा का ज गाला सांगितली ,ते एक दिवस उशिरा का ज गाला सांगितली. बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याची तरी एवढी घाई का केली. बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याची तरी एवढी घाई का केली असे ़अनेक प्रश्न पुढे येतात.पवार काका -पुतण्याच्या या वक्तव्यावर कॉग्रेसनं कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.ती देण्याचंीही गरज नाही.काऱण ज्या हिदुत्ववादी पक्षांना कॉग्रेस जातीयवादी,धर्मान्ध,परंपरावादी समजते अशा कोणत्याही पक्षांना कॉग्रेसनं कधीही उघड पाठिंबा दिल्याचं उदाहरण नाही.त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते काहीही बडबडले तरी त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. कॉग्रेसलाही याची कल्पना असल्यानेच ते पवारांच्या वक्तव्याला अनुल्लेखानं मारत आहेत.गरजेनुसार शाहू,फुले,आंबेडकरांच्या नावांचा वापर करायचा,ती संपली की,या महापुरूषांचं नावही ओठावर येऊ द्यायचं नाही ही कॉग्रेसची नव्हे तर राष्ट्रवादीची जुनी नीती आहे.आणीबाणीनंतर महाराष्ट्रात जो पुलोदचा प्रयोग झाला त्यात जनसंघ होता.त्याचे नेते शरद पवार होते.नंतरही अटलबिहारी यांच्या काळातही सत्तेची उब पवारांनी चाखलेली आहे.त्यामुळं त्यांना काहीच वर्ज्य नाही.शऱद पवार वारंवार सांगत असतात की, “राजकारणात कोणालाच अस्पृश्य मानून चालत नाही”.त्यांचा हा सत्तेसाठीचा सोयीचा समाजवाद वारंवार महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे.कॉग्रेसनं मात्र सत्तेसाठी अशा कोलांटउड्या मारलेल्या नसल्यानं शरद पवार सांगतात त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही किंवा ठेवणारही नाही.पराभवानं अगोदरच कॉग्रेस एवढी गलितगात्र झाली आहे की,अशा ़अनैतिक मार्गानं सत्तेत वाटेकरी होण्याची योजना आखण्याएवढंही त्राण या पक्षात शिल्लक नाही हे वास्तव आहे.मात्र अगोदरच अडचणीत असलेल्या कॉग्रेससमोरील अडचणीत भर टाकण्यासाठी पवारांचे संशयकल्लोळाचे खेळ सुरू आहेत. कॉग्रेसबद्दल नकारात्मक भावना निर्माण़ करायची आणि आपल्या सत्त��च्या जवळकीच्या प्रय़त्नाकडून जनतेचं लक्ष अन्यत्र वेधायचे हा पवारांचा डाव आहे.शिवाय सत्तेसाठी केवळ आम्हीच नव्हे तर कॉग्रेसही वाट्टेल त्या तडजोडी करायला सज्ज असल्याचा आभास निर्माण करण्याचाही यामागे डाव असू शकतो.\n.खरं तर ज्या पक्षाला जनतेनं साफ नाकारलंय अशा पक्षांनी शांतपणे,तेवढ्याच समर्थपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडवी आणि ज्यांना जनतेनं कौल दिलाय त्यांना सत्ता स्थापन करू द्यावी अशीच जनतेची इच्छा आहे.कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या पंधरा वर्षात राज्यात जो धुमाकुळ घातला होता,त्याला कंटाळून जनतेला भाकरी फिरविली आहे.अशा स्थितीत नाकारलेल्या पक्षांनी सत्तेच्या जवळ जाण्याची कोणतीही कृती किंवा जे सत्तेवर येत आहेत त्यांनी नाकारलेल्या पक्षांची आतून किंवा बाहेरून घेतलेली मदत जनतेला मान्य होणारी नाही.असा प्रय़त्न भाजप किंवा शिवसेनेने ही करू नये.जो पक्ष असा प्रयत्न करेल तो पक्ष भलेही काही काळ सत्तेवर राहिल पण नंतरच्या काळात त्या पक्षाचा मनसे झालेला आपणास दिसेल.परिवर्तनासाठी जनतेनं कौल दिलेला आहे.त्यामुळं भाजप -सेनेने एकत्र येतच सरकार स्थापन करावं असंच जनमानस आहे.ते झालं नाही तर कोणताही अनैसर्गिक प्रय़त्न जनता खपवून घेणार नाही.शिवाय कोणत्याही दोन किंवा तीन संधी साधूंचा असा प्रयत्न महाराष्ट्राला स्थिर सरकारही देऊ शकणार नाही.पवारांचे हितसंबंध दुखावताहेत असं दिसताच ते पाठिंबा काढुन घेतील, सरकार कोणत्याहीक्षणी अडचणीत आणतील ,असं केलं नाही तर सरकारला पाच वर्षे आपल्या तालावर नाचवत राहतील . – पवारांचे कळसुत्री सरकार होण्याचा मार्ग स्वीकारायचं की,एक पाऊल मागं जात शिवसेनेबरोबर तडजोड करायची याचा फैसला भाजपला घ्यायचा आहे.भाजप-राष्ट्रवादीची अनैसर्गिक युती राज्यातील जनता कोणत्याही स्थितीत स्वीकारणार नाही हे नक्की.\nया लेखाची कॉपी आपणास smdeshmukh.blogspot.in येथून करता येईल.लेख पुनर्मुद्रित करताना कृपया बातमीदारवरून असा उल्लेख करावा.\nPrevious articleएका हरहुन्नरी मित्राची पन्नाशी\nNext articleकोकणात काय घडलं ,काय बिघडलं \nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nपत्रकारांना टोलमाफी झालेली नाही..\nबड्या कंपन्यांना नो एन्ट्री हवी- ट्राय\n“वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्‍स‘मध्ये भार�� 133 वा\nसंपादकाचा शेजारी दैनिक वाचतो का \nपत्रकार शाहिद अंसारी के खिलाफ़ दर्ज हुए मामले की निसपक्ष जांच...\nमानवी अँकरची सद्दी संपणार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%83-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T20:51:35Z", "digest": "sha1:PTIC37E6ZLL7GTF4YM4VQIF6GATTIMTE", "length": 48211, "nlines": 162, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम कटाक्ष रायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nरायगड जिल्हा मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेलाय.परिणामतः शेकापची शक्ती देखील विभागली गेलीय.त्यामुळं शेकापची स्थिती अशी झालीय की,शेकाप दोन्ही मतदार संघात स्वबळावर निवडून येऊ शकत नाही.1984 मध्ये जवळपास संपूर्ण रायगड जिल्हा कुलाबा मतदार संघात असताना शेकापनं स्वबळावर लोकसभा जिंकली होती.दि.बा.पाटील तेव्हा निवडून आले होते.त्यानंतर पुढील तीन निवडणुकीत म्हणजे 1989,1991,आणि 1996 मध्ये शेकापचा दारूण पराभव झाला होता.कॉग्रेसचे उमेदवार ए.आर.अंतुले तेव्हा विजयी झाले होते.शेकापनं पुन्हा दोन वेळा म्हणजे 1998 आणि 1999 मध्ये कुलाबा लोकसभा जिंकली होती.तेव्हा रामशेठ ठाकूर विजयी झाले होते.या विजयात देखील पक्षापेक्षा रामशेठ ठाकूर यांचा व्यक्तीगत करिष्माच जास्त प्रभावी ठरला होता.त्यानंतर रामशेठ कॉग्रेस मार्गे भाजपात डेरेदाखल झाले.त्याचा जबर फटका शेकापला बसला.2004 मध्ये शेकापच्या विवेक पाटलांचा पराभव झाला.ए.आर.अंतुले पुन्हा विजयी झाले.2008 मध्ये रायगड जिल्हयाचं विभाजन होऊन रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आले.शेकाप��्या मतांचंही विभाजन झालं.अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड हा रायगडचा दक्षिण भाग रायगडला जोडला गेला.उरण,पनवेल आणि कर्जत मावळला जोडले गेले .कुलाबा मतदार संघ असताना सारा जिल्हा या मतदार संघात असल्याने शेकापच्या विजयाची थोडी तरी शक्यता असायची.कारण जिल्हयात अडीच-तीन लाख मतं शेकापची होती.मात्र दोन मतदार संघ झाल्यानं शेकापच्या विजयाची शक्यता जवळपास मावळली.जिल्हयातील शक्ती विभागली गेली आणि दोन्ही मतदार संघांना अन्य जिल्हयातील काही विधानसभा मतदार संघ जोडले गेले.रायगडला रत्नागिरी जिल्हयातील गुहागर आणि दापोली जोडला गेला तर मावळमध्ये मावळ,पिंपरी आणि चिंचवड हे घाटावरचे तीन विधानसभा मतदार संघ जोडले गेले.शेकापची अडचण अशी की,जसे गुहागर,दापोलीत शेकापला कोणी ओळखत नाही तव्दतच मावळ,पिंपरी,चिंचवडमध्येही शेकापला कोणी विचारत नाही.\n2014 मध्ये शेकापनं जरूर चाचपणी करून पाहिली.आयात केलेले रमेश कदम यांना रायगडमधून घोड्यावर बसविले गेले.पण हा घोडा धावलाच नाही.रमेश कदम यांना अवघी 1,29,730 मतं मिळाली.गंमत अशी की,अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड विधानसभेसाठी शेकापला जेवढी मतं मिळाली होती तेवढी मतंही लोकसभेसाठी रमेश कदम यांना मिळाली नाही.उघडंय की,शेकापची मतं तेव्हा फुटली.इकडं मावळमध्येही शेकापनं लक्ष्मण जगताप यांना टेकू दिला होता.त्याचा उपयोग काहीच झाला नाही.कारण त्यांना 3,54,829 मतं मिळाली आणि ते मोठ्या फरकानं पराभूत झाले.लक्ष्मण जगताप यांना जी मतं मिळाली ती स्वाभाविकपणे त्यांच्या पिंपरी-चिंचवड-मावळ या परिसरातलीच.कर्जत,उरण आणि पनवेल विधानसभेत शेकापला 2,22,360 मतं मिळाली होती.लक्ष्मण जगताप यांना साडेतीन लाख मतं मिळाल्यानं या मतांमध्ये आमच्या सव्वादोन लाख मतांचा समावेश आहे असा दावा तेव्हा शेकापचे नेते करीत होते.वास्तव असं होतं की,इकडंही शेकापची मतं फुटली होती.मात्र शेकाप हे तेव्हाही मान्य करीत नव्हता,आजही करणार नाही. 2019 मध्येही यापेक्षा वेगळं काही घडण्याची शक्यता नव्हतीच.शेकापनं हे ओळखलं आणि लोकसभा निवडणुकीतून सपशेल माघार घेत दोन्ही मतदार संघावर पाणी सोडलं.निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन आपण राष्ट्रवादीवर उपकार करतो आहोत असा आभास जयंत पाटील यांनी निर्माण केला असला तरी ‘निवडून न येण्याची अगतिकताच’ या निर्णयामागे आहे हे स्पष्ट आहे.जयंत पाटील स्वतःला बिझनेसमन समजत असल्यानं निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेताना त्यांनी थोडा व्यवहार देखील पाहिलाच पाहिला.नाही तरी निवडून येत नाहीतच अशा स्थितीत आपल्या हातातील तीन लाख मतं राष्ट्रवादीला देत त्याच्या बदल्यात काही पदरात पडतंय का ते पहावं हा विचारही यामागं आहे.त्यामुळंच 2014च्या निवडणुकीतील आकडे समोर ठेवत जयंत पाटील यांनी अजित पवार यांना पार्थ पवार यांच्यासाठी गळ घातली.हे वास्तव स्वतः थोरल्या साहेबांनी टीव्हीवरून सांगितलं.राष्ट्रवादीनं निवडणुका लढविल्या तर आपण मतांची मोठी रसद पुरवू हे देखील जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या गळी उतरविलं आणि मग सारं गणित जुळलं.शेकापनं अजित पवारांना निवडणूक लढविण्यास भरीस पाडण्यामागं राष्ट्रवादीबद्दलचा आपला पुळका व्यक्त करणे हे तर कारण आहेच त्याचबरोबर काही राजकीय लाभ मिळणार असतील तर ते फक्त राष्ट्रवादीकडूनच मिळू शकतात हे देखील शेकाप नेत्यांना माहिती आहे हे देखील एक कारण आहे.सध्या दोन्ही पक्षात नव्यानं ‘याराना’ झालेला आहे.आम्ही मैत्रीला जागणारे कसे आहोत हे दाखवून देण्याची एकही संधी जयंत पाटील हल्ली सोडत नाहीत.रायगडमधून सुनील तटकरेंना उभं करणं आणि मावळमधून पार्थ पवारसाठी थोरल्या साहेबांना साकडं घालणं देखील या मैत्रीचाच () एक अध्याय होता. समजा उद्या पार्थ पवार विजयी झालेच तर ते आमच्या मतांच्या बिगादीमुळं ते विजयी झाले असं म्हणायला शेकाप नेते तयार आहेतच.समजा ते पराभूत झालेच तर आम्ही प्रयत्न केलाच पण घाटावरच्या मतांनी दगा दिला असा युक्तीवादही तयार असणार आहे.\nरायगडमध्ये तर सुनील तटकरे निवडून येणार हे जयंत पाटील ओळखून आहेत.गेल्या वेळेस शेकापचा उमेदवार उभा असतानाही सुनील तटकरे अवघ्या 2000च्या आसपास मतांनी पराभूत झाले होते.त्यावेळेस सुनील तटकरे नावाच्या डमी उमेदवारानं साडेनऊ हजार मतं खाल्ली नसती तर तेव्हाच तटकरे जवळपास साडेसात-आठ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले होते.शेकाप विरोधात असतानाची ही अवस्था .. म्हणजे उद्या सुनील तटकरे विजयी झाले तर केवळ शेकापच्या मदतीमुळंच विजयी झाले असं म्हणण्यासारखी स्थिती नाही.तो त्यांचा व्यक्तिगत करिष्माही आहे.शिवाय गेल्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये मोठं अंतर आहे.2014 ला मोदी लाट होती.आज तशी कोणतीच लाट नाही.शिवाय अनंत गीते यांनी मंत्��ीपद असतानाही फार चमकदार कामगिरी केलीय असंही नाही.ही सारी परिस्थिती सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडणारी आहे.आणखी एक फॅक्टर आहे तो कॉग्रेसच्या प्रामाणिक मदतीचा.मधु ठाकूर याना ‘राहूल गांधींना पंतप्रधान करायचे असल्याने’ ते सुनील तटकरे की जय म्हणायला तयार झाले . .माणिक जगताप यांना महाड जिंकायचं असल्यानं ‘तटकरेसाहेब,तुम आगे बढो’चे सूर ते आळवत आहेत. सुनील तटकरे जर दिल्लीत गेले तर आपल्याला कोकणचं राण मोकळं मिळतंय हे ओळखून भास्कर जाधव देखील ‘सुनील तटकरे तुम आगे बढो’च्या गजरात स्वतःचा आवाज मिळवला आहे.तटकरेंना विरोध करणार्‍या अनेकांना असं वाटतं की,तटकरेंच्या विरोधात जोरदार अंडरकरंट आहे.शिवाय ज्या कॉग्रेसवाल्यांनी तटकरेंना पाठिंबा दिलाय तो वरवरचा आहे.आतून ते विरोधात काम करीत आहेत.मला असं वाटत नाही.जाहीरपणे जी भूमिका घेतली जाते तीच बहुसंख्य कार्यकर्त्यांना माहिती असते.गुपचूप कोणती खलबतं चालतात हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत नाही.त्यामुळं कॉग्रेसची मतं तटकरेंना पडणार असं अनुमान काढता येऊ शकतं.शिवाय सामांन्य माणसं समजतात तेवढे तटकरे कच्च्या गुरूचे चेले नाहीत.रायगडमधील प्रत्येक विरोधकाचा,समर्थकाचा विकपाँईट काय आहे हे तटकरेंएवढं कोणालाच माहित नाही.निवडणुकीच्या काळात ती नस बरोबर दाबतात आणि मग प्रवेशबंदीची भाषा करणारेही गुमानं कामाला लागतात.त्यामुळं कोणी काहीही म्हणत असलं तरी सुनील तटकेरेंना ही निवडणूक 2014 च्या कितीतरी पटीन सोपी आहे.अ‍ॅन्टीइन्कंबन्सीची मदतही तटकरेंना होणार आहे.\nसुनील तटकरेंना विजयापर्यंत नेणारे हे सारे घटक असले तरी उद्या जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमची दीड लाख मतं तटकरेंच्या पारडयात पडल्यानंच तटकरे विजयी झाले असा दावा सर्वात प्रथम जयंत पाटील करणार आहेत.हा दावा करताना जयंत पाटील यांचा डोळा लोकसभेनंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकांवर असणार आहे.मात्र विधानसभेत जयंत पाटील यांना राष्ट्रवादीकडून फार काही मदत मिळेल असं मला वाटत नाही.यांनी जसे राष्ट्रवादीला दोन लोकसभा मतदार संघ आंदण दिले तसंही काही घडणार नाही.कारण जिल्हयात सात विधानसभा मतदार संघ आहेत.त्यातील दोन म्हणजे श्रीवर्धन आणि कर्जत राष्ट्रवादीकडं आहेत.या दोन्ही जागांवरचा दावा तटकरे कोणत्याही स्थितीत सोडू शकत नाहीत.कारण त्यांना आपल्या घरातील एका सदस्याला श्रीवर्धनचा आमदार करायचे आहे.तिकडं कर्जतमध्ये सुरेश लाडही जागा सोडणार नाहीत.त्यांचा बळी द्यायचं ठरलं तर ते गप्पही बसणार नाहीत.त्यामुळं या आघाडीवर हाती काही लागणार नाही.महाडवरचा दावा माणिक जगताप सोडणार नाहीत.पनवेलचा हट्टही कॉग्रेसवाले सोडणार नाहीत.उरले अलिबाग,पेण आणि उरण.अलिबाग आणि पेण सद्या शेकापच्या ताब्यात आहेत.या दोन्ही ठिकाणी शेकापला काही अडचण येणार नाही.उरणमध्ये अडचण येऊ शकते.तिथे राष्ट्रवादीची मदत होऊ शकते.पण उरणमध्ये राष्ट्रवादी फार प्रभावी आहे असं नाही.शिवाय तिकडं रामशेठ फॅक्टर महत्वाचा आहे.उरण शिवसेनेच्या ताब्यात असले तरी विवेक पाटील विजयी होऊ नयेत यासाठी रामशेठ पक्ष कोणता हे न बघता जिवाचा आटापिटा करतील.त्यामुळं हा याराना तिकडेही कामाला येईलच असं नाही.वरील सारी स्थिती असेल तर शेकापच्या वाटयाला फार काही येईल असं चित्र नाही.अनेकांना असं वाटतं की,लोकसभेच्या बदल्यात शेकापला एखादी राज्यसभेची जागा मिळू शकते.मला तसं वाटतं नाही.जे अंदाज प्रसिध्द होत आहेत ते आघाडीला 11-12 च्या पुढे जागा देत नाहीत.त्यातही राष्ट्रवादीच्या वाटयाला चार-पाचच जागा येणार असतील तर त्यांची इतरांना राज्यसभा देण्याची ऐपत असणार नाही.एखादी विधान परिषद मात्र मिळू शकते.चित्रलेखा पाटील यांना विधान परिषदेवर पाठविण्याची जयंत पाटील याची जुनी इच्छा आहे ती राष्ट्रवादीवाले पूर्ण करू शकतात.मात्र असं झालं तरी हा सौदा शेकापसाठी घाटयाचाच आहे.कारण लोकसभा न लढविण्यानं पक्षाचं जे नुकसान होणार आहे ते विधान परिषदेच्या एका जागेनं भरून येणारं नाही.लोकसभेतून माघार घेऊन जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष असा संदेश दिला आहे की,’रायगड आणि मावळमधून यापुढे आपण कधीच निवडून येऊ शकत नाहीत’.अशा राजकारणानं कार्यकर्त्याचं मनोबल नक्कीच खच्ची होतं.याचे दुरगामी परिणाम होणार आहेत आणि पक्षावर पश्‍चातापाची वेळही येणार नाही.एक काळ असा होता की,शेकाप हा राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता.आज पक्षाचे तीन-चारच आमदार आहेत.याचं कारण रायगड वगळता पक्षानं विस्तारासाठी काही प्रयत्नच केले नाहीत.राज्यात शेकापचे जे बालेकिल्ले होते ते कधी रिडालोसला तर कधी आणखी कोण्या आघाडयांना आंदण दिले.जिल्हा परिषदा,पंचायत समित्या तर पक��षानं लढायचंच सोडलं.त्यातून कार्यकर्त्यांची पळापळ झाली.घरच्या भाकरी खाऊन ‘लाल बावटे की जय’ म्हणणारे कार्यकर्ते आज पक्षात नाहीत. जे होते त्यांची उपेक्षा करून,त्याना निवडणुका लढविण्यापासून परावृत्त करून शेकापनं ते गमविले.त्याचा परिणाम असा झाला की,’अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष’ रायगडपुरताच आणि तो ही काही तालुक्यापुरताच उरला.हा सारा इतिहास नजरेखालून घालता लोकसभा न लढविण्याची पक्षानं केलेली चूक भविष्यात पक्षासाठी घोडचूक ठरणार आहे.लोकसभा न लढविण्याच्या बदल्यात पक्षानं फार काही पदरात पाडून घेतलंय असंही दिसत नाही.घेतलं असेल तर जयंत पाटील यांनी तसं जाहीर करावं कारण ते कार्यकर्त्याचं मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक आहे.रायगड आणि मावळमध्ये जिंकण्याची शक्यता नाही हे ठीक आहे पण आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी,अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं क्रमप्राप्तच असतं.सारेच पक्ष तसा प्रयत्न करतात.कार्यकर्त्यांना नवी उर्जा,नवा आत्मविश्‍वास,नवे चैतन्य,नवा हुरूप निवडणुकांच्या माध्यमातूनच मिळत असतो,या निमित्तानं नवे तरूणही पक्षाकडं आकर्षित होत असतात,पण राज ठाकरे असोत किंवा जयंत पाटील असोत त्यांना पक्षच वाढवायचे नसतील तर आपले हे सारे कथन वांझोटे ठरते.\nरायगडमध्ये आणखी एक मतप्रवाह आहे, जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उपकाराखाली दबलेले असल्यानंच त्यांनी रायगड आणि मावळ हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादील आंदण दिल्याची सुप्त चर्चा रायगडात आहे.मला असं वाटत नाही..जेवढं राष्ट्रवादीनं शेकापला दिलंय त्यापेक्षा जास्त माप शेकापनं राष्ट्रवादीच्या पदरात घातलेलं आहे.अर्थात ही देवाण घेवाण दोन पक्षातली नसून दोन कुटुंबातली आहे असं म्हणावं लागेल.या देवाण-घेवाणीला सुरूवात जिल्हा परिषदेपासून झाली.जिल्हा परिषदेत शेकापच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असतानाही त्यानी तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना अध्यक्ष केलं.पक्षातील विरोध डावलून जयंत पाटील यांनी हा निर्णय सर्वावर लादला.याच्या बदल्यात मग राष्ट्रवादीनं बाळाराम पाटील यांना पदवीधरमधून विधानपरिषदेवर जायला मदत केली.पण त्याची किंमतही लगेच अनिकेत तटकरे यांना स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर पाठवून वसूल केली.हा सारा सौद�� आपल्यासाठी घाट्याचा आहे हे जयंत पाटील पहात होते पण त्याना स्वतःची काळजी होती.त्यांना परत विधान परिषदेवर जायचं होतं.स्वतःच्या पक्षाचे तीन-चार आमदार असताना ते निवडून येऊ शकत नव्हते.त्यासाठी सुनील तटकरेंच्या मदतीची गरज होती.तटकरेंनी लोकसभेवर डोळा ठेऊन जयंत पाटलांची विधान परिषद नक्की केली.मग जयंत पाटलांना शब्दाला जागणं आवश्यक होतं.लोकसभेच्या दोन्ही जागांवर पाणी सोडण्यामागची ही राजकीय देवाण-घेवाणही आहे असं बोललं जातं.ही चर्चा पूर्णतः चुकीची आहे असं सकृतदर्शनी तरी दिसत नाही.ही देवाण-घेवाण झाली नसती तर दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला असता.भाजप-सेना सत्तेत आल्यापासून रायगडात शिवसेना वाढत होती.उत्तर रायगडमधून म्हणजे पनवेल-उरणच्या बाजुनं भाजपनंही जोरदार मुसंडी मारली होती.या वादळात टिकाव धरायचा तर एकमेकांचा हात धरल्याशिवाय पर्याय नाही हे सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी हेरलं आणि मग सुरू झाले ‘तुझ्या गळा,माझ्या गळा’चे प्रयोग.मग ‘झालं गेलं कुंडलिकेत बुडविण्याचं’ही ठरलं.तशा आणाभाका झाल्या.एका बलाढ्य शत्रूचा मुकाबला करण्यासाठी झालेली ही युती आणि त्या अगोदरचे या दोन नेत्यांमधील लढे हे नेते भलेही विसरायला निघाले असतील पण रायगडची जनता ते कदापिही विसरू शकत नाही.रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं निमित्त करून जयंत पाटील यांनी तटकरेंचे मंत्रीपदच काढून घ्यायला विलासरावांना कसं भाग पाडलं आणि राज्यात राजकीय अस्थितरता कशी निर्माण केली हे तटकरे आणि जयंत पाटील भलेही विसरतील पण राज्यातील जनता ते विसरणार नाही.ही झाली जुनी गोष्ट..अगदी अलिकडंही सुनील तटकरे यांनी असंख्य कंपन्या कश्या उभ्या केल्या,त्यातून कशी माया जमविली,याचा लेखाजोखा मांडणारी ‘काळी पत्रिका’ जयंत पाटील यांनी अलिकडेच प्रसिध्द केली होती.त्यामुळं चिडलेल्या सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांना एक कोटीच्या अबु्रनुकसानीची नोटीसही पाठविली होती.त्याचं पुढं काय झालं हे कोणालाच पुढं कळलं नाही.अर्थात हे वार एकतर्फी नव्हते.प्रसंगानुरूप सुनील तटकरे यांनीही पलटवार केलेले आहेत. ‘समोरच्याचं अस्तित्व आपल्या अस्तित्वासाठी घातक आहे’ असा विचार दोन्ही बाजुंनी होत असल्यानं दोन्ही नेते परस्परांना पाण्यातच पहात होते.पण हा झाला इतिहास.आज दोघा���मध्ये घनिष्ठ याराना आहे.हा याराना गरजेतून निर्माण झालेला आहे हे विसरता येणार नाही.या दोस्तीला नैतिकतेचा मुलामा देताना ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू असत नाही ‘असं दोन्ही बाजुनं न विसरता सांगितलं जातंय.हे सत्य वचन असलं तरी ते पूर्ण कथन नाही . ‘कोणीच कोणाचा कायमचा शत्रू जसा असत नाही तसाच तो कायमचा मित्रही असत नाही’ हे जयंत पाटील अथवा सुनील तटकरे सांगत नाहीत.परस्परांच्या हितसंबंधांना छेद देणार्‍या घटना,निर्णय झाले की,’दोस्त दोस्त ना रहा’ म्हणण्याची वेळ येते.दोस्त दोस्त ना रहाचे सूर कधी ऐकायला येतील याची वाट पहात रायगडची जनता शांतपणे घडणार्‍या घडामोडींवर नजर ठेऊन आहे.\nअसं गृहित धरा की,या याराना संपण्यासाठी रायगडमध्ये काही घडणारही नाही.पण राजकारण हे पार्‍यासारखं असतं आणि राजकारणात अकल्पीत अशा अनेक घटना घडत असतात.बर्‍याचदा त्यावर विश्‍वास ठेवणंही अशक्य होऊन जातं.उत्तर प्रदेशात अखिलेष आणि मायावती एकत्र येऊ शकत असतील तर या देशातील राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हणायला वाव आहे.उत्तर प्रदेशातच कश्याला कालपर्यंत सुनील ‘तटकरेंना अलिबागेत पाय ठेऊ देणार नाही’च्या गर्जना करणारे मधु ठाकूर आणि सुनील तटकरे परस्परांच्या गळ्यात गळे घालू शकत असतील तर भाजप आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणारच नाहीत असा दावा कोणी करू शकत नाही.नाही तरी राष्ट्रवादी गेली पाच वर्षे भाजपच्या गळ्यात गळे घालायला उताविळ झालेली आहेच.विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच राष्ट्रवादीला भाजप प्रेमाचे भरते आले होते आणि त्यांनी एकतर्फी पाठिंबाही जाहीर केला होता.एवढेच कश्याला आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीची कॉग्रेसबरोबर आघाडी आहे,मात्र तिकडे गुजरातमध्ये कॉग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी राष्ट्रवादीेने 26 मतदार संघात उमेदवार उभे केले आहेत.गुजरात विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादीने कॉग्रेसचे किमान सात उमेदवार पाडले होते.हे सारं भाजपला खूष करण्यासाठीच असल्याचं राजकीय निरिक्षकांना वाटतं.याचं कारण असं की,भाजपला दोनशे ते सव्वा दोनशेच्यावर जागा मिळत नाहीत असे अंदाज आहेत.सरकारसाठी भाजपला छोटया छोटया प्रादेशिक पक्षाची गरज भासणार आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादी युपीए सोडून कधी एनडीएत जाऊन बसेल याचा थांगपत्ताही कोणाला लागणार नाही.आज ��ाजप-शिवसेना परस्परांच्या प्रेमात आहेत त्यामुळं राष्ट्रवादी जर एनडीएत येणार असेल तर सेनाही विरोध करणार नाही.तेव्हा शेकापची होणारी फरफट केविलवाणी असेल .राष्ट्रवादी जर भाजपच्या कळपात गेली तर अगदी जिल्हयातही राष्ट्रवादीला शेकापची गरज लागणार नाही.मग सुनील तटकरे अलिबाग ऐवजी पनवेलकडे फेर्‍या वाढवतील.म्हणजे शेकाप एकटा पडलेला असेल.अनेकांना हे समीकरण कल्पनाविलास वाटू शकते पण राजकीय पक्ष्याचे स्वभाव बघता हे अशक्य नाही.याचा विचार शेकापनं केलेला असण्याची शक्यता नाही.शरद पवार हे नरेंद्र मोंदींचे गुरू आहेत.मोदींनीच हे जाहीर केलेले आहे.त्यामुळं गुरूची मदत घ्यायला शिष्याला कोणताच संकोच वाटणार नाही.त्यामुळं हे अशक्य नाहीच.किंबहुना तसेच घडणार आहे . अशा स्थितीत शेकापचं काय हा प्रश्‍न उरतो.शेकापलाही कोणाचे वावडे नाही हे जरी खरे असले तरी राजकीय बार्गिनिंग करायला शेकापकडं काहीच असणार नाही.एकही खासदार असणार नाही .. म्हणजे शेकापची गरज कोणालाच नसेल .रामशेठ ठाकूर खासदार असताना आमच्या एका मतानं अटलजींचे सरकार पाडल्याचा डांगोरा जयंत पाटील अनेक वर्षे पिटत होते.तेव्हा रामशेठ तरी होते.आज रायगडही नाही,आणि मावळही नाही.त्यामुळं कोणतीच बार्गेनिंग पॉवर नाही. राजकारणात उपद्रवमूल्य नसेल तर कोणीच तुम्हाला विचारत नाही.राज ठाकरेंची आज झालेली स्थिती हे त्याचं ताजं उदाहरण आहे.23 तारखेनंतर तशीच वेळ शेकापवर येऊ नये अशीच शेकापचा एक हितचिंतक म्हणून माझी अपेक्षा आहे.राजकारण बदलतंय असं दिसलं तर याराना इतिहास जमा होईल आणि सुनील तटकरेंना दोस्ताचा फोन घ्यायलाही फुरसत असणार नाही..हे नक्की.\nPrevious articleअनंत गीते यांचा अर्ज दाखल\nNext articleनिवडणुका,पाणी प्रश्‍न आणि आम्ही…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\n16 चे आंदोलन यशस्वी कराः सिध्दार्थ शर्मा\nपाकिस्तानी पाहुण्यांचा पुळका वाहिन्यांनी बंद केला पाहिजे\nपत्रकार संरक्षण कायदयाचा मसुदा तयार\nसंपादक बेन ब्रेडली यांचे निधन\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nबीड जिल्हा कात टाकतोय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-15T20:38:30Z", "digest": "sha1:2PVPCLOH4DRBIEJQJ4MKFM75X6SCT726", "length": 32281, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nधास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची\nधास्ती वाढत्या कार्बन उत्सर्जनाची\nहवामानातले बदल आणि पर्यावरण संरक्षणासाठी जगभर होणार्‍या बैठका-शिखर परिषदांमध्ये अनेक करार केले जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी योग्य प्रमाणात होत नसल्याने कार्बन उत्सर्जन ही आगामी पिढ्यांवर विपरीत परिणाम करणारी बाब बनत आहे. त्यातच कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे निर्बंध शिथिल करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ होण्याच्या चिंतेने तज्ञ आणि संशोधक चिंतीत झाले आहेत.\nजगभर सर्वत्र कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जोरदार प्रयत्न आहेत. कारण सजीवसृष्टीचे संपूर्ण भवितव्यच त्यावर अवलंबून आहे. विकसित राष्ट्रांची ‘विकास’ ही संकल्पना तपासून पाहण्याची ही वेळ आहे. विकास म्हणजे निसर्गाचा र्‍हास आणि औद्योगिकरण असे समीकरण बनल्यामुळे जंगलांचा वाढत्या प्रमाणात र्‍हास झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. निसर्गाचे चक्र अडखळत फिरू लागले. हळूहळू ते अनियमित झाले. परिणामी जगभर आगामी उत्पातांची आणि आपत्तींची चुणूक दिसू लागली. अमेरिकेसारख्या महासत्तेची सत्तासूत्रे ताब्यात घेणार्‍या ट्रम्प यांनी कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्याच्या प्रयत्नांनाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या. नुकत्याच जाहीर झालेल्या अभ्यासानुसार, ट्रम्प यांच्या हवामान निर्बंधमुक्ततेमुळे 2025 पर्यंत वार्षिक 20 कोटी टन अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन होण्याची शक्यता आहे.\nन्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमधील संशोधन गटाच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. स्टेट एनर्जी अ‍ॅण्ड एनव्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट सेंटरतर्फे हे संशोधन हाती घेण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामानातल्या बदलाशी संबंधित सहा प्रमुख नियम मागे घेतल्याच्या परिणामांचे विश्लेषण या संशोधनातून करण्यात आले आहे. हवामानातल्या बदलांना आळा घालण्याशी हे नियम पुन्हा लागू करण्याचा मात्र ट्रम्प यांचा विचार नसल्याने या संशोधनाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.\nसध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. जगात हरितवायूंच्या उत्सर्जनात चीनचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिका या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगभर सर्वत्र हवामानातल्या बदलांचे अत्यंत वाईट परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. जिवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे हवामानात बदल होत असून ते विविध रूपांनी सातत्याने समोर येत आहेत. एकट्या अमेरिकेलाच गेल्या वर्षभरात काही भयानक वादळांना तोंड द्यावे लागले. याखेरीज समुद्राची पातळी वाढणे, दुष्काळ आणि प्रचंड शक्तिशाली चक्रीवादळे, महापूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना जगाला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे.\nनॅशनल असोसिएशन फॉर अ‍ॅटर्नीज जनरलच्या वॉशिंग्टन मधल्या संमेलनात प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात या सगळ्या भयावह परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राष्ट्रीय वाहन धूर उत्सर्जनासाठी मानांकन न���श्चित करणे आणि ओबामांच्या काळातला क्लीन पॉवर प्लॅन पुन्हा आणणे या दोन गोष्टी कराव्यात, असे या अभ्यासातून सुचवण्यात आले आहे. क्लीन पॉवर प्लॅन हा ऊर्जा प्रकल्पांमधून होणारे उत्सर्जन मर्यादित ठेवण्याला महत्त्व देणारा होता. शिवाय प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या प्रमुख उद्योगांवरही या योजनेतून लक्ष केंद्रित करण्यात आले होते.\nवास्तविक, ट्रम्प यांनी या उपाययोजना मागे घेतल्यानंतर मेरीलँडसह न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्स इथल्या सुमारे 12 स्टेट अ‍ॅटॉर्नी जनरलनी प्रशासनाला न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु ट्रम्प यांनी या कशाचीच दखल घेतलेली नाही. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर किती असावा याची मर्यादा ठरवण्याचा नियम ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला. त्याला कॅलिफोर्नियातून आव्हान देण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारे या उत्सर्जनाची मर्यादा ठरवण्याचे बंधन काढून घेण्यात आले तर 2015 पर्यंत सध्याच्या वार्षिक 34 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात आणखी 16 दशलक्ष टन उत्सर्जनाची भर पडेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याखेरीज राष्ट्रीय स्वच्छ कार मानांकन नसेल तर इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे 2035 पर्यंत अमेरिकन ड्रायव्हर्सवर अतिरिक्त 193 अब्ज ते 236 अब्ज डॉलर्सचा बोजा पडेल. मात्र ट्रम्प प्रशासनाने उत्सर्जन मानांकनांमध्ये बदल करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. या मानांकनांना चिकटून राहिल्यास स्वयंचलित दुचाकी महाग होतील, असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ ट्रम्प पूर्वीपासूनच उद्योजक होते आणि आताही राष्ट्राध्यक्षापेक्षाही उद्योजकच आहेत, हे स्पष्ट आहे. साहजिकच अमेरिकेतले प्रदूषण कमी होण्याऐवजी अमेरिका स्वतःसह जगाचेही भवितव्य धोक्यात लोटत आहे.\nट्रम्प यांनी ओबामांच्या क्लीन पॉवर प्लॅनऐवजी स्वत:ची अ‍ॅफोर्डेबल क्लीन एनर्जी रूल ही योजना आणली आहे. त्यामुळेही कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ होणार असून खराब हवेमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने पूर्वीच्या योजनेइतकेच या योजनेद्वारेही उत्सर्जन कमी होईल, असा दावा केला आहे. अर्थातच ट्रम्प आणि जागतिक तापमानवाढीच्या विरोधात मत व्यक्त करणार्‍यांना आता अमेरिकेला तोंड द्यावे लागत असलेल्या सततच्या मोठमोठ्या वादळांनी काही प्रमाणात मवाळ बनवले आहे, असाही याचा अर्थ आहे. हवामानातील बदल प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसू लागल्यामुळे त्यांना नाईलाजाने का होईना, परंतु आपली विकासाची संकल्पना चुकीची असावी, असे वाटू लागले आहे. मात्र त्यांना ते उमजेपर्यंत आणि त्यानंतर त्यांनी तशी कृती करेपर्यंत जगाचा विनाश जवळ येऊन ठेपेल, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत.\nयाआधीही जगाने असे विनाश पचवले आहेत, असे मत संशोधकांनी अनेकदा मांडले आहे. नेमकेपणाने सांगायचे तर 1990 पर्यंत शास्त्रज्ञ असा निष्कर्ष मांडत आले होते की लघुग्रह आदळल्यामुळे आतापर्यंत तब्बल पाचवेळा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीचा विनाश घडून आला आहे. यात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनासॉर नामशेष झालेल्या घटनेचाही समावेश होता. आता मात्र पृथ्वीवरचे इतर चार मोठे संहार हे वातावरणात आणि समुद्रात कार्बनचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे झाले असावेत, असे संशोधकांचे मत बनले आहे. या संहारांपैकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण प्रचंड वाढून झालेला उत्पात सर्वात भयंकर मानला जातो. यामुळे काही हजार वर्षांमध्ये सजीवांच्या 90 टक्के प्रजाती नामशेष झाल्या होत्या. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी हे घडले असावे, असेही मानले जाते. मात्र यातून कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कोणत्याही कारणाने वाढले तरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो, यावर शिक्कामोर्तबच होते.\nम्हणूनच हे प्रमाण कमी करण्यासाठी जगातल्या देशांनी आपापल्या भागांमधले कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी हिरवाईत वाढ करणे किंवा वनीकरण करणे, जंगलतोड थांबवणे, प्रदूषण करणार्‍या औद्योगिकरणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना देणे, सार्वजनिक वाहतुकीची साधने चांगली बनवून वैयक्तिक वाहनांच्या संख्येला आळा घालणे इ. उपाययोजना कराव्यात, असे तज्ञांचे मत आहे. मात्र याबरोबरच आता महासत्तांनी बेछूट निर्णय घेऊन जगाला विनाशाच्या गर्तेत लोटू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची गरजही व्यक्त होत आहे. यासंदर्भात नुकताच एक आशेचा किरण दिसला आहे. मेलबर्न इथल्या आरएमआयटी युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी कार्बन डाय ऑक्साईडला वायुरूपातून घनरूपात आणण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे दोन गोष्टी साध्य होतील. प��िली म्हणजे हवेतले कार्बनचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होईल आणि दुसरी म्हणजे कार्बनपासून कोळसा तयार करणे शक्य झाल्यामुळे इंधननिर्मितीही होईल. नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वातावरणातल्या हरितवायूंना सुरक्षितपणे आणि कायमस्वरुपी हटवण्याच्या या संशोधनाने अनेक तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या कार्बन डाय ऑक्साईडला दाबून द्रवरूपात आणणे आणि योग्य ठिकाणी जमिनीत सोडणे असे तंत्र वापरणे शक्य आहे. परंतु काही अभियांत्रिकी आव्हानांमुळे याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. शिवाय आर्थिकदृष्ट्याही हे तंत्र महागडे आहे. तसेच साठवणुकीच्या ठिकाणांमधून गळती होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.\nया पार्श्वभूमीवर डॉ. टोर्बन डीनेक यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी केलेले ताजे संशोधन नक्कीच उत्तम दिशा दाखवणारे आहे. फक्त यासाठी लागणारा पैसा आणि प्रकल्प राबवण्याची राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हे संशोधकांचे म्हणणे नक्कीच विचार करायला लावणारे आहे.\nVideo : देशदूत संवाद कट्टा | कृष्ण. मार्गदर्शक, प्रज्ञासंपन्न, मित्र, व्यवस्थापन गुरू\nमरता, क्या ना करता… या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्रॅक्टीस \nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजैश-ए-मोहम्मद अजून मोठ्या हल्ल्याच्या तयारीत\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nराज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार : धनंजय मुंडे\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\n३५ टन केळी उत्पादन घेणारा शेतकरी आता घेत आहे १०० टन उत्पन्न\nmaharashtra, आवर्जून वाचाच, कृषिदूत, जळगाव\nकाश्मीर मुद्दा सोडवणाऱ्याला नोबेल द्या : इम्रान खान\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् स���ाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nमरता, क्या ना करता… या विवंचनेतील सामान्य रुग्ण आणि कट प्रॅक्टीस \nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/awesome-filter/articleshow/69705801.cms", "date_download": "2019-06-15T22:08:09Z", "digest": "sha1:34YLAADDDKJS5D6VUET5JJOQASYM5543", "length": 30684, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गाळणा गड: अद्भूत गाळणा - awesome filter | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nनाशिकमधील ऐश्वर्यसंपन्न किल्ला कोणता असे म्हटले, की गाळणा हे नाव सहज ओठांवर येते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडून पूर्व भागात तुटकशा होत जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेत गाळणा उठून दिसतो, तो त्याचा इतिहास आणि स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे. म्हणूनच या डोंगरीदुर्गाला खान्देशचे नाक, बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हटले गेले आहे. या अद्भूत अशा किल्ल्याचा पुरेसा अभ्यास न झाल्याने, त्याचे अनेक पैलू अजूनही अज्ञात असून, गूढ वाढविताना दिसतात.\nनाशिक जिल्हा ६२ गड-किल्ल्यांनी सजला आहे. यात गाळणा किल्ला नाशिकपासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचा उल्लेख मध्ययुगात केळणा असाही झाल्याचे दिसते. गाळणा किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ७१० मीटर, म्हणजे साधारण २,३२९ फूट आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला पांजरा नदी खोरे, उत्तरेला तापी खोरे, तर त्याच अंगाला सातपुडा पर्वतरांग दिसते. पूर्वेला खान्देश मुलूख व लळिंग किल्ल्याचे टोक दिसतं. पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर शिलेदार नजरेत भरतात. या सगळ्यांत गाळणा आपल्या वैभवशाली स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. किल्ल्यावरील मशीद, कातळात कोरलेल्या गुहा, पडका रंगमहाल, वाडा, अजूनही उभी असलेली दिमाखदार तटबंदी, बुलंद बुरुज, देखण्या पायवाटा, एखाद्या किल्ल्याला सजविण्यासाठी सज्ज झालेली शिल्प, सुंदर महिरपी, अनेक फारसी व देवनागरी शिलालेख, अंबरखाना, किल्ल्यावरील देखण्या बारवा व पाण्याची टाके, मंदिरे, गुहा, असंख्य थडगी व त्यावरील नक्षीकाम, एखाद्या किल्ल्याच्या बुलंदपणाला साज चढविणारे किल्ल्याचे चार प्रवेशद्वार म्हणजे परकोट, लोखंडी, कोतवाल व लाखा नावाचे चार बुलंद दरवाजे, अशा दुर्ग अवशेषांनी गाळणा किल्ला ऐश्वर्यसंपन्न झालेला दिसतो. या किल्ल्याच्या लढायांची गाथा सांगणाऱ्या तोफा आता नाहीत. त्यांची कमतरता येथील साधारण २८-२९ शिलालेख भरून काढताना दिसतात. त्यातील अनेक आपण गमावले आहेत. आहेत त्यांची अवस्था बिकट आहे. गाळणा किल्ल्यावरील या शिलालेखांतून किल्ल्यातील घडामोडी व त्या त्या काळात किल्ला कसा घडत गेला, यांचा इतिहास नोंदविला आहे.\nगाळणा किल्ल्याचा इतिहास म्हणजे बागुलवंशीय राजे, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज यांच्यातील लढायांचा इतिहास, असे म्हटले जाते. १४ व्या शतकापासून या किल्ल्याचे व या विविध राजसत्तांच्या लढायांचे, त्यांच्यातील तहाचे आणि कुरघोड्यांचे संदर्भ तत्कालीन अनेक मुस्लिम ग्रंथांत व पत्रव्यवहारातून वाचायला मिळतात. या राजसत्तांनी किल्लावर राज्य केले. एवढेच नव्हे, तर प्रत्येकाने किल्ला अधिकाधिक बुलंद करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. त्यांनी किल्ल्यावर तटबंदी, बुरुज, महालांची कामे केल्याचे दिसते. किल्ल्याच्या उत्तरेकडील एका बुरूजावर १५८३चा शिलालेख असून, तो बुरुज बांधणारा महंमद अलीखान याच्या नावाचा आहे. आणखी एका बुरुजावर १५८७चा पर्शियन शिलालेख आहे. त्यापूर्वीच्या म्हणजे १५६२-६३, १५६६-६७, १५६९-७० आणि १५७०-७१ या वर्षांतील चार शिलालेखांत 'अफलातून खान' या निजामशाही किल्लेदाराचा उल्लेख येतो. त्याने गाळण्याच्या किल्ल्यावर प्रचंड बांधकाम केले. हे बांधकाम 'हुशीसिराजी' आणि 'हाकिमी गालीबखान' या तंत्रज्ञांनी केल्याचा उल्लेखही शिलालेखांतून येतो. १५७७ ते १५८० या काळात हैबतरखान हा गाळण्याचा निजामशाही किल्लेदार होता. तो आबिसियन हबसी मुसलमान होता. त्याने किल्ल्यात निजामशहासाठी 'मुराद' नावाचा खास राजवाडा बांधला. या राजवाड्याची इमारत बनविणारा तंत्रज्ञ मराठा असून, त्याचे नाव 'दत्तो त्रिमुरारी' असे होते. यावरून गाळण्याच्या बांधणीत स्थानिक स्थापत्यशास्त्रींचे योगदानही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.\nगाळणा किल्ला नेमका कोणी बांधला, याचा उल्लेख नाशिकमधील इतर किल्ल्यांप्रमाणेच कोठे मिळत नाही. काही अभ्यासक हा किल्ला बागुलवंशीय राठोडांनी १३व्या शतकात बांधला असावा, असे मानतात. हा किल्ला यादवकालीन असेल का या किल्ल्याची बांधणी देवगिरीशी मिळतीजुळती वाटते का या किल्ल्याची बांधणी ��ेवगिरीशी मिळतीजुळती वाटते का हा संशोधनाचा विषय असला, तरी या अंगाने आजपर्यंत याकडे कोणीही पाहिलेले नाही. हे एका विशिष्ट पद्धतीने किल्ला पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे घडले असावे. गाळणेश्वर मंदिर यादवकालीन असेल का, हे शोधण्यासाठी आता तेथे मंदिराचे अवशेष मिळत नाहीत. मग हा शोध कसा घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. गाळणा हा किल्ला यादव कालखंडापासून अथवा त्यापूर्वीपासून असावा, असे म्हणण्यासाठी आणखी एक दुवा पायथ्याच्या गाळणा गावातील जमिनीत गाडल्या गेलेल्या पाताळेश्वर महादेव मंदिरावरूनही समोर येतो. या मंदिराची बांधणी आणि तेथील शिल्प या मंदिराचा कालखंड बाराव्या शतकाआधी असल्याचे सांगतात. किल्ल्यावरील मंदिर आणि गावातील मंदिर हे एकाच कालखंडातील असावेत, या तर्काला येथे बळ मिळते; कारण बागुलांनी मंदिर बांधल्याचे पुरावे नाहीत. नाशिक परिसरात दगडी बांधणीची प्राचीन मंदिरे ही यादव कालखंडानंतर झालेली दिसत नाहीत.\nडोंगरावरील किल्ला आणि पायथ्याचे गाळणा हे गाव वेगवेगळे नाहीत. गावही किल्ल्याचाच एक भाग असल्याचे १८०४ च्या दरम्यान एका इंग्रज अधिकाऱ्याने काढलेल्या चित्रावरून समजू शकते. या चित्रावरून गाळणा किल्ल्याला फक्त चार तटबंदी नव्हत्या. गावाभोवतीच्या दोन तटबंदींचाही विचार केला, तर किल्ल्याला सहा तटबंदी आहेत. गावाभोवतीच्या तटबंदीचे भग्न प्रवेशद्वार व तटबंदी आजही पहायला मिळते. गाळणा पाहायला येणारे अभ्यासक अथवा पर्यटक फक्त किल्ला पाहतात. त्यामुळे गावाभोवतीची तटबंदी, पाताळेश्वर, त्यामागील भग्न वाडा व त्या तटबंदीतील एका दर्ग्यात लपलेली अनोखी बारव याकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. ही बारव म्हणजे बारवस्थापत्यशास्त्राचा एक अजब नमुना आहे. या बारवेतील कातळात एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती कोरल्यासारखी रचना पाहायला मिळते. बारवेच्या कठड्याची बांधणी मुघल काळात झालेली दिसते. मूळ बारव पूर्णपणे कातळात असून, ती प्राचीन वाटते; कारण बाराव्या शतकानंतर कातळातील कोरीवकाम फारसे दिसत नाही. जैन लेणी व पाण्याचे टाके सोडले, तर कातळात असे काम कुठेही पाहायला मिळत नाही. झाले असले, तरी शिल्पदृष्ट्या ते अगदीच दुय्यम असते. ही बारव फक्त कातळात कोरलेली नाही, तर तिची रचना एखाद्या किल्ल्यासारखी शिल्पांनी नटलेली असल्याने तिचे वेगळेपण भावते.\nगाळ��ा गावातील ही बारव २० फूट खोल व २५ X २५ लांबी-रुंदीची अष्टकोनी आकारात आहे. कातळात सहा-सात कप्प्यांची रचना करून, ती कमानी आणि बुरुज-तटबंदीच्या मदतीने एकमेकांना जोडलेली दिसते. ही सगळी रचना अखंड आहे. दोन कप्यातील जोडभिंतीवरून सहज चालत जाता येईल, इतक्या जाडीची तटबंदी व लहान लहान पायऱ्याही येये पाहायला मिळतात. दिवाळीत आपण मातीचा किल्ला बांधतो, त्याची मोठी प्रतिकृतीच. ही प्रतिकृती कातळात कोरलेली असून, ती नेमकी कशासाठी बांधली असावी, हे कोडे काही सुटत नाही. गाळणा आणि देवगिरी किल्ल्यात साम्य आहे. हे दोन्ही किल्ले यादवकालीन असल्याने ही प्रतिकृती गाळण्याची की देवगिरीची, हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. प्रतिकृती कातळात कोरण्यात आल्याने, ती नेमकी कशी कोरायची याचा प्लॅन तयार असेल. एखादी वास्तू प्रत्यक्षात कशी असेल हे दाखविण्यासाठी ही प्रतिकृती कोरली असावी का नंतरच्या काळात त्यात पाणी साचू लागल्याने निजाम अथवा मुघल काळात त्यावरील बांधकाम करून, तिला बारवेचे स्वरूप दिले असावे. काही असो, या प्रतिकृतीने, बारवेने नाशिकच्या शिल्पवैभवात मोरपिस खोवले आहे, हे नक्की\nबारव हा केवळ भारतात आढळणारा सार्वजनिक जलव्यवस्थापनाचा व स्थापत्यशास्त्राचाही एक अद्भुत नमुना आहे. म्हणूनच बारव, विहीर ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते. त्यामागे धर्माचे महत्त्वाचे अधिष्ठानही आहे. धर्म आणि समाजसेवा याची ती एक अनोखी सांगड आणि भारतीय स्थापत्यकलेचे अनोखे दर्शनही येथे पाहायला मिळते. महाराष्ट्रातील बव्हंशी बारवांची रचना ही शिवलिंगाच्या आकारात केलेली असते, हे आणखी एक विशेष. अनेक प्राचीन बारवांची रचना अष्टकोनी, चौरस आकारातही पाहायला मिळते. या बारवांना आक्रमकांनी क्षती पोहोचवली नाहीच, उलट त्यांनीही अनेक सौंदर्यपूर्ण बारवांची निर्मिती केली. ही संस्कृती वैदिक वाङ्मयातील ऋग्वेद, अथर्ववेदातील नोंदींमधूनही डोकावते. वहारमिहीर याच्या बृहत्संहितेमध्ये उदकार्गल नामक अध्यायात, कौटिल्य अर्थशास्त्रात, याशिवाय अगदी महाभारत, रामायणसारखे महाकाव्य, बौद्ध जातक कथा, भावप्रकाश, अग्निपुराण तसेच कृषिपराशर व अन्य स्मृती ग्रंथांत पाणी व्यवस्थापनाविषयी नोंदी पाहायला मिळतात. मध्ययुगीन कालखंडातील चक्रधर स्वामी, ज्ञानदेव, संत रामदास यांच्या ग्रंथातही वापी, बारवांविषयीचे उल्लेख आढळतात. नाशिकमध्ये सातवाहन कालखंडापासून कुंड, विहिरी पहायला मिळतात. वेगवेगळ्या राजसत्तांमुळे नाशिकमध्ये साडेतीनशेहून अधिक प्राचीन ते मराठा कालखंडापर्यंतचे दर्शन घडविणाऱ्या कुंड, वापी, बारवा, विहिरी, जलाशय पाहायला मिळतात. यादव कालखंडात त्याला बहरच आला. दक्षिणेतील द्रावीड स्थापत्य शैली, उत्तरेतील नागरशैली किंवा गोदावरी खोऱ्यात आढळणारे भूमीज व वेसर स्थापत्यांचा प्रभाव बारव स्थापत्यावर आढळतो. वास्तविक पाहता बारव निर्मितीच्या मागे असलेली प्रेरणा मानवी वसाहतीची गरज हीच होती. गाळणा गावातील बारव आपल्याला त्या पलीकडे घेऊन जाते. पाण्याच्या साठ्यासाठी तांत्रिक संरचना, स्थापत्य या सर्व गोष्टी बारवेचे महत्त्व अधिकच वाढवतात. येथे असलेले शिल्पांकन आणि त्यांची कलात्मक मांडणी, यांनी त्या बारवेचे सौंदर्य विलोभनीय झाले आहे. बारवांवर सर्वसाधारणपणे धार्मिक अथवा पौराणिक प्रतिमांचे शिल्पांकन असते. जगभरात असेच पहायला मिळते. गाळणा येतील बारवेत असलेले शिल्पांकन ही पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून निर्माण झालेली प्रतिकृती आहे, की किल्ल्याची संरचना व जलशुद्धीकरण प्रक्रिया यांचा मिलाप साधण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न असावा, असेही वाटून जाते. महाराष्ट्रातील पुरातन जलस्रोत बारवांकडे आपण दुर्लक्ष करून, आपण प्राचीन स्थापत्यशास्त्र समजून घेण्याऐवजी त्यांची धूळधाणच केली आहे. गाळणा गावातील या प्रतिकृतीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा बारव अथवा किल्ला स्थापत्यशास्त्राकडे जाण्याची ओढ निर्माण होईल व या दोन्ही प्राचीन स्थापत्याच्या गुणवैशिष्ट्यांवर गांभीर्याने संशोधनासाठी आधुनिक नजरा वळतील, हे काही कमी नाही.\nछायाचित्र : अमर रेड्डी\nछायाचित्र : अमर रेड्डी\nइतर बातम्या:सह्याद्रीच्या रांगा|भटकंती|नाशिक|तापी खोरे|गाळणा गड|किल्ले\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व��हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमटा संवाद या सुपरहिट\nशेरवडाच्या ढवळ्या पानी ...\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nगुणवत्तेची सूज की नैराश्याची खाई\nजरी ती मातृभाषा असे\nस्वागत करावं असं ‘होम’\nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशेरवडाच्या ढवळ्या पानी ......\nवैद्यकीय शिक्षणातील जात विश्व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=2", "date_download": "2019-06-15T21:51:51Z", "digest": "sha1:CUEAEFPUBHFNJ2HSHIUR2UNVYJQN2UW3", "length": 26666, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमुले-पालक यांच्यामधील दुवा - स्टेप अप\nमुला-मुलींना शिक्षणापलीकडे घेऊन जाणारा, त्यांना जीवनाची जाणीव करून देणारा आगळावेगळा उपक्रम पुणे महापालिकेच्या एकवीस शाळांत सध्या चालू आहे. त्यापाठीमागे प्रेरणा आहे गौरी वेद यांच्या ‘स्टेप अप’ या ‘एनजीओ’ची आणि त्यांना पाठिंबा आहे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले यांचा. शाळांतील या परिवर्तनाचे साधन बनले आहेत विद्यार्थ्यांचे ‘लीडर ग्रूप’. ते गौरी वेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडले आहेत. कल्पना अशी, की शाळेतील स्वच्छता, शिस्त, अनुपस्थिती, विद्यार्थी-शिक्षक संवाद अशा सर्व समस्यांवर विद्यार्थ्यांच्या ‘लीडर्स ग्रूप’ने पुढाकार घेऊन कृती करावी अशी अपेक्षा त्या उपक्रमात आहे.\nगौरी वेद म्हणाल्या, की “एकवीस शाळांमध्ये जो प्रयोग सुरू झाला त्याचा परिणाम समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यामधून शाळांचे आवार वर्गखोल्या स्वच्छ झाल्या. ती स्वच्छता टिकावी म्हणून विद्यार्थ्यांनी भिंती रंगवण्याचा खटाटोप केला. त्यातून भिंतींवर सुरेख चित्रकला प्रकटली. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी हे कला सौंदर्य होते याची प्रचितीही आली. ‘लीडरशिप ग्रूप’च्या उपक्रमाचे पुढे विस्तारत गेलेले हे परिणाम आहेत.”\nबंड्या साने- पौर्णिमा उपाध्याय – मेळघाटातील लढवय्या दांपत्य\nपौर्णिमा ती थेट मायानगर��, मुंबईतील. तिचे घर मुंबई शेजारच्या डोंबिवलीतील. वडिलांचे वजन-मापे विकण्याचे दुकान. घरी माफक सुबत्ता. तिने लग्न केले मेळघाटच्या बंड्या साने यांच्याशी. पौर्णिमा उपाध्याय आणि बंड्या साने. दोन टोकांवरचे दोन मनस्वी ध्रुव, पण समान ध्येयाने एकत्र आले. मेळघाटातील शोषित-पीडित आदिवासींनीच जणू त्यांना हाक दिली. तिला प्रतिसाद म्हणून ती दोघे एकमेकांच्या साथीने आख्खे आयुष्य पणाला लावून एक झाली. त्यांनी मेळघाटातील आदिवासींना लढण्यास आणि उन्नत होण्यास शिकवले...\nती तशी सुंदर, नाकी-डोळी नीटस. कोणीही सहज भाळून जाईल अशी. अभ्यासात हुशार, आईवडिलांना वाटायचे, ती खूप शिकेल... तो नागपुरातील. अंगापिंडाने धिप्पाड. दिसण्यास जेमतेम. घरी अठराविश्वे दारिद्र्य. बापाने गरिबीला कंटाळून बुट्टीबोरी हे छोटेसे गाव सोडून नागपुरात जरीपटका भागातील नजूल कॉलनीत बस्तान बसवले. तेथे बाप आणि आईसुद्धा काम करायची.\nसूचनाफलकातून जागा झाला समाजभाव\nशैलेश दिनकर पाटील 28/11/2018\nपर्यावरणाचे भान जपत आगळा-वेगळा गणेशोत्सव मुंबईच्या लोअर परळमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून साजरा केला जातो. ते मंडळ पर्यावरणाचे मोठे नुकसान, वेळेचा अपव्यय, विसर्जनावेळी होणारी वाहतूक कोंडी आणि विद्युत ऊर्जेचे नुकसान यांपासून दूर आहे. त्यांचा बाप्पा लोअर परळच्या पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कजवळील चाळीत विराजमान होतो.\nतमासगिरांच्या मुलांना सेवाश्रमचा आधार\nअमोल भास्कर मुळे 24/11/2018\nतमाशा कलावंत तुटपुंज्या मानधनावर तमाशांच्या फडात काम करत असतात. तमाशा कलावंतांच्या पुढील पिढीच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी ब्रह्मनाथ येळंब (ता. शिरुर जि. बीड) येथील ‘सेवाश्रम’ नावाची संस्था काम करत आहे. ती ‘निर्मिती प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत चालवली जाते. सुरेश राजहंस या तरुणाची ती कामगिरी. त्या शैक्षणिक प्रकल्पात पन्नास मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत.\nतमाशा...महाराष्ट्राची लोककला. मानसन्मानाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या त्या कलेने राज्याच्या लोककलेचा नाद सातासमुद्रापार नेला. पण काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली आणि तमाशाच्या दुर्दैवाचा नवा ‘खेळ’ सुरू झाला. नामवंत तमाशा फड बंद पडले, फडमालक कर्जाच्या ओझ्याखाली दबून रस्त्यावर आले. त्यात उघड्यावर आला तो ज्याच्या जिवावर ही लोककला टिकून आहे तो तमाशा कलावंत\nवर्��ा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात आले. तो प्रकल्प ‘पर्जन्यसंवर्धन, संधारण, संचय व भूजल पुनर्भरण’ असा होता. केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी हे ‘पूर्ती सिंचन संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर सिव्हिल इंजिनीयर, ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव गोविंद कोटस्थाने हे संस्थेचे सचिव आणि तामसवाडा प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व कार्यवाहक आहेत. शेती हा तेथील एकमेव व्यवसाय. तेथे पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्यामुळे शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हा प्रश्न गंभीर होता.\nलेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा\nसचिन शिवाजी बेंडभर 23/10/2018\nआमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले जातात. त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होत आहे. आमच्या शाळेत प्रामुख्याने साहित्यिक उपक्रम होतात, पण त्याबरोबर विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक अध्ययन पद्धती अनुभवता यावी यासाठी शाळेने नागपंचमीला मेहंदी, दहीहंडी, दिवाळीत पणत्या रंगवणे, आकाशदिवे बनवणे, परिसर सहल, गणेशोत्सव, भोंडला, स्नेहसंमेलन, बालआनंद मेळावा, झाडांची शाळा उपक्रम, परिसरात जाऊन अध्यापन, सापांविषयी प्रत्यक्ष साप दाखवून माहिती अशा प्रकारचे विविध व नाविन्यपूर्ण प्रयोग नेहमी केले. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया आनंददायी होऊन मुलांना शाळेची गोडी लागली आहे. तसेच, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे.\nआमच्या शाळेच्या विद्यार्थ्याचा साहित्यिक उपक्रम राज्यभर गाजला. त्यात सर्वप्रथम मुलांना वाचनाची गोडी लावली गेली. त्यासाठी येथील वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढवण्यात आली आणि वाचनालय विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांसाठी खुले केले गेले. मुलांच्या प्रेरणा साहित्य मंडळाकडून पुस्तकांची देवघेव केली जाते.\nसकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती\nसकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो\nसकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.\nअनिल शाळिग्राम आणि सिटिपिडिया\nमाहिती हा सध्याच्या जगातील कळीचा घटक अाहे. माहितीचा वापर विविध कारणांसाठी होतो. मोठ्या कंपन्या माहितीचा वापर मार्केटींगसाठी करतात. ‘थिंक महाराष्ट्र’सारखी संस्था माहितीचा वापर सांस्कृतिक वारशाच्या डॉक्युमेण्टेशनसाठी अाणि चांगुलपणाच्या प्रसारासाठी करते. ठाण्याचे अनिल शाळिग्राम यांनी माहितीचा वापर नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणिव व्हावी यासाठी केला अाणि त्यातून निर्माण झाला सिटिपिडिया\nशहरीकरण आणि शहरीकरणाशी संबंधित अनेक समस्या गेल्या पंधरा-वीस वर्षांत वाढल्या आहेत. शहरांच्या गरजा अमर्याद वाढल्या. त्यासाठी व्यवस्थापन संस्थांची गरज निर्माण झाली. नगरपरिषदा, महानगरपालिका अस्तित्वात आल्या- त्यात विविध विषयांचे विभाग, राज्य सरकारप्रमाणे निर्माण झाले. तरीसुद्धा वाढणाऱ्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती वाढत चालली आहे. प्रत्येक समस्येसाठी वेगळा विभाग- त्याचे कायदे, नियम वेगळे. त्यामुळे नागरिकांपुढे त्यांचे हक्क नेमके कोणते आणि त्यांनी ते कसे मिळवायचे समस्या कशी आणि कोठे सोडवायची समस्या कशी आणि कोठे सोडवायची असे प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांसाठी व्यासपीठ असावे, ते लोकाभिमुख असावे असे वाटून ठाणे येथील अनिल शाळिग्र���म यांनी एका व्यासपीठाची निर्मिती केली. ते ‘सिटिपिडिया’ असे प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांसाठी व्यासपीठ असावे, ते लोकाभिमुख असावे असे वाटून ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी एका व्यासपीठाची निर्मिती केली. ते ‘सिटिपिडिया’ ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी 26 नोव्हेंबर या लोकशाही दिनाचे औचित्य साधून 27 नोव्हेबर 2017 रोजी ‘सिटिपिडिया’ हा शहरांचा मुक्त ज्ञानकोश मराठी भाषेत उपलब्ध करून दिला.\nडॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य\n‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही सांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. संस्था युवा पिढीला निसर्गाशी जोडू पाहते. त्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’सारखा दिवस निसर्गाशी मैत्री म्हणून संस्थेतर्फे साजरा केला जातो. माणूस निसर्गाला जे देऊ करतो, त्याच्या कितीतरी पटींनी जास्त निसर्ग त्याला परतफेड करत असतो. म्हणूनच संस्थेचा भर बीजारोपण व वृक्षारोपण यांच्या माध्यमातून हरित वैभव वाढवण्यावर आहे. एकूणच, ‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’चा उद्देश जैव साखळीचे संवर्धन करणे हा आहे.\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\n‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली गेली. महाराष्ट्र राज्याची स्थापना त्याआधी एकच वर्ष झाली होती. स्वातंत्र्य आणि राष्ट्रभक्ती या संस्कारांनी प्रेरित झालेल्या, ध्येयवेड्या तरुणांचा तो कालखंड त्या तरुणांच्या डोळ्यांत सामाजिक विकासाची स्वप्ने तरळत होती. सामाजिक बांधिलकीची तशी स्वप्ने उराशी बाळगून प्रवरा नदीच्या कुशीतील काही ध्येयवादी व्यक्तींनी संगमनेरला उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय असावे असे ठरवले. त्या परिसरात विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होती. त्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये शंकरराव गंगाधर जोशी, बी.जे. खताळपाटील, ओंकारनाथ मालपाणी, हिंमतलाल शाह, दत्तात्रय गणपुले, देवकिसन सारडा, दिनकर शेलार, बाबुलाल शाह, द.मा. पिंगळे, मोतीलाल नावंदर हे अग्रणी होते. ती संगमनेरच्���ा विविध क्षेत्रांतील मंडळी. त्या अपूर्व संगमातून, संगमनेरच्या नवनिर्माणाची आणि सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी घातली गेली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.sellonlinetricks.com/current-affairs-in-marathi-for-mpsc/11-june-2019-current-affairs-in-marathi-chalu-ghadamodi/", "date_download": "2019-06-15T20:55:34Z", "digest": "sha1:V6MLYX265RHFJTHQOQLHUVOFLOPB3OPE", "length": 17961, "nlines": 153, "source_domain": "currentaffairs.sellonlinetricks.com", "title": "11 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) – Current Affairs", "raw_content": "\nचालू घडामोडी (11 जून 2019)\nचांद्रयान-2 मोहिमेची तारीख ठरली :\nभारतीय अंतराळ संसोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे.\nतसेच येत्या 9 जुलैपासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे.\nतर इस्रोच्या वेळापत्रकानुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते 20 किंवा 21 जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर येथून त्याचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण होईल.\nचंद्रावर गेल्यानंतर थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून तिथल्या पाण्याच्या रेणूंची तपासणी, खनिजांची तपासणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजवर कोणीही पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवणे यासाठी इस्रोने मोठी तयारी केली आहे.\nपृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,844 लाख किमी आहे. यामध्ये यानाचे प्रक्षेपण अचूकता अंतर ही महत्वाची गोष्ट आहे.\nचंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यावर परिणाम होतो. त्याचबरोबर चंद्रावर इतर खगोलीय संस्थांचा वावर असून सुर्याच्या अतिनील किरणांचाही परिणाम यावर होणार आहे. त्याचबरोबर संवाद साधताना होणारा उशीर ही देखील या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे.\nपृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवला तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटं लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. त्याचबरोबर या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करु शकतो.\n12 आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती :\nमोदी सरकारच्या द��सऱ्या टर्मची सुरुवात होऊन 10 दिवस होत असतानाच अर्थ मंत्रालयाने आयकर विभागात ‘सफाई’ अभियान सुरु केले आहे.\nभ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता असे आरोप असलेल्या 12 अधिकाऱ्यांना सरकारने निवृत्ती घ्यायला लावली.\nअर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्समधील 56व्या कलमाअंतर्गत 12 अधिकाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावली.आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.\n1985 च्या बॅचमधील आयकर विभागातील सहआयुक्त अशोक अग्रवाल यांचा या यादीत समावेश आहे. अग्रवाल यांनी सक्तवसुली संचालनालयातही काम केले होते. याशिवाय नोएडातील आयकर आयुक्त एस के श्रीवास्तव यांना देखील सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. श्वेताभ सुमन, होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), अलोक कुमार मित्रा (आयुक्त कोच्ची), अजय कुमार सिंह (आयुक्त, कोलकाता), बी अरुलप्पा (आयुक्त, कोच्ची), विवेक बत्रा (अतिरिक्त आयुक्त, भुवनेश्वर), चंद्रसेन भारती (अतिरिक्त आयुक्त अलाहाबाद), राम कुमार भार्गव (सहाय्यक आयुक्त, लखनौ) हे भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरले असून त्यांना देखील निवृत्ती घ्यायला लावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.\nज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन :\nनाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे बंगळुरूत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.\nजागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.\nतसेच त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (2005) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (2009), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.\n1994 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.\nयुवराज सिंगची निवृत्तीची घोषणा :\nभारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली. तर या घोषणेबरोबर युवराजच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे.\nतसेच कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आला नाही असा पराक्रम आपल्या नावावर करणारा युवराज हा एकमेव खेळाडू ठरला आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन विश्वचषक जिंकणाऱ्या संघांमध्ये युवराजचा समावेश होता. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा समावेश आहे.\nमिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.\n11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.\nएडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=3", "date_download": "2019-06-15T21:58:21Z", "digest": "sha1:XSZSGSSUF3GQYBIEUPPS3D3TOCQD7EMR", "length": 30555, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त\nनाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची यशस्वी कसरत केली आहे. त्यामुळे वाचनालयाचे रूप पावणेदोनशे वर्षें उलटून गेली तरी सशक्त राखले गेले आहे. इतक्या वर्षांत वाचनालयाची अनेक नामकरणे झाली, जागाबदल झाले, तरीही साहित्य संस्काराचा मूळ हेतू आबाधित राहिला.\n‘सावाना’बद्दलची औपचारिक माहिती ‘आनंदनिधान’ या ‘सावाना’च्या स्मृतिग्रंथात अनौपचारिक पद्धतीने वाचण्यास मिळते. त्या ग्रंथास अनौपचारिक रूप लाभले, कारण ती माहिती वाचनालयाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या लेखणीतून नव्हे तर अंतःकरणातून अवतरलेली आहे. त्यामुळे ‘आनंदनिधान’ या स्मृतिग्रंथाला अनोखे मूल्य लाभले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, सेतुमाधवराव पगडी, गोविंद तळव��कर, गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी, ग.प्र. प्रधान. आदी दिग्गजांचा वाचनस्पर्श लाभलेल्या ‘सावाना’चा प्रवास ‘आनंदनिधान’मधून उलगडत जातो आणि एक ललितकृती वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो.\nप्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे\nराजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018 मध्ये तीन दिवस आयोजित केली गेली होती. त्यात महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधून चारशे जणांनी भाग घेतला होता. तेजगड हे ठिकाण गुजरात राज्यात बडोदा ते छोटा उदेपूर हमरस्त्यावर आहे. ठिकाण गुजरातमध्ये असले तरी तेथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील गावे काही तासांच्या अंतरावर आहेत. ती बरीचशी आदिवासी गावे आहेत.\n‘आदिवासी अकादमी’ ही संस्था गणेश देवी यांच्या प्रयत्नांतून तेजगड येथे उभी आहे. ती वीस एकर जागेवर असून आदिवासींसाठी विविध स्तरांवर काम करते. भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोली भाषा तेथे ऑडिओ व पुस्तक रूपात जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आदिवासी भाषांसंदर्भात जास्तीत जास्त लेखनसाहित्य उपलब्ध करून देणारे सुसज्ज ग्रंथालय तेथे आहे. ‘आदिवासी अकादमी’ व ‘भाषा केंद्र’ या संस्था संलग्न आहेत. संग्रहालय ग्रंथालयाच्या जवळच आहे. आदिवासींची कलापूर्ण व सांस्कृतिक जीवनरहाटी उलगडून दाखवणारी साधने, चित्रे संग्रहालयात पाहण्यास मिळतात. त्यांतील अनेक वस्तू आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. आदिवासींचे जगणेच त्यातून जिवंत झालेले आहे.\nसंतोष गर्जे - सहारा अनाथालय ते बालग्राम\nसंतोष गर्जे हा मराठवाड्यातील ‘बीड’ जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावाचा रहिवासी. तो त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून काही अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. तो 2004 सालापासून अनाथालय चालवत आहे. त्याचा ‘सहारा’ अनाथालय परिवार गेवराई या तालुक्याच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तीन एकरांच्या जागेवर उभा आहे. अनाथालयात पंच्याऐंशी मुले-मुली आहेत. संतोष आणि प्रीती हे तिशीचे दाम्पत्य त्या मुलांचा सांभाळ आई-वडिलांच्या नात्याने करत आहेत. त्यांना त्यांचे बारा सहकारी कार्यात सोबतीला असतात.\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्यालय होय. हे विद्यालय स्थापन करण्यात पुढील प्रमुख उद्देश होते : (1) शिक्षणात आपल्या मताप्रमाणे सुधारणा करण्याकरिता संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्र ठेवणे, (2) मातृभाषेतून शिक्षण देणे, (3) बौद्धिक शिक्षणास औद्योगिक शिक्षणाची जोड देणे, (4) संस्थेतील विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करून विद्यार्थ्यांस गुरुसान्निध्याचा लाभ करून देणे, (5) विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक आचारांची व संस्कृतीची माहिती करून देऊन त्यांच्यात याबद्दल अभिमान उत्पन्न होईल असे शिक्षण देणे, (6) मुलांनी शरीरप्रकृती सुदृढ व भावी आयुष्यातील जबाबदारी पार पाडण्यालायक तयार करण्याकरिता सकस आहार आणि शारीरिक शिक्षण यांची सोय करणे. आपण आखलेला शिक्षणक्रम आपल्या पद्धतीने शिकविण्याकरिता समर्थ विद्यालयाने स्वतंत्र क्रमिक पुस्तके तयार करण्याची योजना आखून मराठी, बीजगणित, संस्कृत प्रवेश, मुलांचा महाराष्ट्र, गीर्वाण लघुकोश अशी पुस्तके प्रकाशित केली.\nमाणसाला जन्म एकदाच मिळतो; म्हणजे तो देह परत मिळत नसतो. तरीही माणूस मिळाल्या देहाचा योग्य तो उपयोग करत नाही. माणूस देवापेक्षा देहाचे लाड करतो. तो त्यावर अती प्रेम करतो. मात्र माणूस एका टप्प्यावर पोचला, की हतबल होतो भा.रा. तांबे यांच्या कवितेची आठवण होते -\nमी जाता राहील कार्य काय | जन पळभर म्हणतील हाय हाय\nअशा जगास्तव काय कुढावे | मोही कुणाच्या का गुंतावे\nहरिदूता का विन्मुख व्हावे | का जीरवू नये मातीत काय\nपण नश्वरतेच्या त्याच जाणिवेने शेवटची ओळ बदलून मी म्हणेन -\nका देऊ नये दान काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे संशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे संशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात काहींना जग बघण्यास मिळते, काहींचा आजार बरा होतो. अशा अनेक प्रकारच्या संधी अवयवरोपणातून उपलब्ध होत आहेत. रक्तदान, किडनीदान असे काही गोष्टींचे दान मनु���्य जिवंत असतानाही करता येते; पण माणसाचे काही अवयव असे आहेत, की ते फक्त मरणानंतर दान दिले जाऊ शकतात. मेडिकल विद्यार्थ्यांना मनुष्यदेहाचा उपयोग ऑपरेशनकरता, अभ्यास-प्रॅक्टिकल प्रयोगासाठी करायचा असतो. त्यासाठी मानवी देहदान फारच महत्त्वाचे आहे. बेडूक किंवा गीनिपिग प्रयोगासाठी म्हणून वापरले जातात तेव्हा ते त्या त्या प्राण्याचे देहदानच असते, पण माणूस त्यांना पकडून ते त्यांच्याकडून करवून घेतो.\nजोडीदार निवडीतील विवेकी विचार\n'जोडीदाराची विवेकी निवड'(जोविनि) हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे चालवते. या विषयावरील चर्चेसाठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून तीन वर्षांपूर्वी Whats up ग्रुप तयार करण्यात आला. त्याची प्रमुख सूत्रधार आरती नाईक सांगते, की ‘समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून हा उपक्रम विकसित झाला आहे\nत्यांना गरज जाणवली ती अशी - शनीशिंगणापूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रवास करत होते. रिझर्व्ह बँकेतील सचिन थिटे, पोलिस दलातील तुषार शिंदे, आरती व महेंद्र नाईक असे प्रवासात एकत्र होते. प्रवासातील गप्पांत असा विषय निघाला, की सचिन आणि तुषार यांचे लग्न राहिले आहे सुस्थिर नोकरी असलेल्या त्या मुलांचे लग्न खोळंबले होते, कारण त्यांना त्यांच्या विचारांना अनुरूप असा जोडीदार हवा होता. त्यांची इच्छा कांदेपोहे पद्धतीने, जातीतील, सुंदर मुलगी बघून लग्ने करण्याची नव्हती. त्या मुलांना त्यांच्या त्या अपेक्षांविषयी घरातल्यांशी बोलतादेखील येत नव्हते. त्यांना समविचारी जोडीदार हवा म्हणजे नक्की कसा जोडीदार हवा याविषयी त्यांची स्वतःची काही मते सुस्पष्ट करून घेण्याची गरज जाणवत होती; त्यांची गरज त्यासाठी सातत्याने चर्चा करता येईल असा एखादा गट ही होती\nनापास मुलांसाठी चतुरंगी अभ्यासवर्ग\n‘चतुरंग’ विद्यार्थ्यांवर 2018 सालच्या एसएससीचा निकाल गुणांची अक्षरश: बरसात करून गेला आम्ही ‘चतुरंग’चे कार्यकर्ते, ‘निवासी’ आणि ‘निर्धार निवासी’ अभ्यासवर्गाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सारेच आनंदसरींमध्ये न्हाऊन निघालो. ‘चतुरंग’च्या हुशार विद्यार्थ्यांच्या ‘निवासी’ वर्गाचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे; शंभर टक्के लागलाच; पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नववीतून दहावीत जाताना ‘प्रमोट’ झ���लेल्या ‘कच्च्या’ विद्यार्थ्यांच्या वर्गाचा निकालही अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला. नापासांच्या वर्गातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला शहाऐंशी टक्के गुण मिळाले आहेत, तर त्याच वर्गातील चोवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. हुशारांच्या निवासी वर्गातील नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या बावन्न इतकी आहे. त्या वर्गांमधून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘गुणवंत विद्यार्थी सोहळ्या’त भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यावर्षी, तो सोहळा रविवारी, 1 जुलै रोजी चिपळूणच्या ‘ब्राह्मण सहाय्यक संघा’च्या सभागृहात पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर, ‘मांडके हिअरिंग सर्व्हिसेस’च्या संचालक कल्याणी मांडके व ‘चतुरंग’ अभ्यासवर्गातील ज्येष्ठ शिक्षक दीपक मराठे यांच्या उपस्थितीत, हृद्य वातावरणात पार पडला.\nसूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी\nपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान मुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे. संस्थेचे नाव आहे ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ - काहीसे रूक्ष, पण त्याला फाटा देत लोकांनी ‘स्वप्नभूमी’ या कल्पकेतलाच साद घातल्याचे दिसते.\nकेरवाडी हे कुलकर्णी यांचे मूळ गाव. त्यांनी शिक्षणासाठी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांना मनात भीक मागणाऱ्या, काम करावे लागणाऱ्या मुलांविषयी सहानुभूती वाटायची. कुलकर्णी यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी, पुण्यात ‘कायनेटिक कंपनी'त चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाच ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ची स्थापना केली होती. त्यांनी धोरण ‘सोशियो-इकॉनॉमिक' मॉडेल उभे करत सामाजिक कामांना हात घालायचा हे ठरवले होते. त्यांना त्यांच्या मनात दडलेल्या मूळ प्रेरणा ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर गप्प बसू देईनात. त्यांनी बालकांसाठी काम करायचे या इरेला पेटून नोकरीचा राजीनामा दिला. त्या सुमारास त्यांचे लग्न झाले होते. ते पुण्यात राहत असलेल्या घरामागे झोपडवस्ती होती. कुलकर्णी यांनी त्या झोपडवस्तीतील तीन-चार मुलांना व बायकोला घेऊन केरवाडी गाठले आणि तेथेच स्थायिक झाले.\nमराठी साहित्य मंडळ, बार्शी\n(स्थापना 1961, नों��णी 1972)\nबार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही. बार्शीकरांना नव्या-जुन्या विचारांची ओळख करून द्यावी, परिसरात विचारस्वातंत्र्याची बूज राखली जावी, स्थानिक कलावंतांच्या वाढीला संधी मिळवून द्यावी, जीवनातील लहानमोठ्या गोष्टींतील सौंदर्य जाणण्याचे व आनंद मिळवण्याचे कसब अंगी बाणावे यासाठी ‘मराठी साहित्य मंडळ’ काम करते. म्हणून त्याला मुक्त विद्यापीठाचे स्वरूप आले आहे.\nदिनुभाऊ सुलाखे, पन्नालाल सुराणा, द.बा. हाडगे आणि अॅड. दगडे हे एकत्र आले आणि त्यांनी 1961 साली ‘मराठी साहित्य मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे अध्यक्षपद बार्शी नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्यावर सोपवले गेले. संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्टखाली नोंदवली गेली आहे. त्यानिमित्ताने मंडळाची घटना तयार झाली. कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ अशा साहाय्यकारी समित्या तयार करण्यात आल्या. कार्यकारी मंडळाची निवड दर दोन वर्षांनी होऊ लागली. मंडळाचे विविध कार्य कार्यकर्त्यांचा उत्साह, जिद्द, चिकाटी, वक्तशीरपणा, सर्वसंग्राहक वृत्ती यांतून वाढू लागले.\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्या���.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=4", "date_download": "2019-06-15T21:53:05Z", "digest": "sha1:ZP3OJMPDCS6QF5WEIWSIPIYZ2JXT3KIL", "length": 24866, "nlines": 106, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशांतिवन – बालाघाटात पिकले पाणी\nदीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील विद्यार्थ्यांची दैनंदिन पाण्याची गरज पूर्ण व्हावी, भाजीपाला व अन्नधान्य यांचे उत्पादन घेऊन प्रकल्प आत्मनिर्भर व्हावा यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवण्याचा प्रयोग अमलात आला आहे. त्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठले जाते. ते त्यांना पावसाळ्यापर्यंत वापरता येते. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ही `वॉटर बँक` वाळवंटातील ओअॅसिसच ठरावी पुण्यातील SMASH कंपनीचे अध्वर्यू आणि सुराग ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत चितळे यांचे या वॉटर बँकेच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य लाभले आहे. अन्य संस्थांचे योगदानही आहेच.\nसावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ\nशैलेश दिनकर पाटील 26/06/2018\nऔरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन 1989 साली बाहेर पडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याद्वारे हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उद्दिष्ट होते आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकास डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांचा समूह तयार झाला. त्यांनी रुग्णालयाच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात उत्कृष्ट दर्ज्याची वैद्यकीय सेवा देत असतानाच, शहरी झोपडवस्ती आणि दुर्गम ग्रामीण भागांतील वस्त्या येथे मूलभूत आरोग्याच्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली. पण आरोग्याचे प्रश्न केवळ आरोग्याचे नसतात; त्यांच्या मुळाशी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक समस्या आहेत. सर्व प्रश्नांची तशी व्याप्ती लक्षात घेऊन, रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच सोबत ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा���ची स्थापना (1993 साली) केली. अन्य सामाजिक विषयांतील मंडळीही त्यांच्यासोबत आली. तीन शहरी उपेक्षित वस्त्या तीन दुर्गम गावे यांतून आरोग्य व महिला संघटन यांमध्ये सुरू झालेले काम आज आरोग्य, शिक्षण, पाणी यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, कौशल्यविकास आणि उपजीविका या विषयांपर्यंत गेले आणि ते चाळीस शहरी वस्त्या व दीडशे गावांपर्यंत पोचले आहे.\nसचिन जोशींची Espalier - फास्टर फेणेची खरीखुरी शाळा\n\"मैत्रेयीचे सर ना तिच्याबरोबर खेळतात\" पाचवीतील श्रेया तिला वाटणारे नवल मला सांगत होती. मैत्रेयीचे ते सर म्हणजे नाशिकचे सचिन जोशी. त्यांच्या शाळेचे नाव ‘Espalier exprerimental school’. ‘Espalier’ हा फ्रेंच भाषेतील शब्द. त्याचा अर्थ झाडाला आकार देणे किंवा झाडाची गुणवत्ता वाढवणे असा आहे. ते नाव त्या शाळेचा हेतू स्पष्टपणे व्यक्त करते. सचिन जोशी यांनी त्यांना मराठी शाळेसाठी परवानगी न मिळाल्याने नाशिक येथे सुरू केलेली इंग्रजी माध्यमाची ही शाळा. नाशिककरांच्या बोलण्यात त्या शाळेविषयी सांगताना कुतूहलाच्या जागी कौतुकमिश्रित अभिमान डोकावतो. पूर्व-प्राथमिक ते दहावीपर्यंत एकूण हजारएक मुले त्या शाळेत शिकत आहेत.\nबाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी\nप्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात आली आहे. समितीने एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती 2017 साली वेगळ्या ढंगाने साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.\nबाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही 'आपले' वाटाल निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही.\nअथर्व दीक्षितला हाक प्रकृतीची\nछायाचित्रकार अथर्व दीक्षित या कल्याणमधील (ठाणे जिल्हा) युवकाने त्याच्या अमित बाळापुरकर आणि मयुरेश देसाई या मित्रांसह 'प्रकृती कला मंच' संस्थेची स्थापना केली आहे. हौशी कलाप्रेमींना त्यांची कला सादर करता यावी, त्यांना त्यां���े हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे आहे. संस्थेच्या कार्याला छायाचित्रे व चित्रे यांचे एकत्रित असे प्रदर्शन भरवून 2 ऑक्टोबर 2015 पासून सुरुवात करण्यात आली. ते प्रदर्शन 'गायन समाज' (कल्याण) येथे तळमजल्यावर मांडण्यात आले होते. त्यामध्ये अठरा नवीन कलाकार सहभागी झाले होते. दीडशेच्यावर चित्रे व छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट होती. प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये कलाकारांच्या वीस फ्रेमची विक्रीदेखील झाली.\nवन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था\n'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संशोधन-संरक्षण आणि संवर्धन ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे. संस्थेच्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याचा इरादा आहे.\nसंस्थेतर्फे 25-26 फेब्रुवारी 2017 ला पहिले राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन घेण्यात आले होते. त्यात तीस जिल्ह्यांतील साडेतीनशे सर्पमित्र उपस्थित होते. संस्थेतर्फे दुसरे उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन त्याच वर्षी धुळे जिल्ह्यात बारीपाडा येथे घेण्यात आले होते. संस्थेचे कार्य त्या आयोजनामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नगर या शहरांत वाढले.\nसर्पमित्र, पक्षीमित्र, वनस्पती, सरीसृप, फुलपाखरू व कीटक यांचे अभ्यासक, संशोधक, डॉक्टर, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, फोटोग्राफर व व्यावसायिक अशा दीडशे सभासदांचा संस्थेत सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रातून एक हजारापेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी वन्यजीव संस्थेशी जोडले गेले आहेत.\nउदयच्या कामाची सुरूवात झाली ती गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. मात्र उदयची धडपड ढोबळ प्रयत्नांच्या पुढे जात राहिली. तो त्याच्या मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरा जात राहिला. म्हणूनच त्याने अाणि त्याच्या मित्रांनी 'अादर्श मित्र मंडळा'च्या माध्यमातून उभे केलेले काम गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीपर्यंत जाऊन पोचले. त्यांची ती धडपड गडचिरोलीतील शाळा, विद्यार्थी, पोलिस, नक्षलवादी अशा विविध घटकांना कवेत घेऊन पुढे जात अाहे. उदय अाणि त्यांच्या मित्���ांनी केलेली बदलाची सुरूवात हे त्यांच्यातील चांगुलपणाचे प्रतिक अाहे.\nसमाजाच्या अशा विविध कृतींतून अनुभवाला येणारा चांगुलपणा वेचणे अाणि ते सातत्याने समाजासमोर मांडणे हे 'www.thinkmaharashtra.com'च्या उद्दीष्टांपैकी एक सभोवताली असलेली तशी माणसे हेरून त्यांच्या कामाचा आढावा जगासमोर मांडण्याचे काम 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' 2010 सालापासून करत अाहे.\nगुणवंत कामगारांची आदिवासी सेवा\n'गुणवंत कामगार सेवा संघ' ही संघटना आदिवासी व गरीब मुलांना सुखी जीवनाचा आनंद देण्यासाठी गेले एकोणतीस वर्षें कल्याणमधील शहाड येथे कार्यरत आहे. संघटनेची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. संस्थेच्या सौजन्याने महिला गटसुद्धा कार्यरत आहे. संस्था कामगारांच्या मदतीतून वेगवेगळे उपक्रम राबवत असते.\nदुर्गम क्षेत्रातील शहापूर तालुक्यातील शेंद्रणी या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जुन-जुलै महिन्यात दोनशे विद्यार्थ्यांना दप्तर, पेन, पेन्सिल, वह्या, रबर, शॉर्पनर, पटटी, कंपास पेटी, लंच बॉक्स, सँडल, छत्री, शालेय गणवेश, बिस्किट पुडे इत्यादी वस्तू पुरवल्या जातात. 2016 मध्ये हा कार्यक्रम 03 जुलै 2016 या दिवशी ठेवण्यात आला.\nअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी\nसांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव. या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात तेथील गावकऱ्यांच्या 'जिव्हाळा ग्रूप'चा सिंहाचा वाटा आहे. जिव्हाळा ग्रूपचे संस्थापक सदस्य आहेत कृष्णात पाटोळे. पाटोळे हे पेशाने शिक्षक आहेत. पण त्यांनी केवळ शाळा एके शाळा असे न करता लोकसेवेचे व्रत घेतले. पाटोळे गुरुजी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, रोगनिदान शिबिरे, एड्सबाबत जनजागृती शिबिरे, जटानिर्मूलन कार्यक्रम असे अनेक उपक्रम 1999 सालापासून राबवत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी तब्बल पाचशे सहासष्ट व्यक्तींनी रक्तदान केले. लहानशा खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी गावकरी सहभागी होणे ही पाटोळे गुरुजींनी केलेल्या लोकजागृतीची पावतीच म्हणावी लागेल\nतुंग गावाला यशवंत ग्राम किताब, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, निर्मळ ग्राम पुरस्कार असे काही सन्मान मिळाले आहेत. गुरुजींचे ग्राम स्वच्छता अभियानासंदर्भातील कृतिप्रवण विचार स्पष्ट व ठोस आहेत. ते 'स्वच्छतादूत' या पुस्तिकेचे संपादक सदस्य होते.\nसमाजातील वृद्धांसोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तो 'मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट' या संस्थेने. संस्थेची स्थापना मालिनी केरकर यांनी डोंबिवलीत 2005 साली केली.\nमालिनी केरकर वैद्यकीय अधिकारी म्हणून डोंबिवलीत एका खाजगी रुग्णालयात काम करत होत्या. सर्वसाधारण वृद्ध हे अॅडमिट होत तेव्हा त्यांना तळमजल्यावर ठेवले जाई. मालिनी सर्वांची आपुलकीने विचारपूस व सेवा करत. \"आम्हाला उपचाराने नाही पण ताई तुमच्या विचारपुस करण्यामुळे बरे वाटते\" असे काही रुग्ण केरकर यांना सांगत. वृद्ध वयात होणारा त्रास व घरच्यांनी सोडलेली साथ पाहून त्यांनी वृद्धांसाठी ‘ओल्डेज होम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 31 मार्च 2005 साली नोकरी सोडली अन् 9 एप्रिल 2005 या एका दिवसात ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे संस्था सुरू केली. संस्था ओळखीच्या नगरसेवकांच्या मदतीने गोपाळनगरमधील लक्ष्मी इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्त्व जागेत सुरू झाली. संस्थेचे कामकाज माऊथ पब्लिसिटी करुनच पसरले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/16933-2/", "date_download": "2019-06-15T20:42:41Z", "digest": "sha1:3CCUN4XCW43OYWAFKBFX2FNS7IZTLFXR", "length": 14691, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अधिस्वीकृती 'अधू' झालीय... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष अधिस्वीकृती ‘अधू’ झालीय…\nअधिस्वीकृती समितीच्या गलथान,मनमानी,पक्षपाती आणि पत्रकारहीतविरोधी कारभाराची ख्याती () महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली असल्यानं पत्रकारांमध्ये समितीबद्दल कमालीची नाराजी आहे.या नाराजीत भर घालण्याचे ‘उद्योग’ माहिती आणि जनसंपर्कमधील काही अधिकारी कसे करीत आहेत याच�� आणखी एक इरसाल नमुना आज समोर आला आहे.\nराज्यातील पत्रकारांच्या हितासाठी अहोरात्र काम करणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची अडवणूक कशी करता येईल याच्या योजना सातत्यानं आखल्या जात असतात.मध्यंतरी नागपूर विभागीय अध्यक्षाच्या निवडणुकीत बहुमताने मराठी पत्रकार परिषदेचा सदस्य अध्यक्ष होत असताना मनमानी करीत आणि लातूर विभागाला एक न्याय आणि नागपूरला दुसरा न्याय लावत परिषदेचा सदस्य अध्यक्ष होणार नाही याची काळजी घेतली गेली.आता परिषदेच्या आौरंगाबाद विभागीय समितीवरील एक सदस्य अनिल वाघमारे यांना चक्क जाणीवपूर्वक बैठकीलाच न बोलविण्याचा मस्तवालपणा औरंगाबाद विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.\nऔरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीची आज औरंगाबादला बैठक होती.खरं तर नियमानुसार सात दिवस अगोदर बैठकीचे निमंत्रण सदस्यांना पाठविणे आवश्यक असते.मात्र औरंगाबाद विभागीय समितीवर परिषदेचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल वाघमारे यांना जाणीवपूर्वक बैठकीसच बोलाविले गेले नाही.त्याना लेखीच काय पण फोनवरूनही कोणी बैठकीचे निमंत्रण दिले नाही.त्यामुळं आज अनिल वाघामारे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.या संदर्भात राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस.एम.देशमुख यानी विभागीय उपसंचालक श्री.यशवंत भंडारे यांना दूरध्वनीवरून याबाबत विचारणा केली असता त्यानी ‘बीडला जिल्हा माहिती अधिकारी नसल्याने निमंत्रण दिले गेले नाही’ असे न पटणारे उत्तर दिले.वास्तविक भंडारे हे समितीचे सदस्य सचिव आहेत आणि त्यांच्या स्वाक्षरीने,आणि त्यांच्या कार्यालयातूनच सदस्यांना निमंत्रणं गेली पाहिजेत तसे झालेले नाही.शिवाय बीडला जिल्हा माहिती अधिकारी नाहीत तर मग बीडच्याच अन्य एका सदस्यांना निमंत्रण पाठविले कसे गेले आणि ते बैठकीस हजरही कसे राहिले आणि ते बैठकीस हजरही कसे राहिले हा प्रश्‍न आहे.याचा अर्थ अनिल वाघमारे यांना हेतुतः पत्र पाठविले गेले नाही.हे कृत्य आक्षेपार्ह आणि संतापजनक आहे.याची गंभीर दखल मराठी पत्रकार परिषदेने घेतली असून या प्रकरणाची तातडीने महासंचालक श्री.ब्रिजेश सिंग आणि मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याकडं लेखी तक्रार मेल केली आहे.यामध्ये संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याची,या बैठकीत घेतले गेलेले सर्व निर्णय रद्द करण्याची मागणी तर केली आहे.\nया प्र���ाराच्या निषेधार्थ शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस जळगाव येथे होणार्‍या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची संस्था राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी सातत्यानं कार्यरत असते.मात्र काहींची हीच पोटदुखी असून परिषदेची कशी अडवणूक करता येईल याचे डावपेच सातत्यान खेळले जात असतात.मात्र राज्यातील पत्रकार भक्कमपणे परिषदेबरोबर असल्यानं परिषद अशा रडीच्या डावांना भिक घालणार नाही हे संबंधितांनी घ्यानात ठेवावे.\nमनमानीच्या विरोधात आवाज उठविला की,कोर्टात जा असे मस्तवाल उत्तरं दिली जातात.कोर्टात जाण्याची पत्रकाराची ऐपत नसते आणि ते वळखाऊ देखील असते आणि वरिष्ठांकडे तक्रार करूनही काही होत नाही असे वारंवार दिसून आल्याने ही अरेरावी अधिकच वाढली असून एका अधिकृत सदस्यांना बैठकीचे निमंत्रण न पाठविण्यापर्यंत आता मजल गेली आहे.हे सारं संतापजनक आहे.याचा तीव्र निषेध झालाच पाहिजेसातत्यानं अशा घटना घडत असल्यानं अधिस्वीकृती आता अधू स्वीकृती झाली आहे असंच म्हणावं लागेल.चुकीचे निर्णय घेऊन या समितीची पत आणि प्रतिष्ठा धुळीस मिळविली गेली आहे.\nPrevious articleएक दिवस स्वतःसाठी …\nNext article‘पद्मावती’ नंतर आता केजरीवाल\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nअलिबागचे सरकारी रूग्णालय होणार हायटेक\nपश्चिम बंगालमध्ये पत्रकारांवर वाढते हल्ले\nनगरकर पत्रकार मित्रांचे आभार\nएव्हरेस्ट विरासच टाकले वाळित\nरेल्वेला अपघात,15 ठार,50 जखमी\nसांगलीकर पत्रकार मित्रांचे आभार\n6 जण ठार,एक जखमी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n21 दिवस..6 कार्यक्रम..3 हजार किलो मिटर प्रवास\nआणखी एक मराठी पत्रकार खासदार होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-wednesday-20-march-2019/", "date_download": "2019-06-15T20:39:13Z", "digest": "sha1:A3TRH6J4IAXSOEQZ7CQDZMHY2FAQRJ6P", "length": 13103, "nlines": 219, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- बुधवार, 20 मार्च 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंना लॉटरी\n��िल्हा नियोजन समितीवर विधानसभा निवडणुकीची छाया\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nई पेपर- बुधवार, 20 मार्च 2019\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- बुधवार, 20 मार्च 2019\nजळगावात हॉटेल व्यवसायिकासह युवकाला मारहाण करून लुटले\nनंदुरबार ई पेपर (दि 20 मार्च 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपश्चिम बंगालच्या जयदेव राऊतचा रक्तदानांचा प्रसार व प्रचारासाठी भारत भ्रमण : चोपड्यात अनेकांकडून स्वागत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश\n4th day : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nजळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या पत्नीही इच्छूक\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n#Video # डान्सबार सुरु होण्यासाठी तोडीपाणी झाली : अजित पवार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधा���ृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nBreaking News, जळगाव, मुख्य बातम्या\nनंदुरबार ई पेपर (दि 20 मार्च 2019)\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2019-06-15T21:21:08Z", "digest": "sha1:BWZFIQPWBJOCZZADCXHV7W4GWTALRWI2", "length": 3480, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वलसाड - विकिपीडिया", "raw_content": "\nवलसाड(बलसाड) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे बलसाड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-06-15T21:30:37Z", "digest": "sha1:WF2CAIA6HH7KCF3HO5SJGW235HJUNLPY", "length": 11224, "nlines": 140, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\n1 श्री . अश्विन मुदगल, भा.प्र.से. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नागपूर – 0712-2564973 / 2541511 Collector.Nagpur@maharashtra[dot]gov[dot]in\n2 श्री. प्रकाश गं. पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी, नागपूर – 0712-2565130 addllcollectorngp@gmail[dot]com\n3 श्री . अश्विन मुदगल, भा.प्र.से. (अति. कार्यभार) अतिरिक्त जिल्हाधिकारी, ना.ज.क.धा. नागपूर – 0712-2560889 ulcnagpur@yahoo[dot]com\n4 श्री. रविंद्र खजांजी निवासी उप जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हादंड���धिकारी, नागपूर – 0712-2565976 rdc_nagpur@rediffmail[dot]com\n5 श्रीमती. सुजाता गंधे उप जिल्हाधिकारी (महसूल) महसूल 0712-2565049 dycollrevenuengp@gmail[dot]com\n6 श्रीमती. राजलक्ष्मी शहा उप जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक 0712-2541832 dydeonagpur@gmail[dot]com\n7 श्री. शिरीष पांडे (अति. कार्यभार) उप जिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) राजशिष्टाचार 0712-2565092 nagpurprotocol@gmail[dot]com\n8 श्री जगदीश कातकर उप जिल्हाधिकारी (रो.ह.यो) रोजगार हमी योजना 0712-2561967 egsdycoll[dot]nag-mh@gov[dot]in\n9 श्री. अविनाश कातडे (अति. कार्यभार) उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) पुनर्वसन 0712-2541213 drongp123@gmail[dot]com\n10 श्रीमती विजया बनकर उप जिल्हाधिकारी (भूसंपादन सामान्य) भूसंपादन सामान्य 0712-2526840 dycollectorgeneral@gmail[dot]com\n11 श्री. ज्ञानेश भट उप जिल्हाधिकारी (भूसंपादन पी.पी. 1) भूसंपादन पी.पी. 1 0712-2562968 –\n12 श्री. अविनाश कातडे (अति. कार्यभार) उप जिल्हाधिकारी (भूसंपादन पेंच प्रकल्प) भूसंपादन पेंच प्रकल्प 0712-2550424 dycollectorpp2@gmail[dot]com\n13 श्रीमती प्रिया कवळे, तह.संगायो (अति. कार्यभार) उप जिल्हाधिकारी (भूसंपादन के.एन.पी.) भूसंपादन के.एन.पी. 0712-2522395 dycollectorknp@gmail[dot]com\n14 श्री ए. सी. कुमरे (अति. कार्यभार) उप जिल्हाधिकारी (भूसंपादन वि.पा.वि.म. क्र. 1) भूसंपादन वि.पा.वि.म. क्र. 1 0712-2561763 dycollectorlao1@gmail[dot]com\n15 श्रीमती शीतल देशमुख उप जिल्हाधिकारी (भूसंपादन वि.पा.वि.म. क्र. 2) भूसंपादन वि.पा.वि.म. क्र. 2 0712-2560487 dycollectorlao2@gmail[dot]com\n16 श्री. रवींद्र कुंभारे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन वि.पा.वि.म. क्र. 3) भूसंपादन वि.पा.वि.म. क्र. 3 0712-2543929 ngpvidclao3@gmail[dot]com\n17 श्री अविनाश कातडे उप जिल्हाधिकारी (गोसीखुर्द) गोसीखुर्द 0712-2532005 dycollectorgosikhurd@gmail[dot]com\n18 श्री. भास्कर तायडे जिल्हा पुरवठा अधिकारी पुरवठा 0712-2561106 dsaonagpur@gmail[dot]com\n19 श्री. एल.जे. वार्डेकर अन्न धान्य वितरण अधिकारी क्र. 1 पुरवठा 0712-2565521 fdo01nagpur@gmail[dot]com\n20 श्री. पी.एस. काळे अन्न धान्य वितरण अधिकारी क्र. 2 पुरवठा 0712-2561363 fdo2nagpur@gmail[dot]com\n21 श्री. एस.पी. कडू जिल्हा खनिकर्म अधिकारी खनिकर्म – minnagpur@gmail[dot]com\n22 श्री. नारिंगे जिल्हा नियोजन अधिकारी नियोजन 0712-2560071 dponagpur@yahoo[dot]com\n23 श्री. प्रदिप कापसे अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर आस्थापना शाखा, वित्त शाखा, इ. 0712-2562972 collectorngp@gmail[dot]com\n25 श्री. जयंत पोहणकर तहसिलदार (सामान्य) सामान्य शाखा, गृह शाखा – rdc_nagpur@rediffmail[dot]com\n26 श्री. जयंत पोहणकर (अति. कार्यभार) तहसिलदार (निवडणूक) निवडणूक 0712-2541832 dydeonagpur@gmail[dot]com\n27 श्रीमती लिना मा. फलके तहसिलदार, नझुल, नागपूर नझुल – dycollectornazulngp@gmail[dot]com\n28 श्रीमती प्रिया कवळे (अति. कार्यभार) तहसिलदार, सं.गा.यो. (नागपूर जिल्हा) सं.ग���.यो. 0712-2542531 tahsgycollngp@gmail[dot]com\n29 श्रीमती प्रिया कवळे तहसिलदार, सं.गा.यो. (म.न.पा. क्षेत्र) सं.गा.यो. 0712-2542531 tahsgynmcngp@gmail[dot]com\n30 श्री. जीवन बनसोडे तहसिलदार गैकृआ क्र. 5(4) अकृषक – tahsildarngpcity@gmail[dot]com\n31 श्रीमती उज्वला तेलमासरे सहा. जिल्हा पूरवठा अधिकारी पुरवठा 0712-2561106 dsaonagpur@gmail[dot]com\n33 श्री. दिपक लिमसे सचिव, जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड, नागपूर – 0712-2561133 zswo_nagpur@mahasainik[dot]com\n34 – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, नागपूर आपत्ती व्यवस्थापन 0712-2562668 rdc_nagpur@rediffmail[dot]com\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=6", "date_download": "2019-06-15T21:54:34Z", "digest": "sha1:NMV6KTWOP7XSM2BU4HIZYCTTB4GIRUU3", "length": 34576, "nlines": 127, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनिफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले ते ‘झी मराठी’ वाहिनीवर सादर झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे. रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा. रानडे यांनी अद्वितीय ज्ञानाने, धोरणाने आणि कर्तबगारीने भारताच्या अर्वाचीन इतिहासाला नवे विधायक व वैचारिक वळण दिले. रानडे यांच्या कार्याची ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी, त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला साजेसे यथोचित स्मारक असावे असा विचार निफाडच्या काही तरुणांच्या मनात आला. ती गोष्ट ऑगस्ट 1962 मधील. त्यांनी `न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा`ची स्थापना केली. त्यांमध्ये प्रामुख्याने अॅड. लक्ष्मण उगावकर, शांतिलाल सोनी, कै. रघुनाथ कोष्टी, कै. चंपालाल राठी, कै. डॉ. कमलाकर नांदे, कै. बा.य. परीटगुरुजी, कै. पंडितराव कापसे, प्रल्हाददादा कराड आणि वि. दा. व्यवहारे हे होते.\n‘न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा’च्या वतीने ‘वैनतेय विद्यालय’, या माध्यमिक शाळेची स्थापना दोनच वर्षांत, 9 जून 1964 रोजी करण्यात आली. शाळा स्थापन होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत, कारण एका चांगल्या शिक्षण संस्थेची गावाला आणि परिसराला गरज होती. इमारतीची उपलब्धता सुरुवातीला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने झाली. नागरिक आणि पालक यांचे आर्थिक योगदान लाभल्याने आर्थिक निधी गोळा झाला. सार्वजनिक मंदिराच्या जागेचा उपयोग झाला. सध्याच्या इमारतीसाठी कायमस्वरूपी शासकीय जागा मंजूर झाली.\nकिशोर शितोळे - शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक\nशैलेश दिनकर पाटील 21/08/2017\nनदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद व पैठण तालुक्यातील. मराठवाडयाने दुष्काळाच्या प्रखर झळा २०१२ साली सोसल्या. त्या दुष्काळामुळे औरंगाबाद व पैठण तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नद्या-विहिरीही कोरड्या पडल्या होत्या. अशा प्रतिकूल वेळी किशोर शितोळे यांनी पैठण तालुक्यातील कौडगाव, ताहेरपूर, नांदलगाव आणि धुपखेडा या गावांतून येळगंगा नदी जाते. तेथे नदीचे पात्र आहे ते अवघे तीस फूट. तेसुद्धा झाडाझुडपांनी दिसेनासे झालेले. म्हणायला नदी, पण ती वेड्या बाभळी व गाळ यांनी भरली गेल्यामुळे नदीचा नाला झाला होता. पाऊस झाल्यास पावसामुळे आलेले पाणी तेथे न जिरता वाहून जात होते. गावकऱ्यांना नदीचा उपयोग काही होत नव्हता. तरुण इंजिनीयर किशोर शितोळे त्यांच्या मदतीला धावून आले. ते व्यवसायानिमित्त औरंगाबादेत असत. ते तेथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामावर स्थापत्य अभियंते म्हणून होते. ग्रामीण भागातील लोक बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी येत. शितोळे यांचे त्या शेतकरी लोकांशी स्नेहाचे संबंध जुळले. त्यांना त्यांच्यासाठी काही तरी करावे असे वाटले. त्यांनी कमी खर्चात नवीन बंधारे बांधणे, बंधारेदुरुस्ती अशा प्रकारची रचना शेतकऱ्यांसमोर मांडली. शितोळे यांनी जलसंवर्धनाविषयीचा आराखडा तयार केला, त्यानुसार ग्रामस्थांसोबत चर्चा केली - गावकर्‍यांना त्या विषयाचे महत्त्व आणि त्यातून होणारा फायदा सांगितला.\nकोरची अपंग संघटनेची गगनभेदी भरारी\nसंगीता गोविंद तुमडे 20/08/2017\n‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था फेब्रुवारी १९८४ पासून मागस भागात कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांत आहे. संस्था पाच विषयांवर प्रामुख्याने काम करते – १. महिला अधिकार, २. शिक्षण अधिकार, ३. उपजीविका अधिकार, ४. आरोग्य अधिकार, ५. विकलांगता अधिकार. माझ्याकडे जबाबदारी अपंगांच्या पुनर्वसनास मदत अ��ा प्रकारची आहे. त्या कामाची सुरुवात अॅक्शन एड इंडिया (मुंबई) यांच्या आर्थिक सहकार्यातून झाली. अपंग पुनर्वसन कामाची सुरुवात २००३ पासून झाली. मी विकलांग लोकांची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी प्रथम कोरची व कुरखेडा या दोन तालुक्यांतील पंचवीस गावांचे प्राथमिक सर्वेक्षण केले. पंचवीस गावांतील सात हजार सहाशे लोकसंख्येपैकी एकशेएकवीस लोक अपंग निघाले. त्यांपैकी फक्त आठ लोकांकडे तसे प्रमाणपत्र आणि दोन लोकांकडे बसपास होता. अपंग व्यक्तींना काय सवलती मिळू शकतात ते त्या लोकांना माहीत नव्हते; अपंगत्व प्रमाणपत्र कोठे काढतात - केव्हा काढतात- त्यासाठी लागणारे कागदपत्र या सगळ्याविषयी अज्ञान होते. ज्यांना ती माहिती होती त्यांच्यापुढे अडचण होती ती आर्थिक. दीडशे किलोमीटर एवढ्या प्रवासासाठी पैसा कोठून आणावा अपंगांना त्या कामी सहाय्य करावे म्हणून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेने पुढाकार घेऊन प्रथम कोरची व कुरखेडा तालुक्यांत कामाला सुरुवात केली. अपंग लोकांना एकत्र करणे, त्यांच्या संघटना बांधणे हे आरंभीचे काम. संघटना बांधणीचा एकमेव उद्देश हाच की लोकांची ताकद वाढवणे- अपंगत्वामुळे गहाळ झालेला आत्मविश्वास पूर्ववत आणणे.\nश्रीगणेश मंदिर संस्‍थान - जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक\nडोंबिवली शहर गावठाण होते. ना नदी, ना डोंगर, ना झाडांनी वेढलेले. वा त्यांचे सान्निध्यदेखील न लाभलेले गाव. तरी निसर्गरम्य भातशेतीची काळीशार जमीन, त्यावर सळसळणारी भाताची रोपे, त्यात उदंड श्रम करून पीक काढणारा शेतकरी-आगरी समाज, काही मोजकी सुशिक्षित कुटुंबे, संगीतावाडीच्या मागील बाजूला असणारे सावरीच्या कापसाचे दाट जंगल, तर गोग्रासवाडीच्या छोट्याशा टेकडीवरील उदंड गोधन असणारे गोपालकृष्णाचे मंदिर असे काहीसे चित्र डोंबिवलीचे होते. निसर्गरम्य डोंबिवलीत मोठे मंदिर १९२४ पर्यंत नव्हते. डोंबिवलीकरांना जवळच्या मोठ्या गावी जाऊन तेथील यात्रेत-जत्रेत सहभागी व्हावे लागत असे.\nकाही डोंबिवलीकर मंडळी पायवाटांच्या छोटेखानी गावात गावकर्‍यांना एकत्र येण्यासाठी जागा हवी या हेतूने एकत्र आली आणि त्यातून श्रीगणेशाची स्थापना करावी असा सत्यसंकल्प झाला. त्यानुसार श्रीगणेशाची स्थापना छोटेखानी समारंभाने २४ मे १९२४ रोजी (शके १८४६ वैशाख वद्य ४) ‘ग्रामदैवत’ झाली त्याच दिवशी ���्रीशंकर, श्रीमारूती, महालक्ष्मी यांचीही स्थापना तेथे केली गेली. कालांतराने, १९३३ मध्ये ब्रह्मीभूत स्वामी आनंदाश्रम यांच्या समाधिस्थळावर श्री गुरूदत्तात्रेय यांच्या प्रतिमेची स्थापना झाली. हळूहळू आसपास असणाऱ्या देवता ‘श्रीगणेश मंदिरा’च्या वास्तूत येऊन स्थिरावल्या - १९५० ला शंकर मंदिर, १९५८ ला मारूती मंदिर यांचा जीर्णोद्धार झाला.\nयोगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा\nभारतातील पहिली आजीबाईंची शाळा फांगणे गावी ८ मार्च २०१६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाली. ती शाळा म्हणजे ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे, वेली, पशु-पाखरे यांशी दोस्ती करू’ या ग.दि.माडगूळकरांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव शाळा निसर्गाच्या सान्निध्यात वसली आहे. आंब्याच्या मोठ्या झाडाखाली बांबूच्या कळकांचे दोन भाग करून भिंत तयार करण्यात आली आहे. त्यावर गव्हाच्या कुडाचे छत आहे. वर्गाच्या समोर ठरावीक अंतरावर प्रत्येक आजीच्या नावाचे झाड आहे. टाकाऊ फरश्यांचा वापर करून त्यावर मुळाक्षरे लिहिलेली आहेत. वयाच्या साठीनंतर उत्साहाने पुस्तकातील धडे गिरवणार्‍या आजीबार्इंच्या शाळेचे ते चित्र मोहीत करून टाकणारे असते.\n‘रामकृष्ण मिशन’चा मानवता धर्म\n‘रामकृष्ण मिशन’ ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापन झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्या संस्थेची उभारणी केली. रामकृष्ण परमहंस हे आयुष्याच्या अखेरीस कर्करोगाने आजारी असताना, त्यांच्या आठ-दहा तरुण शिष्यांना व विशेषकरून स्वामी विवेकानंदांना (म्हणजे त्यावेळच्या नरेंद्राला) संवादांतून मार्गदर्शन करत असत. रामकृष्ण मिशनच्या स्थापनेचे बीज त्या संवादांत आहे. पुढे काही दिवसांनंतर, रामकृष्णांनी त्यांच्या अंतरंगशिष्यांपैकी नरेंद्र राखाल आदी अकरा जणांना भगवी वस्त्रे व रुद्राक्षाच्या माळा दिल्या, एक छोटासा विधी करून संन्यास दीक्षा दिली आणि एके दिवशी, भिक्षा मागून आणण्यास सांगितले. रामकृष्णांनी दिलेला तो संन्यास म्हणजे ‘रामकृष्ण मिशन’चा आरंभ होय अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. रामकृष्ण अखेरीस निरवानिरव करताना नरेंद्रास म्हणाले, ‘माझ्या मागे सर्व मुलांची नीट काळजी घे, त्यांतील कोणी संसाराच्या पाशात अडकणार नाही ते पाहा.’ त्यां��ी त्यांची पत्नी शारदादेवी यांनाही, ‘तुम्हाला त्यासाठी काही कार्य यापुढे करावे लागेल’ असे सांगितले होते. शारदामातेचे वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन त्या अंतरंगशिष्यांना १९२० पर्यंत मिळत होते.\n‘कॉण्टिनेण्टल’ प्रकाशन प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्याचे काम गेली पंचाहत्तरहून अधिक वर्षें निष्ठेने करत आहे. गोपाळ पाटणकर, जनार्दन महाजन आणि अनंतराव कुलकर्णी या जुन्नरच्या न्यू स्कूलमधील मित्रांनी १ जून १९३८ रोजी ‘कॉण्टिनेण्टल’ची स्थापना केली. त्यांनी दत्त रघुनाथ कवठेकर यांचा ‘नादनिनाद’ हा कथासंग्रह प्रथम प्रकाशित केला. साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांच्या हस्ते त्या कथासंग्रहाचे १ जानेवारी १९३९ रोजी प्रकाशन झाले. त्यावर दीनानाथ दलाल यांचे चित्र होते. पहिली आठ पाने दोन रंगांत छापलेली होती. पृष्ठसंख्या एकशेशहात्तर. किंमत दीड रुपया. पुस्तकाच्या एक हजार प्रतींच्या पहिल्या आवृत्तीला साडेतीनशे रुपये खर्च आला होता. न.चिं.केळकरांनी ‘कॉण्टिनेण्टल’ ‘हे तुमचे पहिले पुस्तक अंतर्बाह्य चांगले झाले आहे’ अशी शाबासकी जाहीर समारंभात दिली आणि तिघे मोठ्या उत्साहाने कामाला लागले. तिघांपैकी अनंतरावांचा उत्साह टिकून राहिला. अनंतरावांनी साहित्याची उत्तम जाण व आवड, सकस साहित्याचा शोध घेण्याची वृत्ती, दर्जेदार पुस्तकनिर्मितीसाठी अपार कष्ट घेण्याची तयारी, उमदा स्वभाव आणि साहित्यिकांशी मैत्र जोडण्याचे कसब या गुणांच्या बळावर अल्पावधीतच ‘कॉण्टिनेण्टल’ला मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून दिले. ‘कॉण्टिनेण्टल’ने वि.स. खांडेकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, श्री.ना.पेंडसे, वि.वि. बोकील, चिं.वि.जोशी, पु.ग.\nतणमोरांचा प्राणहर्ता रक्षणकर्ता होतो तेव्हा...\nतणमोरांची संख्या जगभरात साधारणत: फक्त बाराशेच्या आसपास आहे. मात्र, त्या नामशेष होत जाणा-या पक्ष्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पट्टीचे शिकारी गणले गेलेले फासेपारधीच पुढे सरसावले आहेत ‘वडाळा’ नावाचा फासेपारधी जमातीचा तांडा अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी तालुक्यात आहे. त्या तांड्यावरील फासेपारधी हिंमतराव पवार व कुलदीप राठोड हे ‘संवेदना’ संस्थेच्या मदतीने तणमोर संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांनी तणमोरांच्या सुरक्षिततेकरता शिबिरे, कार्यशाळा यांच्या माध्यमातून तांड्यावर प्रबोधनास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये निसर्गचक्राबद्दल जाणीव-जागृती झाली आहे. त्यामुळेच लोक तणमोर नजरेस येताच त्याची शिकार करण्याऐवजी हिंमतराव, कुलदीप यांना किंवा ‘संवेदना’ यांपैकी कोणाला तरी कळवतात. अकोला व वाशीम जिल्ह्यांत तणमोरांचे वास्तव्य आहे. अतिदुर्मीळ होत चाललेल्या तणमोर पक्ष्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या संस्था व लोक यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. कसारखेडा, जणूना, मोरळ व काजळेश्वर या भागांत ते विशेष जाणवतात. वडाळा तांड्याची लोकवस्ती साडेतीनशे आहे. तेथे फासेपारध्यांकडून तणमोरांच्या घरट्यांचे संरक्षण केले जाते. तणमोर संवर्धनाच्या कामात ‘संवेदना’ संस्थेचे संस्थापक कौस्तुभ पांढरीपांडे, फासेपारधी समूहाचे कुलदीप राठोड व हिंमतराव पवार हे मार्गदर्शन करतात.\nश्रद्धेचे व्यवस्थापन - श्री गजानन महाराज संस्थान\nमी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे काय चाललं आहे जा जा, तुम्हाला महाराज बोलावतायत तर दर्शन करून या.”\nक्षेत्राच्या ठिकाणी बोलावणे यावे लागते, ही भारतीय मनाची घट्ट धारणा. अर्थात त्या समजुतीला चॅलेंज करण्यात काहीही अर्थ नसतो. व्यवसायात देखील कस्टमर शोधता शोधता दमछाक होणारे आपण, जर कस्टमरने आपण होऊन बोलावले तर त्यासारखे भाग्य नाही असे समजतोच की व्यवसायात तसे भाग्य नेहमी नेहमी मिळत नाही, पण क्वचित आणि अवचित घडून येते. येथे तर ‘संत गजानन महाराज इंजिनीयरिंग कॉलेज’ने आम्हाला आमचे software घेण्यासाठी बोलावले होते आणि त्यातच महाराजांचे दर्शन होणार होते हा अलभ्य लाभ होता व्यवसायात तसे भाग्य नेहमी नेहमी मिळत नाही, पण क्वचित आणि अवचित घडून येते. येथे तर ‘संत गजानन महाराज इंजिनीयरिंग कॉलेज’ने आम्हाला आमचे software घेण्यासाठी बोलावले होते आणि त्यातच महाराजांचे दर्शन होणार होते हा अलभ्य लाभ होता ‘दुधात साखर’ म्हणा वा ‘सोनेपे सुहागा’ म्हणा, पण हा योग जुळून आला होता हे खरे.\nरजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी\nरजनी परांजपे यांनी ‘डोअर स्टेप स्कूल’’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन चांगल�� नागरिक घडवण्याचा ध्यास घेतला आहे. रजनी त्यांची ‘डोअर स्टेप स्कूल’ अर्थात ‘शाळा तुमच्या दारी’ ही संस्था पुणे व मुंबई या महानगरांमध्ये चालवत आहेत. मुलांना शाळेत जाता येत नसेल तर शाळाच तुमच्या दारी न्यायची असे त्या शाळेचे स्वरूप त्यासाठी रजनी यांनी बसचे रूपांतर शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशा एका वर्गखोलीत करून घेतले आहे. ती सर्वसाधारण गाडीसारखी गाडी, पण ती जेथे कोठे मुले असतील तेथे उभी राहिली, की तिचे रूपांतर वर्गखोलीत होते. तेथे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी तयार असतात. रजनी यांनी स्वत:चे असे खास तंत्र तेथे शिकवण्यासाठी विकसित करून घेतले आहे. त्यात मुलांना अनेक शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवले जाते. विविध तक्ते, पुठ्ठ्यांपासून तयार केलेले फलक, चित्रे यांचा कल्पकतेने वापर शाळेपासून दूर पळणार्‍या मुलांना शाळेची व शिक्षणाची गोडी लावण्यासाठी केला जातो. ती फिरती शाळा मुख्यत: फुटपाथ, रेल्वे स्टेशन, भाजीमार्केट अशा ठिकाणी काम करणारे, बांधकामावर-वीटभट्टीवर काम करणारे, पथारी व्यावसायिक अशा दुर्लक्षित समाजातील गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/ajey-gampavar/-/articleshow/22151476.cms", "date_download": "2019-06-15T22:11:27Z", "digest": "sha1:EQV4XLGCQ2O5VOX6A4NJZ6V2VDMR2HTG", "length": 19665, "nlines": 262, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ajey Gampavar News: खुद को जय करे - | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nखुद को जय करे\nचीनमध्ये एक तरुण निष्णात धनुर्धर होता. आपल्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. एकदा तो राजाला म्हणाला, ‘मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे तुम्ही जाहीर करा, मला आव्हान देण्याची कुणाची इच्छा असेल तर ते मी स्वीकारण्यासाठी तयार आहे.’\nचीनमध्ये एक तरुण निष्णात धनुर्धर होता. आपल्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. एकदा तो राजाला म्हणाला, ‘मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे तुम्ही जाहीर करा, मला आव्हान देण्याची कुणाची इच्छा असेल तर ते मी स्वीकारण्यासाठी तयार आहे.’ राजा प्रगल्भ होता. तो हसला आणि म्हणाला, ‘बाजूच्या जंगलात तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. तू त्याला भेट नंतर आपण ही घोषणा करू. कारण तो ही घोषणा एकून इथे येणार नाही. जो श्रेष्ठ असतो तो कधीच कुणाशी स्पर्धा करीत नाही. इर्षा ही नेहमी कनिष्ठांच्याच मनात असते.’ तरुण धनुर्धर उत्सुकतेनी त्या निर्मनुष्य जंगलात गेला. खूप आत एका झोपडीजवळ एक वृद्ध त्याला काम करताना दिसला. तरुणाने त्याला विचारले, ‘आपण धनुर्धर आहात का ’ तो उत्तरला, ‘मी कधीकधी धनुष्य चालवत असतो, पण मी धनुर्धर आहे का हे मात्र लोक ठरवतील.’ तरुणाच्या विनंतीवरून त्या वृद्धाने आपली धनुष्यकला दाखवली आणि तरुण चकितच झाला. कारण वृद्धाच्या तुलनेत तरुणाला काहीच येत नव्हते. तीन वर्ष तो तरुण वृद्ध धनुर्धराकडे अभ्यासासाठी थांबला. आता तोही त्या विद्येत चांगलाच पारंगत झाला. आपल्याला सगळे काही येते असे त्याला वाटू लागले.\nएक दिवस गुरू लाकडांची मोळी घेवून येत असताना तरुणाने त्यांच्यावर बाण चालवला. अतिशय चपळाईने वृद्ध गुरूने मोळीतील एक लाकूड फेकून मारले आणि बाण उलटा जाऊन तरुणाच्या छातीत घुसला. वृद्धाने तरुणाच्या छातीतून बाण काढताना सांगितले. ‘हा एक डाव मी तुला शिकवला नव्हता. कारण मला तुझ्या मनातली इर्षा ठाऊक होती. एक दिवस सर्वश्रेष्ठ होण्यासाठी तू मलाही मारशील हे मला माहीत होते. पण तू घाबरू नकोस. मला मेलेलाच समज. कारण मी कधीही कुणाशीच स्पर्धा करीत नाही. मला माहीत आहे माझ्या गुरूच्या तुलनेत मला काहीच येत नाही. माझ्यापेक्षाही निष्णात असणारे माझे गुरू बाजूच्या हजार फूट उंच डोंगरावर एकटेच राहतात. तरुण खजिल झाला होता पण अधिक उत्सुकतेनी तो डोंगरावरच्या या महागुरुला भेटायला निघाला. उंच कड्यावर खोल दरीच्या अगदी काठावर हे महागुरू एका पायावर तोल सांभाळून उभे होते. तरुण त्यांना दुरूनच म्हणाला, मी धनुर्धर आहे. महागुरू म्हणाले, ‘अरे मग धनुष्यबाण कशाला बाळगतोस ते तर शिकण्याचे साधन आहे. एकदा का तू निष्णात झाला की धनुर्धर तर तुझ्या आत हवा. आत्म्यात भिनलेला. अजूनही तू धनुष्यबाण बाळगतो म्हणजे तू बच्चा आहेस. ये तू माझ्याजवळ ये. मी तुला निष्णात करीन. खोल दरीच्या काठावर येण्यास तरुणाचे मन धजावले नाही. तरुण म्हणाला, ‘मी अजून जवळ येवू शकत नाही. भीतीने माझ्या मनाचा थरकाप उडत आहे.’ महागुरू हसले आणि म्हणाले, ‘ज्याचे मनच स्थिर नाही त्याचा निशाणा कसा अचूक लागणार.’ तेवढ्यात त्यांनी डोक्यावरून जाणाऱ्या पक्ष्यांच्या रांगेकडे हाताने निशाणा केला आणि सारे पक्षी जमिनीवर येवून कोसळले. अवाक झालेला तरुण परतला आणि राजाला म्हणाला, ‘मला कुणाशीच स्पर्धा करायची नाही. मी सर्वश्रेष्ठ तर सोडा साधा धनुर्धर म्हणावयाच्याही लायकीचा नाही.’ मनातले द्वंद्व ज्याला जिंकता येते तो खरा जेता. म्हणूनच जगज्जेता असूनही सम्राट अलेक्झांडरचे हात जाताना रिकामेच राहिले. अशोकाला मात्र ही लढाई कळली आणि त्यात तो विजयी सुद्धा झाला.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nअजेय गंपावार या सुपरहिट\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nमाझं अध्यात्म पासून आणखी\nक्षण घेण्याचे आणि देण्याचे\nओम भवती भिक्षां देही\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १६ जून ते २२ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जून २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जून २०१९\nवार्षिक राशीभविष्य: १५ जून २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जून २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nखुद को जय करे ...\nये कौन चित्रकार हैं......\nत्या फुलांच्या गंधकोषी... ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:50:12Z", "digest": "sha1:32LRT2M4I37MLSYG76ZWT5OXRBXHWPKW", "length": 4345, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कासारगोड जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कासारगोड जिल्ह्याविषयी आहे. कासारगोड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकासारगोड जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कासारगोड येथे आहे.\nअलप्पुळा • इडुक्की • एर्नाकुलम • कण्णुर • कासारगोड • कोट्टायम • कोल्लम • कोळिकोड • तिरुवनंतपुरम • तृशुर • पत्तनम्तिट्टा • पालक्काड • मलप्पुरम • वायनाड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१५ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:17:30Z", "digest": "sha1:7X7HEIUW4RM37J5NCIIB7ZGCYEOLOLZK", "length": 6148, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनोज तिवारी - विकिपीडिया", "raw_content": "\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगब्रेक गूगली\nफलंदाजीची सरासरी - २\nसर्वोच्च धावसंख्या - २\nगोलंदाजीची सरासरी - -\nएका डावात ५ बळी - -\nएका सामन्यात १० बळी - na\nसर्वोत्तम गोलंदाजी -/- -\n१५ फेब्रुवारी, इ.स. २००८\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nरायझिंग पुणे सुपरजायंट – सद्य संघ\n३ रहाणे • ५ अपराजित • ७ धोणी (†) • ११ दिंडा • १३ डू प्लेसी • १८ अंकित • २५ मार्श • २९ भाटिया • ४५ दी. चहार • ४९ स्मिथ (क) • ६३ झाम्पा • ९९ अश्विन • 100 ख्वाजा • अगरवाल • बैन्स (†) • रा. चहार • क्रिस्चियन • फर्ग्युसन • जस्करन • ताहीर • पांडे • स्टोक्स • तंडन • ठाकूर • तिवारी • त्रिपाठी • उनाडकत • मुख्य प्रशिक्षक: स्टीफन फ्लेमिंग\nसहय्यक प्रशिक्षक: हृषीकेश कानिटकर\nगोलंदाजी प्रशिक्षक: एरिक सिमन्स\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nरायझिंग पुणे सुपरजायंट सद्य खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०१७ रोजी ०२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shivaji-adhalrao-patil-and-water-issue/", "date_download": "2019-06-15T21:33:32Z", "digest": "sha1:BUJQDYZMRMGDHZU7Z5D44BX3UKGQMGIA", "length": 9540, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शिरुरच्या पश्चिम भागात पाणीप्रश्न पेटला; शिवसेनेच्या आढळरावांचं सीट धोक्यात", "raw_content": "\nशिरुरच्या पश्चिम भागात पाणीप्रश्न पेटला; शिवसेनेच्या आढळरावांचं सीट धोक्यात\nपुणे | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\nशिवाजीराव आढळराव पाटील सगल तीन वेळा खासदार होते. पैकी दोन पंचवार्षिकपासून हा भाग त्यांच्या मतदारसंघात जोडण्यात आला आहे. मात्र या भागात अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.\nकेंदूर आणि पाबळसह या भागातील 12 गावांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी नाही तर मतदान नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.\nदरम्यान, शिरुरच्या पश्चिम पट्ट्यात आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळतं, मात्र पाण्याचा प्रश्न पेटल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा मोठा फटका आढळरावांना बसण्याची शक्यता आहे.\n-सुप्रिया सुळेंचे मॅरेथॉन प्रचार दौरे, शहरातून वाढतोय पाठिंबा\n-‘पुलवामा तुम्ही घडवला की काय’ राज ठाकरेंना संशय\n-मी विनंती करतो बेसावध राहू नका, मोदी-शहा तुमचं जगणं हराम करतील- राज ठाकरे\n-शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय- राज ठाकरे\n-थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ\nसुप्रिया सुळेंचे मॅरेथॉन प्रचार दौरे, शहरातून वाढतोय पाठिंबा\nआम्ही आमचं बघू. तुम्ही पत्नीला का सोडलं, विचारलं का; अजित पवारांची मोदींवर टीका\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर���टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:32:05Z", "digest": "sha1:GCQUPDOKVOKUS4JGQ4SY7HQDXRDLP7WW", "length": 6690, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनुष्का शर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nअनुष्का शर्मा (जन्मः १ मे १९८८) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. अनुष्काने २००९ साली आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडी ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.विराट कोहली सोबत त्यांचा विवाह झाला.\n2008 रब ने बना दी जोडी तानिया साहनी नामांकन, सर्वोत्तम अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार\n2010 बदमाश कंपनी बुलबुल सिंग\n2010 बँड बाजा बारात श्रुती कक्कर नामांकन, सर्वोत्तम अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार\n2011 पटियाला हाऊस सिमरन\n2011 लेडीज vs रिक्की बहल इशिका देसाई\n2012 जब तक है जान अकिरा राय फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार\n2013 मटरू की बिजली का मंडोला बिजली मंडोला\n2014 पी.के. जग्गु (जगत जननी)\n2015 दिल धडकने दो\n2016 ऐ दिल है मुश्किल अलिझेह 2018 \"सुई धागा\"]] \" }\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अनुष्का शर्माचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८८ मधील जन्म\n१० जानेवारी २०१८ कार्यशाळा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २०१८ रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/air-india-flight-hits-atc-and-compound-wall-while-takeoff-at-1-30am-during-takeoff-at-trichy/", "date_download": "2019-06-15T20:37:14Z", "digest": "sha1:MAUZUSABN2KPSXSWKNHYZWQF623V7MKR", "length": 16794, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एअर इंडियाचे विमान संरक्षक भिंतीला जाऊन धडकले; १३६ प्रवासी सुखरूप | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला ��र\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nप्रशासनामुळेच शहादा तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई – आ.पाडवी\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nएअर इंडियाचे विमान संरक्षक भिंतीला जाऊन धडकले; १३६ प्रवासी सुखरूप\nBreaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या\nएअर इंडियाचे विमान संरक्षक भिंतीला जाऊन धडकले; १३६ प्रवासी सुखरूप\nमुंबई : एअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिल्याची मोठी दुर्घटना त्रिची विमानतळावर घडली. या घटनेत कुठलाही अनर्थ घडला नसून १३६ प्रवासी सुखरूप आहेत.\nमध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. हे विमान त्रिचीहून दुबईला निघाले होते. दरम्यान विमानाचे मुंबई इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.\nत्रिची विमानतळावरुन विमानाने उड्डाण केल्यानंतर एटीसीच्या संरक्षक भिंतीला हे विमान जाऊन धडकले. त्यानंतर वैमानिकाने पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.\nदरम्यान, इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानाची पाहणी केली. अपघात किरकोळ तांत्रिक कारणाने झाल्याचे समोर येत असून विमान पुढील उड्डाणासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.\nन्यायाधीशाच्या सुट्टया रद्द : तीन कोटी प्रकरणे प्रलंबीत\nअहो ….कुणी अंडी देता का अंडी : शिक्षकांना अंडी गोळा करण्याचे शिक्षण विभागाचे तुघलकी आदेश\nइंदिरानगर बोगद्याजवळ ऑईलचा ट्रक पुलावरून खाली कोसळला\nकस्तुरी हॉटेलजवळ रिक्षा-मालवाहू रिक्षेची धडक; चौघे जखमी\nकारच्या धडकेत दुचाकीस्वार विद्युत सहाय्यक जागीच ठार\nट्रक-मोटारसायकल अपघातात युवक ठार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम या��ची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nइंदिरानगर बोगद्याजवळ ऑईलचा ट्रक पुलावरून खाली कोसळला\nकस्तुरी हॉटेलजवळ रिक्षा-मालवाहू रिक्षेची धडक; चौघे जखमी\nकारच्या धडकेत दुचाकीस्वार विद्युत सहाय्यक जागीच ठार\nट्रक-मोटारसायकल अपघातात युवक ठार\nअहो ….कुणी अंडी देता का अंडी : शिक्षकांना अंडी गोळा करण्याचे शिक्षण विभागाचे तुघलकी आदेश\nविंग कमांडर चार्ल्स यांना ख्रिश्चन सोशल ऑर्गनायझेशनतर्फे श्रद्धांजली\nआ.पाडवी यांच्या हस्ते शववाहिनीचे लोकार्पण\nमहिला आयोगातर्फे राबविल्या जाणार्‍या प्रज्वला अभियानाचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2019-06-15T21:04:51Z", "digest": "sha1:EC7WGRBW5GZ2KF4JD3LCOPP6WHUKXJ76", "length": 3999, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४८० - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ४८०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ००:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-06-15T20:51:55Z", "digest": "sha1:Q5BTFY3RWVG67J7R2PQIU4M4TAHYHVUJ", "length": 7861, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रामनाथ गोयंका पुरस्कारांची घोषणा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी रामनाथ गोयंका पुरस्कारांची घोषणा\nरामनाथ गोयंका पुरस्कारांची घोषणा\nपत्रकारितेतील प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून आबीएन-लोकमतने तब्बल चार पुरस्कार पटकावून आपला दबदबा कायम ठेवला आहे.आबीएनचे विनायक गायकवाड यांना नाद खुळा फुटबॉलचा या मालिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर आरती कुलकर्णी यांना हिरवं कोकणसाठी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.प्राजक्ता धुळप यांना कोयता आणि नितूच्या लग्नाची दुसरी गोष्टसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.अलका धुपकर यांना उसणं मातृत्वसाठी गोयंका पुरसकरनं गौरविण्यात येत आहे.\nचारही पत्रकारांचे मनःपुर्वक अभिनंदन\nPrevious articleमहिला पत्रकारांना मारहाण\nNext articleलाच : सभापतीला पकडले\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nमुंबई-गोवा महामार्गा बाधितांना योग्य मोबदला आणि पर्यायी जमीन दयावी – एस.एम.देशमुख\n9 सप्टेंबर आणि बिहार प्रेस बिल\nलोकमतच्या मुंबई आवृत्तीसाठी वृत्तसमन्वयक,उपसंपादक हवेत\nज्येष्ठ पत्रकारांना असंच वार्‍यावर सोडायचं का \nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nविष्णू बुरगे यांची भेट\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nमध्यप्रदेशातही पत्रकार सुरक्षा कायदा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/sangita-ghoshs-sparkling-avatar-on-divya-drishti/articleshow/68901870.cms", "date_download": "2019-06-15T22:18:37Z", "digest": "sha1:RY34LPKJPOFRYXY76HRU53YIFWZBJY4B", "length": 9365, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "संगीता घोष: बापरे! मालिकेसाठी घालावे लागतात १० किलोंचे दागिने", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\n मालिकेसाठी घालावे लागतात १० किलोंचे दागिने\nहा फोटो पाहून, 'बापरे, केवढे हे दागिने' असं तुम्हीही म्हटलं असेल...\n मालिकेसाठी घालावे लागतात १० किलोंचे दागिने\nहा फोटो पाहून, 'बापरे, केवढे हे दागिने' असं तुम्हीही म्हटलं असेल. 'दिव्य दृष्टी' या मालिकेत अभिनेत्री संगीता घोष स्त्री पिशाच्चाची भूमिका साकारते आहे. त्यासाठी तिला रोज १० किलो वजनाचे दागिने घालावे लागतात. माथापट्टी, बाजूबंद, मोराच्या आकाराची नथ आणि भरपूर बांगड्या अशा अनेक दागिन्यांचा त्यात समावेश आहे. एवढंच नव्हे, तर तिला या भूमिकेसाठी तयारी करायला तीन तास लागतात म्हणे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nजरा जपून...विकी कौशलचा ‘भूत’ येतोय\nरणवीर-दीपिका साकारणार ऑनस्क्रीन पती-पत्नी\n'अर्थ'मधील स्मिता पाटील यांच्या भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस\n...म्हणून सोनमनं कतरिनाला दिलं सडेतोड उत्तर\nबिग बॉसच्या घरात हीना पांचाळची वाइल्ड कार्ड एंट्री\nकोणाची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉसच्या घरातील 'हा' ग्रुप फुटणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n मालिकेसाठी घालावे लागतात १० किलोंचे दागिने...\nalia bhatt: कंगनाच्या मताचा आदर: आलिया...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2019-06-15T21:37:50Z", "digest": "sha1:KSBMHNO7JEUZMTLQIPL3D275PBBZUMFR", "length": 5843, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९५६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९३० चे - ९४० चे - ९५० चे - ९६० चे - ९७० चे\nवर्षे: ९५३ - ९५४ - ९५५ - ९५६ - ९५७ - ९५८ - ९५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nअलेक्झांड्रियाच्या दीपस्तंभाचे भूकंपात मोठे नुकसान झाले.\nइ.स.च्या ९५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१८ रोजी ०१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-15T21:24:08Z", "digest": "sha1:UEYE6S74QKTDJAGOFOMWMKEN4Z5Z56IX", "length": 8219, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारावर दगडफेक | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले इंडिया न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारावर दगडफेक\nन्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकारावर दगडफेक\nकेरळमधील शबरीमला मंदिर प्रवेशावरून सुरू असलेल्या आंदोलनात पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे.काल चार महिला पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर आज न्यूयॉर्क टाइम्सच्या महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांच्या एका पुरूष सहकार्‍यावर हल्ले करण्यात आले.त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.दगडफेक करून त्यांना परत पाठविले गेले.\nसुहासिनी राज आणि त्यांचा एक पुरूष सहकारी पंबा येथील डोंगरावर ट्रेकिंग करीत शबरीमला मंदिरापर्यंत पोहोचले.त्यावेळी त्यांना मोठया विरोधाला सामना करावा लागला.त्यांना आंदोलकांनी रोखले.आम्ही मंदिर प्रवेशासाठी नव्हे तर आमचे काम करण्यासाठी आलो आहोत असे वारंवार सागूंनही आंदोलकांनी त्यांना पुढं जाऊ दिलं नाही.नाईलाजास्तव त्याना माघारी फिरावे लागले\nPrevious articleपत्रकारांच्या आरोग्यासाठी..एक प्रयत्न\nNext articleदहा हजार कोटींचा दावा\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nतो पत्रकार मरते रहेंगे..\nमहेंद्र महाजन यांच्या प्रकृत्तीची विचारपूस\n– माध्यम प्रतिनिधींना पुण्यात धक्काबुक्की\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nवृध्द महिला पत्रकाराची हत्त्या\nटीव्ही न्यूज अँकरची छेडछाड..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28613", "date_download": "2019-06-15T21:26:23Z", "digest": "sha1:7V5AJ7ZFAKYOVI3SWJZLU2YAQFYDLNSJ", "length": 9772, "nlines": 194, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 44| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 44\n“चिरप्रव्रजित भिक्षुणीश्राविकांत महाप्रजापती गोतमी पहिली आहे.”\nहिचा जन्म देवदह नगरांत महासुप्पबुद्ध शाक्याच्या घरीं झाला. मायादेवीची ही धाकटी बहीण. ह्या दोघी उपवर झाल्यावर शुद्धोदन शाक्यानें त्यांच्याशीं विवाह केला. बोधीसत्त्व जन्मल्यानंतर कांहीं काळानें हिला नंद नांवाचा एक मुलगा झाला. मायादेवी प्रसूतीनंतर सातव्या दिवशीं मरण पावली, व तेव्हांपासून बोधिसत्त्वाचें लालनपालन करण्याचा सर्व भार हिच्यावर पडला. गोतमीनें आपल्या मुलापेक्षांहि अधिक प्रेमानें बोधिसत्त्वाचा संभाळ केला. ती भिक्षुणी कशी झाली, हा सर्व वृत्तांत चुल्लवग्गांत व अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकनिपातांत आला आहे. त्याचा सारांश पहिल्या भागांत (कलम ८७) पहावा. अर्हत्पदाला पावल्यावर तिनें म्हटलेल्या म्हणतात अशा सहा गाथा थेरीगाथेंत आहेत; त्यांतील शेवटली गाथा अशी आहे :-\nबहूनं वत अत्थाय माया जनयि गोतमं \nअर्थ :- खरोखर बहुजनांच्या कल्याणासाठीं मायेनें गोतमाला जन्म दिला. व्याधीनें आणि मरणानें पीडित लोकांचा त्यानें दुःखराशि नष्ट केला.\n“महाप्रज्ञ भिक्षुणीश्राविकांत खेमा श्रेष्ठ आहे.”\nहिचा जन��म मद्दराष्ट्रांत सागल नांवाच्या नगरांत राजकुळांत झाला. ती अत्यंत देखणी होती, व तिचें लग्न मगध देशाच्या बिंबिसार राजाबरोबर झालें होतें. राजगृहाजवळ वेळुवनांत भगवान् रहात असतां बिंबिसार राजा वारंवार त्याच्या दर्शनास जात असे. परंतु ‘रूप अनित्य आहे. रूपावर आसक्त होऊं नका’ असे वैराग्यपर उपदेश भगवान् करीत असतो, असें खेमेच्या ऐकण्यांत आलें असल्यामुळें ती वेळुवनांत जाऊं इच्छीत नव्हती. तिनें तेथें जावें म्हणून राजानें आपल्या पदरच्या कवींकडून वेळुवनांतील वनश्रीवर काव्य रचवून तें तिच्या समोर म्हणावयास लाविलें. उद्यानश्रीचीं तीं रसभरित वर्णनें ऐकून खेमेला तिकडे जाण्याची उत्कट इच्छा झाली, व राजाची तिनें परवानगी मागितली. राजा म्हणाला, “वेळुवनांत जाऊन भगवंताचें दर्शन घेतल्याशिवाय येतां कामा नये.” ती कांहीं बोलली नाहीं. पण राजानें तिच्या बरोबरच्या नोकरांस सांगितलें कीं, जर खेमा भगवंताचें दर्शन घेतल्यावांचून येऊं लागली, तर माझ्या आज्ञेची तिला आठवण द्या.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभ���ग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/buddhajayanti-marathi/buddhist-philosophy-is-based-on-three-fundamental-principles-119051700016_1.html", "date_download": "2019-06-15T20:54:08Z", "digest": "sha1:5OA7BTS7HIVW6RUI47JZ564DN7GK3GIP", "length": 8053, "nlines": 96, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत", "raw_content": "\nजाणून घ्या बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत\nबौद्ध दर्शन तीन मूळ सिद्धांतावर आधारीत आहे. १. अनिश्वरवाद. २. अनात्मवाद. ३. क्षणिकवाद.\nबुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा विश्वास आहे. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. कार्यकारण साखळीमध्ये अनेक चक्र आहेत. त्यांना बारा विभागात विभाजित केले आहे. त्यामुळे हे ब्रम्हांड चालविणारा कुणी एक व्यक्ती नाही. त्याला कोणी उत्पन्न केलेले नाही. कारण उत्पत्तीचा विचार केल्यास अंतही येतो. त्यामुळे प्रारंभही नाही आणि अंतही.\nअनात्मवाद म्हणजे आत्मा नाही असे नाही. आत्मा म्हणजे चेतनेचा न थांबणारा वाहता प्रवाह. हा प्रवाह जडाशी संपर्कात येऊ शकतो आणि अंधारात लीनही होऊ शकतो. स्वतःला जाणून घेतल्याशिवाय आत्मवान होता येणार नाही. निर्वाणाच्या अवस्थेतच स्वत-ला जाणून घेता येते. मृत्यूनंतर आत्मा महासुसुप्तिमध्ये गायब होऊ शकतो. अनंतकाळ तो अंधारात पडून राहू शकतो वा लगेचचा दुसरा जन्म घेऊन पुन्हा एकदा जगरहाटीत येऊ शकतो.\nया ब्रह्मांडात सर्व काही क्षणिक आहे. नश्वर आहे. काहाही कायमस्वरूपी रहाणारे नाही. सगळे काही बदलत जाणारे आहे. शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे रथासारखे आहे. रथाचे घोडे, चाक व पालखी काढून घेतल्यास रथाला अस्तित्व उरणार नाही. तसेच शरीर व ब्रह्मांड परस्परांपासून दूर नेल्यास परस्पर अस्तित्वाला अर्थ उरणार नाही.\nवरील तीन सिद्धांत बौद्ध दर्शनाचा पाया आहे. या तीन सिद्धांतातूनच निरनिराळ्या विचारधारा प्रसव पावून सहा उपसंप्रदाय या धर्मात जन्माला आले.\nमराठी उखाणे See Video\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nमुंबईची मुलगी आरोही पंडित, अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला\nराशीनुसार जाणून घ्या कोणत्या रंगाची कार तुमच्यासाठी लकी ठरेल\nसंजूबाबाच्या आयुष्यावर आधारीत वेबसीरिज येणार\nपुलंच्या साहित्यावर आधारित हिंदी मालिका लवकरच\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/nashibwan-119010200022_1.html", "date_download": "2019-06-15T21:25:23Z", "digest": "sha1:64WYDNIV37IAXKYWLLLGPOJZPMTR44UJ", "length": 9556, "nlines": 90, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'", "raw_content": "\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nगुरूवार, 3 जानेवारी 2019 (00:58 IST)\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो मॉल मध्ये जातो. आजच्या काळात महत्त्वाची ठरत असलेल्या मॉल संस्कृतीत तो जेव्हा फिरतो तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 'मॉलचे' खूप अप्रूप वाटते. संपूर्ण मॉल नजरेने निहारताना त्याच्या नजरेत असलेली उत्सुकता आणि आनंद आपल्याला गाणं पाहताना जाणवते. सामान्य माणूस पैशाअभावी जो आनंद स्वतः घेऊ शकत नाही आणि परिवाराला देऊ शकत नाही. तो आनंद पैसे मिळाल्यामुळे कुटुंबाला देण्याचा प्रयत्न भाऊ कदम या गाण्यात करताना दिसत आहे. छान तयार होऊन आजूबाजूच्या लोकांना आनंदाने जोरात सांगत भाऊ आणि त्याचे कुटुंब बाहेर फिरायला जाते. मॉल फिरून झाल्���ानंतर मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करताना भाऊ कदम आणि परिवार दिसत आहे. या गाण्यात दिग्दर्शकाने अगदी छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या आहेत. जसे मॉल मध्ये टॉयट्रेनमध्ये बसल्यावर मुलांना सांभाळून नीट बसवताना वाटणारी भीती, हॉटेलमध्ये वेटरकडून जेवण वाढून घेताना होणारी अस्वस्थता, जेवण झाल्यावर टिशु पेपरमध्ये खडीसाखर बांधून घेणे हे सर्व बघताना आपण या गाण्याला कुठेना कुठे जोडून घेतो. या गाण्यात भाऊ कदम, मिताली जगताप - वराडकर यांचे प्रचंड बोलके दिसणारे डोळे. त्यात शाल्मली खोलगडेचा भारदस्त आवाज, सोहम पाठक यांचे अप्रतिम संगीत आणि जोडीला शिवकुमार ढाले यांचे अर्थपूर्ण शब्द. एवढे सगळे उत्तम जुळून आल्यानंतर हे गाणे पाहिल्यावर फक्त एकच प्रतिक्रिया तोंडातून निघते आणि ती म्हणजे निव्वळ अप्रतिम.\nलँडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला 'नशीबवान' हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली असून प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप - वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअगं स्टेटस ला टाक\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nअवधूत, श्रेयस ने दुबईत रोवला मराठीचा झेंडा...\nमी पण सचिन' मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर'\n2018 तील मराठी टॉप 10 चित्रपट\nअमृताने केला विशेष मुलांसोबत 'ख्रिसमस' साजरा\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां��डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/nasik-flag-in-nda/articleshow/69793932.cms", "date_download": "2019-06-15T21:48:26Z", "digest": "sha1:IYGHP5E23W5TDVFQJC4CWJ23VDLENKTV", "length": 15364, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: ‘एनडीए’मध्ये नाशिकचा झेंडा - nasik flag in nda | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या जुलै २०१९ मध्ये सुरू होणाऱ्या १४२ व्या तुकडीसाठी सुदर्शन अॅकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेली लेखी परीक्षा व एसएसबी मुलाखतीचा टप्पा पार करून नाशिकचे हे दोघे विद्यार्थी एनडीएमध्ये दाखल होणार आहेत. यासोबतच आणखी १२ विद्यार्थ्यांची औरंगाबादच्या एसपीआय (महाराष्ट्र शासन) अकादमीसाठी निवड झाली आहे.\nयशस्वी विद्यार्थ्यांत आकाश विलास काकड आणि प्रथम संजय बाजड यांचा समावेश आहे. आकाश मखमालाबादचा रहिवासी आहे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलमधून तर बारावीपर्यंतचे शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून पूर्ण केले. त्याचे वडील विलास काकड हे शेतकरी तर आई कुसूम या गृहिणी आहेत. आकाशने अखिल भारतीय अंतिम गुणवत्ता यादीत ३७ वा क्रमांक पटकावला. त्याला एनडीएनंतर आर्मीच्या स्पेशल फोर्सेसमध्ये अधिकारी बनायचं आहे.\nप्रथम बाजड हा नाशिकच्या गोविंदनगरचा रहिवासी आहे. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण एमएस कोठारी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबादच्या सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमधून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पहिल्या दोन प्रयत्नात आलेल्या अपयशाने खचून न जाता त्याने बारावीनंतर पुन्हा एनडीएची तयारी सुरूच ठेवली. यंदा अंतिम गुणवत्ता यादीत १६३ वा क्रमांक पटकावून स्वप्न साकार केले. त्याला भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक व्हायचे आहे. त्याचे वडील संजय बाजड हे पीसीआयएल या कंपनीत नोकरीस असून आई शिल्पा या गृहिणी आहेत. निवड झालेले दोघे विद्यार्थी पुढील महिन्यात 'एनडीए'त तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणा��ाठी दाखल होतील. त्यानंतर आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून आकाश लष्करात लेफ्टनंट तर प्रथम हवाईदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर रुजू होईल.\n\\Bएसपीआय औरंगाबादसाठी १२ विद्यार्थी \\B\nमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एनडीएचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या, महाराष्ट्र सरकारच्या सर्व्हिसेस प्रिपेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) औरंगाबाद या नामांकित संस्थेची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यात शहरातून एकूण १२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. राज्यभरातून दहा हजाराहून अधिक विद्यार्थी एसपीआयच्या परीक्षेस प्रविष्ट होतात. त्यापैकी केवळ ६० जणांची निवड होते. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकमधील आदित्य गोपाल राकेचा, पार्थ चंद्रशेखर देशमुख, योगेश त्रंबकराज चोपडे, श्रेयश सुनील सावरकर तसेच सूरज शिंदे, अभिषेक खोसे (दोघेही अहमदनगर), मिहीर तावडे (जळगाव), आदित्य आगरकर (शिरूर, जि. पुणे), दिग्विजय सरकपाटील (सातारा), संकेत सूर्यवंशी (कोपरगाव) व हार्दिक देशमुख (नवी मुंबई) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nविद्यार्थ्यांमध्ये सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न व त्यासाठी लागणारी धडपड, पालकांमध्ये त्याबद्दलची वाढलेली जागरुकता ही यंदाच्या यशामध्ये महत्त्वाची बाजू आहे.\n- हर्षल आहेरराव, मार्गदर्शक\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनाशिकमध्ये दरोडेखोरांचा धुडगूस, मुत्थुट फायनान्सवर गोळीबार\nमानवतेसाठी ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी\nपुढचा मुख्यमंत्री भाजपचाच: सुधीर मुनगंटीवार\nआरक्षण डावलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न: भुजबळ\nशिर्डी: मंदिरात नाण्यांचा ढीग; बँकाही घेईनात\nनाशिकः अज्ञातांकडून ४ ते ५ वाहनांची तोडफोड\nजून महिन्यात पाऊस निम्माच बरसला\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nयुवक काँ���्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिर्डी: मंदिरात नाण्यांचा ढीग; बँकाही घेईनात\n... तर मंत्र्याना कांदे फेकून मारणार: राजू शेट्टी...\nनाशिकमध्ये दरोडेखोरांचा धुडगूस, मुत्थुट फायनान्सवर गोळीबार...\nमानवतेसाठी ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:36:19Z", "digest": "sha1:UWDNKDMQMBFF3ERXIWDQBWXO6R6LLLBH", "length": 6340, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केंद्रपाडा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख केंद्रपाडा जिल्ह्याविषयी आहे. केंद्रपाडा शहराविषयीचा लेख येथे आहे.\n२,६४४ चौरस किमी (१,०२१ चौ. मैल)\n५४५ प्रति चौरस किमी (१,४१० /चौ. मैल)\nकेंद्रपाडा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र केंद्रपाडा येथे आहे.\nअंगुल • कंधमाल • कटक • कालाहंडी • केंद्रपाडा • केओन्झार • कोरापुट • खोर्दा • गंजम • गजपती • जगतसिंगपुर • जाजपुर • झर्सुगुडा • देवगढ • धेनकनाल • नबरंगपुर • नयागढ • नुआपाडा • पुरी • बरागढ • बालनगिर • बालेश्वर • बौध • भद्रक • मयूरभंज • मलकनगिरी • रायगडा • संबलपुर • सुंदरगढ • सोनेपुर\nकटक • भुवनेश्वर • पुरी\nमहानदी • देवी नदी • ब्राम्हणी • तेल नदी • वैतरणी • सुवर्णरेखा • ऋशिकुला • वमसधारा • नागावलि • इन्द्रावती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/prakash-pawar-article-writes-navbharat-190917", "date_download": "2019-06-15T21:09:41Z", "digest": "sha1:2ITNKWUVRTFBK4HRBDZJMRFXIKNJO7LW", "length": 22396, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "prakash pawar article writes navbharat भाजपचा नवभारत | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nरविवार, 26 मे 2019\nनेमस्त राष्ट्रभक्ती, हिंदुत्व दहशतवाद या संकल्पना जनता नाकारते, हे नवभारत संकल्पनेद्वारे लक्षात घेऊन भाजपने आक्रमक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वास जनमान्यता आहे, अशी भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका किरकोळ मतभेद होऊन सरतेशेवटी जनतेने मान्य केली, असे दिसते.\nसोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली आहे. याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे भाजपने दोन लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले (२०१४ आणि २०१९). दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षाचे स्थान सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपेत्तर पक्षांना मिळवता आले नाही. विरोधी पक्षांपैकी एकाही पक्षाला पंचावन्न जागा मिळालेल्या नाहीत. तिसरे खास वैशिष्ट्य म्हणजे सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकपक्ष वर्चस्वाची सुरवात केली होती. सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकपक्ष वर्चस्वाची व्यवस्था घडवलेली आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाले. चौथे वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक पक्षांची ताकद घटली. त्यांचे राजकारण मर्यादित झाले. ही सतराव्या लोकसभा निवडणुकीची रोचक कथा पुढे आली.\nमोदींनी भाजपला सलग दोनदा बहुमत मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाची सलग दोनदा लाट दिसून आली. सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सतराव्या लोकसभा निवडणुकीत ही लाट जास्त शक्तिशाली होती. हा मुद्दा भाजपला बहुमताकडे घेऊन गेला. उमेदवार, जात, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, आघाड्या, काँग्रेसची हिंदुस्थानियत संकल्पना, सौम्य हिंदुत्व हे मुद्दे जवळपास मोदींच्या नेतृत्वापुढे टिकले नाहीत. बहुमताचे स्वरूप एकपक्ष पद्धतीचे आहे. या बहुमताचा अर्थ ‘उग्र राष्ट्रवाद’ असा काँग्रेसने लावला. परंतु केवळ उग्र राष्ट्रवाद हा एकमेव बहुमताचा अर्थ होत नाही. उग्र राष्ट्रवादाखेरीज भाजपचे वर्चस्व हादेखील अर्थ या बहुमताचा आहे. कारण विरोधी पक्षांना दुसऱ्या वेळी विरोधी पक्षाचे स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे भारत सलग दहा वर्षे विरोधी पक्ष��शिवाय संसदीय राजकारण करणारा ठरणार आहे.\nनरेंद्र मोदी-अमित शहांनी नवीन भाजप घडवला. त्याची संघटनात्मक ताकद वाढवली. त्यांच्या ताकदीचे चार नवे गुणधर्म दिसून आले. एक, नवीन भाजप आणि नवभारत या दोन संकल्पनांचा त्यांनी मेळ घातला. यामध्ये त्यांनी नवभारतातील राजकीय संकल्पनांचे अर्थ मुळापासून बदलून घेतले. नवभारताशी संबंधित संकल्पनावर खूप टीका झाली. त्याच्या प्रमाणाच्या दुप्पट-तिप्पट भाजपची ताकद वाढत गेली. काँग्रेसने जम्मू-काश्‍मीरमध्ये काश्‍मिरीयत, पंजाबमध्ये पंजाबियत, बिहारमध्ये बिहारीयत, पश्‍चिम बंगालमध्ये बंगालीयत अशा संकल्पनावर भर दिला होता. त्यांना या निवडणुकीत मतदारांनी नाकारले. या संकल्पनेशी सुसंगत अशी महाराष्ट्रात राष्ट्रीय मराठा ही संकल्पना वापरली गेली. मात्र त्यासदेखील प्रतिसाद मिळाला नाही. या उलट नेमस्त राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, दहशतवाद या संकल्पना जनता नाकारते हे नवभारत संकल्पनेद्वारे लक्षात घेऊन भाजपने आक्रमक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वास जनमान्यता आहे, अशी भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका किरकोळ मतभेद होऊन सरतेशेवटी जनतेने मान्य केली, असे दिसते. दोन, भाजपला जवळपास तेरा राज्यांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळालीत. त्यामुळे भाजप हा मतांच्या आधारेदेखील वर्चस्वशाली पक्ष झाला. तीन, भाजप सोळाव्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्णपणे संघावर अवलंबून होता. सोळाव्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीमधून भाजपने पक्षसंघटना मजबूत केली. भाजपने जुन्या पक्षसंघटनेची केवळ डागडुजी केली नाही; तर जवळपास नवीन संघटना बांधणी केली. पेज प्रमुख, अर्ध पेज प्रमुखपासून ते कोअर टीमपर्यंत नवीन कार्यपद्धती विकसीत केली. अर्थातच, या आघाडीवर शहांच्या जोडीला भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, अरुण सिंह, विनय सहस्रबुद्धे असे नेते होते. यापेक्षा विशेष म्हणजे आयटी सेलचे अमित मालवीय आणि मीडिया सेलचे अनिल बलुनी यांनी भाजप संघटनेची पुनर्बांधणी केली. राम माधव, सुनील देवधर यांनीदेखील नवीन पद्धतीने भाजप उभी केली. त्यामुळे भाजपला पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा तीन भागांत उठावदार आणि वर्चस्वशाली यश मिळाले. चार, भाजपला जवळपास प्रत्येक भागात यश मिळाले. तसेच भाजपला सर्व वर्गांतून आणि जातींमधून मतं मिळत गेली. भाजपने जात हा घटक दुर्लक्षित केला नाही. प���ंतु त्यांनी जातीवरील लक्ष आक्रमक राष्ट्रवादाकडे वळवले. त्यामुळे जातलक्षी संघटन करण्याची पद्धती दुबळी झाली. मध्यम शेतकरी जाती आणि ओबीसी-दलित, मुस्लिम यांच्यातील अनुग्रहाचे राजकारण भाजपने मोडून काढले. म्हणजेच भाजपने काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची पितृसत्ताक संबंधाची साखळी तोडली. भाजपने पितृसत्ताक संबंध म्हणजे घराणेशाही आणि गुलामगिरी आहे, असा सरळ घणाघाती हल्ला केला. त्यामुळे जुने पितृसत्ताक संबंध राजकारणात रद्दबाद ठरले. नवीन पितृत्ताक संबंध उदयास आले. भाजप हा पितृसत्तेच्या शिखरस्थानी आला. त्यांच्या नियंत्रणाखाली भारतातील सर्व समाज गेला. या फेरबदलाला जनतेची सहमती मिळाली. यामुळे भाजप ही पुनर्बांधणी केलेली संघटना ठरली. विकास, हिंदुत्व, उग्र राष्ट्रवाद अशा नवीन गोष्टींचे रसायन भारतीयांच्या मनावर परिणाम करते. अल्पसंख्याकांची पक्षीय धरसोड आणि हिंदूचे ऐक्‍य या गोष्टींमुळे भाजपच्या संघटनेला ताकद मिळाली. त्यामुळे भाजपला वेगळे बहुमत मिळालेले नाही तर त्यांचे वर्चस्व हिंदूनी मान्य केले. त्यामुळे बहुमत व वर्चस्वानंतरची पुनर्जुळणी भाजपने सुरू केली असे दिसते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगी सर्वसुखी अन्‌ संपन्न चॅंपियन (मुकुंद पोतदार)\nजोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या...\nसायितरीचा करतुक थोर (संतोष शेणई)\nवटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं \"सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे....\nनरसिंघ मसोर झोल, पंचफोरन तरकारी (विष्णू मनोहर)\nईशान्य भारतातल्या राज्यांची बातच न्यारी. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालॅंड अशी ही ईशान्येकडची सात राज्ये \"सप्तभगिनी...\nपंतप्रधान मोदींचे नवं उद्दिष्ट ठरलं\nनवी दिल्ली : भारताला 2024 पर्यंत पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना मदतीची...\nWorld Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर सहज मात\nलंडन : भारताकडून झालेल्या पराभवाचा धक्का सहन करत सलग तिसऱ्या सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारणाऱ्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 87 धावांनी...\nलाज वाटती मला या समाजाची\nपुणे : भारतीय जवानांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर असून, वेळोवेळी तो दिसून येतो. जवानांबद्दल आदर असला तर अगदी त्याच्या उलट अनुभव पुण्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&%3Bpage=1&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6", "date_download": "2019-06-15T21:34:29Z", "digest": "sha1:RN6C2DA2ITBKWB5WY65T2GFIIME7NGNM", "length": 27617, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (42) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nफॅमिली डॉक्टर (22) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसप्तरंग (5) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\n(-) Remove आयुर्वेद filter आयुर्वेद\nजीवनशैली (20) Apply जीवनशैली filter\nडॉ. श्री बालाजी तांबे (16) Apply डॉ. श्री बालाजी तांबे filter\nफॅमिली डॉक्टर (8) Apply फॅमिली डॉक्टर filter\nनिसर्ग (6) Apply निसर्ग filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nमधुमेह (4) Apply मधुमेह filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nप्रदूषण (3) Apply प्रदूषण filter\nशीर्षक (3) Apply शीर्षक filter\nहोमिओपॅथी (3) Apply होमिओपॅथी filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nकर्करोग (2) Apply कर्करोग filter\nकॅन्सर (2) Apply कॅन्सर filter\nआयुर्वेदाने आरोग्यरक्षणासाठी ऋतुचर्येच्या रूपाने ऋतुनुरूप जीवनशैली सुचविली आहे. कोणत्या ऋतूत कसे वागावे, काय खावे, काय प्यावे, काय टाळावे, किती व्यायाम करावा, किती झोपावे वगैरे गोष्टी सांगितल्या ��हेत त्या पर्यावरणाचा अभ्यास करूनच. म्हणूनच आयुर्वेदाने ऋतूचा कालावधी अमुक दिवसापासून ते...\n\"योगशास्त्रामुळं आयुष्य बदललं' (अमृता खानविलकर)\nमाझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. \"वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर \"वेलनेस' हा फक्त...\nमहात्मा गांधी यांनी \"खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...\nपिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘आयुष’ मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केला. राज्य शासनानेही आयुर्वेदाचा प्रसार करण्याची घोषणा केली, परंतु ही घोषणा तर हवेत...\nडोळा या अवयवाची काळजी घ्यायची असेल, तर संतुलित कफ आणि मज्जाधातूंना योग्य पोषण मिळण्याकडे लक्ष ठेवायला हवे आणि डोळ्यातील दृष्टीचे रक्षण करायचे असेल, तर पित्तदोष व कफदोष वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवायला हवे. चष्मा व वय यांचा सध्या फारसा संबंध राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी चाळिशीनंतर चष्मा लागणे...\nश्रीगुरू तांबे यांनी आयुर्वेदाला समाजाभिमुख केले - डुंबरे\nपुणे - \"\"श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची भगवद्‌गीता झाली. हीच संस्कृतमधील गीता संत ज्ञानेश्‍वरांनी सर्वसामान्यांना समजावी म्हणून समाजापुढे प्राकृत भाषेत ज्ञानेश्‍वरीतून आणली. त्याच तोडीचे आयुर्वेदाला समाजाभिमुख करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केले आहे,'' असे गौरवोद्...\nअग्र्यसंग्रहातील निरनिराळ्या विषयांची माहिती आपण घेतो आहोत. वेगधारण हे अनारोग्याला कारणीभूत असणाऱ्या कारणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे हे आपण मागच्या आठवड्यात पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या. गुरुभोजनं दुर्विपाककराणाम्‌ - अपचनाला कारण असणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुरुभोजन अर्थात पचण्यास जड पदार्थांचे...\nमूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले...\nमागच्या अंकात आपण अग्नी प्रदीप्त व कार्यक्षम राहण्यासाठी भुकेनुसार अन्न सेवन करणे सर्वश्रेष्ठ असते हे पाहिले. आता पुढची माहिती घेऊ या. यथासात्म्यं चेष्टाभ्यवहाख्यै सेव्यानाम्‌ कर्मामध्ये स्वतःला (स्वतःच्या प्रकृतीला) सात्म्य (अनुकूल) आहार आचरण करणे श्रेष्ठ होय. प्रकृतीला जे मानवते, सवयीचे असते...\nपिंपळे सौदागरमध्ये दोन दिवसीय योग कार्यशाळेला प्रारंभ\nनवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...\nआयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली तर...\nशंभर शरद ऋतू जगण्यासाठीचा मार्गदर्शक ग्रंथ (डॉ. शैलेश गुजर)\nडॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला \"Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात \"सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्���्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...\nउन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे...\nआशुकारी क्रिया - इमर्जन्सी\nइमर्जन्सी, सीरिअस, आय्‌.सी.यू., ॲडमिट हे शब्दच मनात भीती उत्पन्न करतात. खरे तर ही परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आयुर्वेदासारखे दुसरे उपयुक्‍त शास्त्र नाही. आयुर्वेदिक जीवनशैली आत्मसात केली तर या विषयांचा स्पर्शही होऊ नये. परंतु काही त्रास असे असतात, की त्यावर तातडीने उपचार करावे लागतात...\nहोमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी प्रयत्नशील - श्रीपाद नाईक\nकोल्हापूर - \"\"होमिओपॅथीचा विविध शासकीय योजनांत समावेश करण्याबरोबर अन्य पॅथीप्रमाणे होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे प्रयत्न करण्यात येतील'', असे आश्‍वासन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. कावळा नाका येथे मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटर अँड ट्रिटमेंट...\n‘फॅमिली डॉक्‍टर’ आहे आपल्या सर्वांगीण आरोग्याचा शुभचिंतक\nआरोग्याचा हितचिंतक ‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां आजार पळून जाई खरा-खरा आजार पळून जाई खरा-खरा ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते...\n२१व्या शतकात सर्वांत लोकप्रिय आयुर्वेद शास्त्र\nआपल्या भारत देशाला अनेक गोष्टींचा समृद्ध वारसा मिळालेला आहे, यातीलच एक म्हणजे आयुर्वेद शास्त्र. फक्‍त आरोग्याचेच नाही तर जीवन जगण्याचे परिपूर्ण शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदातील विज्ञान असे आहे की त्याला देशाची, काळाची, बदलत्या जीवनाची मर्यादा नाही. याला कारण आहे आयुर्वेदातील मूळ, भरभक्कम व...\nघराला घरपण देणारी, घरातील सर्व सदस्यांची देखभाल करणारी ही स्त्रीच असते. सध्या तर स्त्रीला घरची आणि बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, यासाठी तिचे आरोग्य, तिची शक्‍ती, तिचे स्त्री संतुलन नीट असणे खूप महत्त्वाचे असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे. स्त्री हि रक्षति रक्षिता \nगर्भावस्थेपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावर अन्नाचा, हवामानाचा, समाजाचा, शिक्षणाचा, एवढेच नाही तर आपल्या वागणुकीचा व आचार-विचारांचाही कळत-नकळत संस्कार होत असतो. संस्कार हे चांगले असतातच, तसेच वाईटही असू शकतात. उदा. सुसंगतीचे संस्कार चांगले, तर कुसंगतीचे संस्कार वाईट. मात्र आयुर्वेद असो किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%2520%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-06-15T21:17:50Z", "digest": "sha1:XJF4S6O5S56JJQEBCRFPS7XRTKAK3MZ2", "length": 27983, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (49) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (14) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nप्रशासन (9) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षक (5) Apply शिक्षक filter\nऔरंगाबाद (4) Apply औरंगाबाद filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (4) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nरेल्वे (4) Apply रेल्वे filter\nअत्याचार (3) Apply अत्याचार filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nनगरसेवक (3) Apply नगरसेवक filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nमुस्लिम (3) Apply मुस्लिम filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nसाहित्य (3) Apply साहित्य filter\nआंदोलन (2) Apply आंदोलन filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nइस्लाम (2) Apply इस्लाम filter\nउच्च न्यायालय (2) Apply उच्च न्यायालय filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nघट्ट मैत्रीमुळेच चांगले काम\nजोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी...\nपुणे : निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न\nपुणे : पोलिसांकडे दाखल तक्रारीबाबत चौकशी करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरुन एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता हडपसर पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...\nसातारा - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सातारकरांना मात्र पाण्यासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आज आली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ढिसाळ कारभाराचा फटका खासदार उदयनराजेंना बसू नये, याची दक्षता पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे या वेळी संतप्त नागरिकांनी बोलून दाखवले....\n‘माध्यमा’संदर्भात शास्त्र काय सांगते\nबालक-पालक मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात...\nसमांतरसाठी 660 कोटींचा प्रस्ताव\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने अखेर माघारीसाठी महापालिकेला लेखी पत्र दिले आहे. 135 कोटी रुपये व 79 कोटी रुपयांची बॅंक गॅरंटीची रक्कम परत मिळावी, आम्ही सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये असलेले दावे परत घेऊ, असे या पत्रात नमूद करण्यात आल्याचे सोमवारी...\nदत्तक गावांपुढे विद्यापीठाने टेकले हात\nसोलापूर - सोलापूर विद्यापीठाने 2016-17 मध्ये दत्तक घेतलेल्या सहा गावांना विकासकामांसाठी प्रत्येकी 70 हजारांचा निधी दिला. त्यानंतर झालेल्या कामां���ा हिशेब देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला विद्यापीठाने पत्र पाठविले, तोंडी सूचना केल्या. मात्र, दोन वर्षांचा कालावधी संपत आला तरीही या...\nसमान वेतन, समान कामासाठी सरकार सकारात्मक\nनागपूर - होमगार्ड जवानांना मानधनाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे तोंडी आश्‍वासन आज गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या होमगार्डच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत...\nसकाळ बातमीचा परिणाम, दापोडीत उघड्या चेंबरची दुरूस्ती\nजुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील उघडे तुटलेले धोकादायक चेंबर अखेर दुरूस्ती करून झाकणे बसविण्यात आली आहेत. याबाबत सकाळमधुन दापोडीतील नागरी सुविधा ऐरणीवर या शिर्षकाखाली सचित्र बातमी मंगळवार ता.२८ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. शेजारीच रेल्वे लाईन लगत असलेल्या या रस्त्यावर रात्री...\nमेडिकल ऑडिटचा कारागृहांमध्ये फार्स\nपुणे - खडे नाहीत, असं डाळीचं वरण नाही; चपाती-भात कच्चाच, ही जेवणाची तऱ्हा. काही दुखलं-खुपलं तर औषधाची गोळी मिळणेही दुरापास्त...या मरणप्राय यातना आहेत येरवडा कारागृहातील कैद्यांच्या. एका गुन्ह्याच्या आरोपात तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेल्या एका महिलेने ‘सकाळ’शी बोलताना या यातनांचा...\n'दोघां'चं 'मैत्री'गीत (डॉ. आशुतोष जावडेकर)\nलोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर... तीनेक वर्षांपूर्वी मी झपाट्यानं त्या दोघांवरच जे जे मिळेल ते वाचलं, अभ्यासलं होतं. मला त्या दोघांच्या राजकारणाइतकाच त्या दोघांच्या मैत्रीचा पट भव्य वाटला, खुणावत गेला. त्यांचं डेक्कन कॉलेजमध्ये भेटणं, रात्री बेरात्री टेकडीवर भटकायला जाणं, देशासाठी काय करता येईल...\nकाँग्रेस आमदार भारत भालकेंचा राजीनामा\nपंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज मराठा, धनगर, कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणा बाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भातील लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांना मेल वरुन पाठवले असून लवकरच मुंबईत जाऊन या...\nबाबूजींनी निर्माण केलं स्वत:चं युग\nप्रश्‍न - आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या आणि शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण कसं वाटतं श्रीधर फडके - बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. \"बाई मी विकत घेतला श्‍याम,' या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि...\nग्रामपंचायत सदस्याने स्वत: साफ केली गटार\nचुंचाळे (ता.यावल) : येथील बसस्थानक जवळील मुख्य चौकातील गटार काही दिवसापासून कचरा साचल्याने रस्त्यावरून वाहत होती. यामुळे वाहन धारकांमध्ये वाद देखील उद्धभवत होते. सफाई कामगार एकच असल्याने गावातील गटारी तुंबल्या आहे. या अनुषंगाने आपले कर्तव्य पार पाडत प्रभाग क्र 1 मधील ग्रामपंचायत सदस्य सुकलाल...\nशिक्षक भरतीबंदी तत्काळ उठवा\nपुणे - दहावीसाठी तोंडी परीक्षा असलीच पाहिजे, शिक्षकाची भरतीबंदी उठवावी, अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण द्यावे, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा, दहावीच्या विद्यार्थ्यांवर उधळली जाणारी गुणांची खैरात थांबविली, तरच त्यांची खरी गुणवत्ता समजेल, अशी आग्रही मते शहरातील...\nपाणी चोरीप्रकरणी कारवाईची टांगती तलवार\nसातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. बी. आंटद हे जेथे भाड्याने राहतात, त्या सोसायटीच्या बिल्डरच्या नावाने प्राधिकरणाने १९ लाख ५९ हजार ४८ रुपयांचे बिल फाडले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत थकबाकी न भरल्यास पाणी कनेक्‍शन कापण्याची तसेच पाणी चोरीप्रकरणी फौजदारी कारवाईस सामोरे...\nखडतर परिश्रमानंतर शुभम सबलेफ्टनंट\nरत्नागिरी - सात वर्षे सैनिकी शाळेत शिस्तबद्ध प्रशिक्षण, नंतर एलिमला-केरळच्या इंडियन नेव्हल ॲकॅडमीमध्ये चार वर्षे नेव्हल, बी.टेक.चे शिक्षण घेऊन येथील शुभम खेडेकर सबलेफ्टनंट होणार आहे. कठोर व खडतर परिश्रमातून त्याने हे लक्ष्य गाठले आहे. त्याचा हा प्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. प्रचंड मेहनत व...\nआरोग्य विद्यापीठाच्या तिघा कंत्राटी उपोषणार्थीची तब्येत खालावली\nनाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे कामगार दिन 1 मेपासून कर्मचारी उपोषणाला बसले होते. उपोषणात सहभागी झालेल्यांपैकी तीन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्‍ता वनीस, तृप्ती जाधव, व ज्योती पेखळे असे य�� तिघा...\nघरातच कचऱ्याच्या विल्हेवाटीची दिली शपथ\nऔरंगाबाद - कचऱ्याची कोंडी फक्त औरंगाबादेत नाही, संपूर्ण देशच डम्पिंग ग्राउंड झाल्याचे चित्र आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने ‘मी महापालिकेला कचरा देणार नाही’ यासह त्रिसूत्री अमलात आणावी, असे आवाहन पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सोमवारी (ता. दोन) ‘जागर संवाद’ कार्यक्रमात केले. यशवंतराव...\nशिवसृष्टी उद्यान परिसराची स्वच्छता\nजुनी सांगवी : जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानालगत पडलेला कचरा उचलण्याचे व परिसर स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाकडुन सुरू करण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत येथील कचरा समस्येकडे शनिवार ता.३१ सकाळमधुन सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या मुळा नदीत फोफावलेल्या...\n‘हुकूमत बदल सकती है ...शरीयत नहीं’\nसातारा - तोंडी तलाक विधेयक रद्द करा व शरीयतमध्ये हस्तक्षेप करू नका, या मुख्य मागणीसह संसदेत केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी मुस्लिम महिलांची जी प्रतिमा उभी केली, त्याचा निषेध आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमात उलेमा डिस्ट्रिक्‍ट सातारा यांच्या नेतृत्वाखाली हजारो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/pipat-mele-olya-undir/", "date_download": "2019-06-15T21:09:38Z", "digest": "sha1:GWVPSIW53FTEK47QYQGVF6PVGLHXBNXV", "length": 6002, "nlines": 155, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पिपात मेले ओल्या उंदिर | Pipat Mele Olya Undir", "raw_content": "\nपिपात मेले ओल्या उंदिर\nपिपात मेले ओल्या उंदिर;\nगरिब बिचारे बिळात जगले,\nपिपात मेले उचकी देउन;\nदिवस साडला घार्या डोळी\nगात्रलिग अन धुऊन घेउन.\nजगायची पण सक्ति आहे;\nमरायची पण सक्ति आहे;\nया वर्गातील आणखी काही लेख\nबा.सी.मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर)\nस्त्री भ्रुणहत्या थांबवा, लेक वाचवा\nमाझा महाराष्ट्र – कविता\nThis entry was posted in मराठी कविता and tagged उंदिर, उच��ी, ओठ, पिंप, बा.सी.मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर, मर्ढेकरांच्या कविता on जुन 21, 2011 by संपादक.\n← २१ जून दिनविशेष एका तळ्यात होती →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/iball-24k-jewel-black-gold-price-pm7vN0.html", "date_download": "2019-06-15T20:47:31Z", "digest": "sha1:WQ6MOPFYL6J4ZY6DEAQ3A75CPHREIQ2D", "length": 17782, "nlines": 514, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये आबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड किंमत ## आहे.\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड नवीनतम किंमत Jun 11, 2019वर प्राप्त होते\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्डफ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 899)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया आबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 87 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड वैशिष्ट्य\nहँडसेट कलर Black Gold\nमॉडेल नाव 2.4K Jewel\nसिम ओप्टिव Dual Sim\nरिअर कॅमेरा 0.3 megapixel\nबॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\nरेसोलुशन 240 x 320\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 220 पुनरावलोकने )\n( 954 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 16 पुनरावलोकने )\nआबाल 2 ४क ज्वेल ब्लॅक & गोल्ड\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/congress-leader-sam-pitroda-cpntravercial-statement/", "date_download": "2019-06-15T21:41:04Z", "digest": "sha1:WVH4MJC4EW7TC2KCUIYRSX573LJEPLR3", "length": 9525, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी 'पाक'वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे", "raw_content": "\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nनवी दिल्ली | भारतात पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपुर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असं मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलं आहे.\nकाही जण भारतात येउन हल्ले करतात त्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का\nमुंबईवर 26/11चा हल्ला झाला होता तेव्हा आम्हीसुद्धा पाकिस्तानवर विमाने पाठवू शकत होतो पण आम्ही तसं केलं नाही. ते चुकीचे आहे, असंही सॅम म्हणाले आहेत.\nदरम्यान, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी हे माझे वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची भूमिका नव्हे, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.\n–मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\n-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\n-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\n-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे ���ावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28614", "date_download": "2019-06-15T21:18:01Z", "digest": "sha1:U373WFCJ2CTO7F2XO4XLBR4RWWOKJNUS", "length": 12561, "nlines": 197, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 45| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 45\nखेमा वेळुवनाची शोभा पाहून बुद्धदर्शन घेतल्यावांचून माघारें येऊं लागली. तेव्हां तिला नोकरांनीं राजाज्ञेची आठवण दिली. त्यामुळें नाखुशीनेंच भगवंताच्या दर्शनाला जाणें तिला भाग पडलें. भगवंताजवळ येऊन पहाते, तर त्याच्या मागें एक अत्यंत लावण्यवती स्त्री वारा घालीत उभी होती. तिला पाहून खेमा आपल्या मनांत म्हणाली, “अशा दिव्य स्त्रिया ज्या महर्षीच्या सेवेला तत्पर असतात, त्याच्या दर्शनाची मला लाज वाटावीना धिक्कार असो मला आणि माझ्या आढ्यतेला धिक्कार असो मला आणि माझ्या आढ्यतेला ह्या अप्सरेची मी दासी देखील शोभणार नाहीं ह्या अप्सरेची मी दासी देखील शोभणार नाहीं\nहे विचार खेमेच्या मनांत चालले आहेत तोच ती सुंदर स्त्री क्रमाक्रमानें पालटत चालली. थोडक्या अवकाशांत ती प्रौढ, म्हातारी व मरून पडलेली दिसली. तें पाहून आपल्या रूपाविषयीं खेमेचा अभिमान नाहींसा झाला. तेव्हां भगवान् म्हणाला, “कोळ्याच्या जाळ्याप्रमाणें आपल्या भोंवतीं जाळें विणून त्यांत कामासक्त मनुष्य बद्ध होतात. परंतु हेंहि तोडून आणि कामसुखाचा त्याग करून (सत्पुरुष) निरपेक्षपणें परिव्राजक होतात १.”\n१ मूळ गाथा धम्मपदांत आहे. तिचें हें भाषांतर नसून सार मात्र आहे.\nहा उपदेश कानीं पडल्याबरोबर खेमा तेथल्या तेथें अर्हत्पदाला पावली. पुढें बिंबिसारराजाच्या परवानगीनें ती भिक्षुणी झाली.\nअब्याकतसंयुत्ताच्या पहिल्या सुत्तांत खेमेचा आणि पसेनदि कोसल राजाचा संवाद आला आहे. त्याचा सारांश असा :-\n“भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्यावेळीं खेमा भिक्षुणी कोसल देशांत प्रवास करीत श्रावस्ती आणि साकेत यांच्या दरम्यान तोरणवत्थु गांवीं वर्षावासाठीं राहिली होती. पसेनदि कोसल राजा साकेताहून श्रावस्तीला येत असतां एक रात्र मुक्कामाला तोरणवत्थूजवळ राहिला. त्या रात्रीं कोणातरी श्रमणाचा किंवा ब्राह्मणाचा उपदेश ऐकण्याची त्याला इच्छा झाली; व गांवांत चौकशी करण्यासाठीं त्यानें मनुष्य पाठविला. पण खेमेशिवाय दुसरा कोणी विद्वान् श्रमण किंवा ब्राह्मण तेथें नव्हता. खेमेच्या पांडित्याचें जेव्हां त्या मनुष्यानें वर्णन केलें, ��ेव्हां राजानें तिचीच भेट घेण्याचा निश्चय केला, व ती होती तेथें जाऊन तिला नमस्कार करून तो एका बाजूला बसला आणि म्हणाला, “आर्ये, तथागत मरणोत्तर होतो कीं नाहीं.”\nखेमा :- महाराज, हें भगवंतानें सांगितलें नाहीं.\nराजा :- ह्याचें कारण काय बरें\nखेमा :- महाराज, येथें तुम्हांला मी असा प्रश्न करतें कीं, तुमच्या पदरीं असा एकादा गणक आहे काय, कीं जो ह्या गंगेंतील वाळूची गणना करूं शकेल, किंवा जो महासमुद्रांतील उदक मापूं शकेल\nराजा :- आर्ये, असें करणें कसें शक्य होईल महासमुद्र गंभीर असून अप्रमाण आहे.\nखेमा :- त्याचप्रमाणें, महाराज, ज्या रूपानें तथागताला मोजतां येईल तें तथागताचें रूप नष्ट झालें आहे. ज्या वेदनेनें... ज्या संज्ञेनें... ज्या संस्कारांनीं... ज्या विज्ञानानें तथागताला मोजतां येईल तें तथागताचे विज्ञान नष्ट झालें आहे. म्हणून मरणोत्तर तथागत होतो किंवा नाहीं, इत्यादि प्रश्नांचीं सरळ उत्तरें देतां येणें शक्य नाहीं.”\nपसेनदि राजा खेमेचें अभिनंदन करून श्रावस्तीला आला, व तेथें त्यानें भगवंताला हेच प्रश्न विचारले. भगवंतानेंहि खेमेप्रमाणेंच त्यांचीं उत्तरें दिलीं. तेव्हां तो म्हणाला, “ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खेमा भिक्षुणीनेंहि ह्या प्रश्नांचीं अशींच उत्तरें दिलीं.”\nह्यावरून खेमेला प्रज्ञावती भिक्षुणींत अग्रस्थान कां मिळालें होतें, हें सहज लक्ष्यांत येण्याजोगें आहे.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/river-water-of-neera/articleshow/69775529.cms", "date_download": "2019-06-15T21:56:17Z", "digest": "sha1:XBTWPVEAZZLTZANZPY3HLZODDMN4N3H6", "length": 18533, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nira river: नीरेचे पाणी पेटले - river water of neera | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nनीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी पेटले आहे. त्यावरून आता राजकारण तर सुरू झाले आहेच; पण महाराष्ट्राचे 'जाणते राजे' शरद पवार यांच्या भविष्यातील कोंडीची सुरुवातही त्यातून झाली आहे. नीरा देवघर धरण बांधले, त्याला आता सत्तर वर्षे होऊन गेली. पंडित नेहरूंच्या प्रेरणेने सिंचनासाठी धरणे बांधण्याची मोहीम हाती घेतली गेली, त्यातीलच हे एक. धरण बांधल्यानंतर लाभक्षेत्र विचारात घेऊन या धरणातील पाणी कोणत्या भागाला द्यायचे याचा निर्णय झाला.\nनीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी पेटले आहे. त्यावरून आता राजकारण तर सुरू झाले आहेच; पण महाराष्ट्राचे 'जाणते राजे' शरद पवार यांच्या भविष्यातील कोंडीची सुरुवातही त्यातून झाली आहे. नीरा देवघर धरण बांधले, त्याला आता सत्तर वर्षे होऊन गेली. पंडित नेहरूंच्या प्रेरणेने सिंचनासाठी धरणे बांधण्याची मोहीम हाती घेतली गेली, त्यातीलच हे एक. धरण बांधल्यानंतर लाभक्षेत्र विचारात घेऊन या धरणातील पाणी कोणत्या भागाला द्यायचे याचा निर्णय झाला.\nया धरणातून सांगोला, फलटण, माळशिरस व पंढरपूर या भागांसाठी डाव्या कालव्यातून ५७ टक्के पाणी, तर उर्वरित ४३ टक्के पाणी पुणे जिल्ह्यात बारामती, दौंड, इंदापूर य��� तालुक्यांना दिले जावे, असे सूत्र १९५४मध्ये निश्चित झाले. त्यानुसार चार दशके अंमलबजावणी सुरू होती. त्याच्या आधारे खरीप क्षेत्र ठरवून पीके घेतली जात होती. उसासकट सगळ्या पिकांना हे पाणी मिळत होते. या काळात या सर्व तालुक्यांत नागरीकरणाचे प्रमाणही बरेच कमी होते. १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. या धरणाचे पाणलोट क्षेत्र हे पवारांच्या प्रत्येक कृतीला समर्थन देणारे होते. धरणक्षेत्रातील सर्व तालुक्यांनी अगदी अलीकडेपर्यंत शरद पवार म्हणतील ते व तसेच राजकारण केले; पण गेल्या दशकात सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली. उसाला किमान हमीभाव देऊन कारखाना चालविणे अनेकांना कठीण झाले. सहकारी साखर कारखाने कधीही व्यावसायिक पद्धतीने चालविले गेले नाहीत, हे त्याचे प्रमुख कारण. साहजिकच त्यातून होणाऱ्या उत्पादनापासून ते साखरेच्या विक्रीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये तज्ज्ञांपेक्षा राजकारणी संचालकांच्या म्हणण्याला महत्त्व लाभले. इ.स. २०००नंतर मात्र ही स्थिती वेगाने बदलली.\nखासगी कारखाने उभारण्याच्या मागणीपुढे सरकार झुकल्यानंतर सत्तेत असलेल्याच बहुतेक नेत्यांनी स्वतःचे किंवा समर्थकांच्या माध्यमातून खासगी कारखाने उभारले. नव्या कारखान्यांमुळे जादा ऊस लागू लागला. त्यासाठी अतिरिक्त पाणी कोठून आणायचे, या विचारातून जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकाळात नीरा देवघर धरणाच्या पाणीवाटपाचे सूत्र उलटे केले आणि प्रमाणही बदलले. त्यामुळे पुणे जिल्ह्याला साठ टक्के, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील तालुक्यांना चाळीस टक्के पाणी मिळू लागले. या परिसरातील सगळे नेते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अनुयायी असल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात कधी कोणी ओरड केली नाही. गेल्या दहा वर्षांत सातत्याने दुष्काळ पडू लागल्यानंतर मात्र या पाणीवाटपाचा फेरविचार करण्याची चर्चा सुरू झाली.\nअगदी ताज्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकछत्री अंमल या क्षेत्रात होता. मात्र, माढा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले. माळशिरस, पंढरपूर व सांगोला या तिन्ही तालुक्यांत सत्ता असलेले मोहिते पाटीलही भाजपमध्ये आले. साहजिकच निवडणुकीचा निकाल लागताच 'नीरा देवघर'चे सूत्र पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.\nआता तर देवेंद्र फडणवीस सरकारने तसा निर्णयच जाहीर करून येत्या हंगामापासून तो अमलात आणण्याची घोषणा केली आहे. यामुळे बारामती, इंदापूर या तालुक्यांना गेले बारा वर्षे मिळणारे सुमारे अकरा टीएमसी जादा पाणी आता मिळणार नाही. यानंतर लगेच शरद पवारांनी पाण्यावरून राजकारण करणे योग्य नसल्याची भूमिका घेतली.\nवास्तविक बारा वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या निर्णयानंतर त्यांनी ही भूमिका घ्यायला हवी होती. शिवाय त्यांनी २००९मध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही केले होते. पवारांचे राजकारण हे गेल्या पन्नास वर्षांत अभेद्य राहिले, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी जमिनीवर केलेली बांधणी. सहकारी संस्था, शिक्षण संस्था, उद्योग या सर्वांना लाभ आणि सवलती मिळवून देत त्यांनी आपले राजकारण साधले. त्यांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर मिळत आहे. पाण्याचे राजकारण कोणीच करू नये हे आदर्श असले तरीही राजकारणात सगळे माफ असते, या तत्त्वाने पवारांना आता त्यांच्या घरात शिरून उत्तर देण्याचे धाडस नवी पिढी दाखवू लागली आहे. राजकारणात पवारांना फार पुढचे कळते असे म्हणतात. साहजिकच त्यांनी सावधपणे राजकारणाच्या या हाकाही ऐकल्या असतील. त्यावर आता ते काय भूमिका घेणार यावर पवारांच्या घरातील इतर सदस्यांचे राजकारण अवलंबून असेल; पण बदलत्या काळात राजकारणाची सूत्रेही बदलली पाहिजेत एवढा धडा मात्र सगळ्यांनी घेतला पाहिजे. हेच 'नीरेच्या पाण्या'चे सांगणे आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बात��्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/professor-of-postseason-robbery/articleshow/69771993.cms", "date_download": "2019-06-15T21:52:15Z", "digest": "sha1:OU6R6A56D5PL6BU3QKFZOMIWWNNGMIWR", "length": 25448, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi novel: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत - काहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nप्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nशिक्षण क्षेत्रातील बाजारूपणाची काळी बाजू उलगडणाऱ्या 'काहिली' या प्रा.डॉ. अनंत राऊत लिखित कादंबरीतील ही अर्पण पत्रिका. क्षेत्र कोणतंही असो, नोकरीसाठीची भरतीप्रक्रिया म्हटली की अलीकडे 'गुणवत्ता' आणि 'निवड' या बाबींचा तसाही मूल्यात्मकदृष्ट्या परस्पर संबंध राहत नसल्याचेच दिसून येते.\nप्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\n'जे जे सडलेले आहेत\nबघा जरा नितळ होता\nशिक्षण क्षेत्रातील बाजारूपणाची काळी बाजू उलगडणाऱ्या 'काहिली' या प्रा.डॉ. अनंत राऊत लिखित कादंबरीतील ही अर्पण पत्रिका. क्षेत्र कोणतंही असो, नोकरीसाठीची भरतीप्रक्रिया म्हटली की अलीकडे 'गुणवत्ता' आणि 'निवड' या बाबींचा तसाही मूल्यात्मकदृष्ट्या परस्पर संबंध राहत नसल्याचेच दिसून येते. त्यात शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकपदासाठीची भरती प्रक्रिया म्हटली की त्यामागील अर्थकारणाचं व्यवहार 'वास्तव' तसंही कुणापासून लपून राहिलेलं नाही. काही संस्था याला अपवाद असतीलही, पण अशा संस्था किती, हाही प्रश्नच आहे. एकूणच प्राध्यापकपदासाठीची मुलाखत म्हणजे समोरील विद्यार्थी उमेदवाराचे शिक्षण, त्याची शिकविण्याची हातोटी, यापेक्षा त्याची 'आर्थिक कुवत' किती यावरच त्याच्या 'गुणवत्ते'चे मूल्यांकन होत असते. यात मग एखादा उमेदवार आपल्यातील गुणवत्तेवर विश्वास ठेवून असेल तर तशा उमेदवाराची गुणवत्ता कशी पायदळी तुडविली जाते, याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती शेकडोच्या संख्येने आढळतील. नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. अनंत राऊत यांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना होरपळून काढणारी अशी 'काहिली' जवळून अनुभवली आहे. त्यामुळे तब्बल ८०६ पानांच्या या दीर्घ कादंबरीच्या रूपाने त्यांनी आपल्या अवतीभवतीच्या अनेक होतकरू आणि परिस्थितीशी लढा देत केवळ गुणवत्तेच्या आधारावर प्राध्यापक होण्यासाठीची स्वप्ने रंगवित मुलाखतींच्या सोपस्कारांना सामोरे जाणाऱ्या उमेदवारांच्या कटू अनुभवांचे दर्शन घडविले आहे. परिस्थितीशी लढा देत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या परिश्रमाला प्राध्यापकपदाच्या नोकरीच्या स्वप्नांची जोड देण्यासाठी एम. फिल. पूर्ण केल्यानंतर नेटसारखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही कथीत शिक्षणसम्राटांकडून केवळ मुलाखतींचे सोपस्कार पार पाडले जातात. आपले वय केवळ मुलाखती देण्यातच संपून जाते, याचं प्रातिनिधिक आणि वास्तववादी शल्य 'काहिली' या कादंबरीचा नायक शिवा अर्थात शिवाजी वायकर या होतकरू तरुणाच्या रूपाने लेखक प्रा.डॉ. अनंत राऊत यांनी या कादंबरीतील कथानकातून शब्दबद्ध केले आहे.\nघरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही अस्पृश्य समाजात जन्मलेला शिवा हा एम. ए. मराठीचे शिक्षण घेण्यासाठी बिजापूरच्या नवभारत विद्यापीठात जातो. तेथे प्रा.डॉ. यशवंत तपसे यांच्यासारखे ध्येयनिष्ठ प्राध्यापक नवराष्ट्रीय युवा मंचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, 'जे राष्ट्राला व जागतिक मानवतेला अनेक संकटांमधून तारून नेतात ते तरुण. तारणारे तरुण कुणालाही मारणारे होऊ नयेत. कुठल्याही विध्वंसक कामांमध्ये गुंतू नयेत. माणूस हीच जात आपल्यात रूजवा', अशी संस्कारमय शिकवण देत असतात. मुळातच हुशार असलेला शिवा हा आपल्या वर्गात मेरीट फर्स्ट असल्यामुळे ते वर्ग प्रतिनिधी होतो. त्यानंतर विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीच्या रूपाने मतदार विद्यार्थी प्रतिनिधींची होणारी पळवापळवी आणि बळाच्या तसेच ऐदी प्रवृत्तीचे दर्शनच शिवाला घडते. एकूणच लोकशाहीच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणारा अनुभवच शिवाला यानिमित्ताने येते. वर्गात शिकणारी मराठा जातीतील मंगल आणि अस्पृश्य जातीतील युवकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवाबद्दलच्या तिच्या हळूवार तरल भावनांचे दर्शन घडविणारी प्रेमकथाही लेखक प्रा.डॉ. राऊत यांनी फुलवली आहे. ध्येयवादी आणि संविधानमूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या कणखरपणा सोबतच गरिबीचे चटके झेलत शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या वाट्याला येणारे अभावीपणाचे दर्शनह�� लेखकाने हृदयस्पर्शीपणे रेखाटले आहे. रॉकेल आणि धान्य नसल्यामुळे पॉलिथीनच्या पिशवीत असलेली मसूराची डाळ कडकड खाऊन झोपणारा शिवा एकूणच गरिबीचे चटके सोसत शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेल्या विद्यार्थ्यांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करून जातो. शिवाने सत्यनारायणामागील वास्तव उलगडून सांगितल्याने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणारी मंगल, आपली मुलगी मंगलने अस्पृश्य जातीतील शिवासोबत विवाह करू नये यासाठी मंगलवर दबाव आणून तिच्या निवडीला विरोध करणारे तिचे वडील डॉ. एकनाथ पाटील आणि तिची आई, शिवा हा आजोळी गेला असता त्या गावात त्याच्या मामांना मंदिरप्रवेश करण्यास असलेली बंदी, अशा अनेक घटना-प्रसंगांतून प्रा.डॉ. अनंत राऊत यांनी समाजातील जातीयवादी वास्तव अधोरेखित करणाऱ्या विद्यमान परिस्थिती उलगडली आहे.\nदरम्यान, प्राध्यापकपदासाठीच्या मुलाखती देताना शिवाला अत्यंत वाईट अनुभव येत असतात. सोबत मुलाखती देत असणारे अनेक होतकरू उमेदवार ३०पेक्षा अधिक मुलाखती देऊनही प्राध्यापकपदासाठी त्यांची निवड केली जात नाही. तर, डोनेशन देण्याची तयारी असलेल्या उमेदवारांची निवड मुलाखत घेणाऱ्यांकडून करण्यात येते. यामागे संस्थाचालकांच्या दबावाला बळी पडणारे 'एक्सपर्ट्'स आणि हतबल कुलगुरू अशा संतापजनक वास्तवाचा सामना शिवाला करावा लागतो. अनेक शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापकपदासाठी कुणाची निवड करायची, हे आधीच ठरलेले असते. अशात शिवाची होत असलेली ओढाताण बघून डॉ. तपसे हे त्याला बिजापूरला बोलावून घेत शारदा कॉलेजमध्ये 'सीएचबी'ची मुलाखत देण्यास सांगतात. शिवा त्या कॉलेजमध्ये 'सीएचबी' प्राध्यापक म्हणून रूजू होतो. त्यातच शिवा हा शिवमंगल शिक्षण संस्थेत प्राध्यापकपदासाठी मुलाखत देतो. मुलाखतीमध्ये तो प्रथम क्रमांकावर येतो. मुलाखत कमिटीला जेवण करण्यासाठी पाठवून संस्थेचे संचालक किसन पवार हे शिवाकडे त्याची प्राध्यापकपदी निवड करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करतात. शिवा त्यास नकार देतो. त्यातच शिवा आणि पवार यांच्या शाब्दिक चकमक उडते. ओढाताणीनंतर शिवाला एका खोलीत कोंडण्यात येते. अशातच संस्थाचालक पवार हे मुलाखतीच्या गुणांचा कागद फाडून त्याचा आरोप शिवावर लावतात आणि त्याला अटक केली जाते.\nशिक्षण क्षेत्रातील अशा बाजारीकरणाविरोधात डॉ. तपसे यांच्या ��ेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येतो. मात्र, जिल्हाधिकारी हे विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सामोरे जात नसल्याने काही विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करू लागतात. पोलिस आधी अश्रूधुराचा वापर करतात व नंतर गोळीबार करतात. यात विलास वाघमारे नावाच्या विद्यार्थ्याच्या डोक्याला गोळी लागते व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू होतो. शिक्षण संस्थाचालकांना प्राध्यापक, शिक्षक नियुक्तीमध्ये कुठलाच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अधिकार देऊ नये, ही मोर्चातील प्रमुख मागणी असते. शासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी त्यांची अपेक्षा तशीच कायम असते. तर, दुसरीकडे मंगल ही आपल्या आईवडिलांना सोडून शिवाकडे कायमची येण्यासाठी निघते. तिचे स्वागत कसे करावे, अशी शिवाची घालमेल बरंच काही बोलून जाते. समर्पक संवादागणिक उलगडत जाणारे कथानक, सुभाषितं वाटावित अशी वाक्य, अशा लालित्यपूर्ण भाषेतून लेखक प्रा.डॉ. अनंत राऊत यांनी शिक्षण क्षेत्रातील जळजळीत वास्तवाला हात घातला आहे. शिक्षण संस्थांरूपी अक्राळ-विक्राळ मगरमुख दर्शविणारे संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले समर्पक मुखपृष्ठं कादंबरीचा बाज उलगडते. पुणे येथील स्वरूप प्रकाशनाने 'काहिली' या कादंबरीच्या रूपाने शिक्षणक्षेत्रातील पदभरतीची काळी बाजू आणि त्याचा होतकरू उमेदवारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या परिणामाशी अवगत करणारे आहे.\nलेखक : डॉ. अनंत राऊत\nमुखपृष्ठं : संतोष घोंगडे\nप्रकाशक : स्वरूप प्रकाशन, पुणे\nकिंमत : ८५० रुपये\nइतर बातम्या:सुरेंद्र गोंडाणे|साहित्य|प्राध्यापक|काहिली|कादंबरी|कविता|Surendra Gondane|marathi novel\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमटा संवाद या सुपरहिट\nशेरवडाच्या ढवळ्या पानी ...\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nगुणवत्तेची सूज की नैराश्याची खाई\nजरी त��� मातृभाषा असे\nस्वागत करावं असं ‘होम’\nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत...\nबिलकिस आणि कळसूत्री झुंड...\nरेव्हरंड टिळकांना समजून घेताना......\nस्वाद स्ट्रॉबेरीचा, आस्वाद साहित्याचा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2019-06-15T21:24:46Z", "digest": "sha1:46SRBVMXZKC4FW6AW3UQO24TAQPREFNN", "length": 5039, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टाटा स्काय - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील डीटीएच उपग्रह दूरदर्शन सेवा पुरविणारी एक कंपनी. तंत्रज्ञान: MPEG-2 digital compression technology, उपग्रह: INSAT 4A at 83.0°E.\nसहा मराठी वाहिन्या प्रक्षेपित.\nक्रोमा • इंडियन हॉटेल्स (ताज हॉटेल•ताज एर हॉटेल•जिंजर हॉटेल) • टाटा केमिकल्स • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस • टाटा एलेक्सी • टाटा मोटर्स • टाटा पॉवर • टाटा स्टील • टाटा टेलीसर्व्हिसेस टायटन • व्होल्टास • ट्रेंट •\nटाटा स्काय • टाटा बीपी सोलार • टाटा डोकोमो • टाटा एआयए लाइफ इन्श्युरन्स • टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी\nजमशेदजी टाटा • रतन जमशेदजी टाटा • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा • दोराबजी टाटा • रतन टाटा • सायरस पालोनजी मिस्त्री‎\nटाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस • टाटा मूलभूत संशोधन संस्था\nटाटा फुटबॉल अकादमी • बाँबे हाउस‎\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ ऑक्टोबर २०१८ रोजी १९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/election-results-shirur-constituency-amol-kolhe-win-vilas-lande-politics-190732", "date_download": "2019-06-15T20:55:55Z", "digest": "sha1:KFGPECXQNANOLH4OG32ELYXAKJTVBPI4", "length": 16509, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election Results Shirur Constituency Amol Kolhe Win Vilas Lande Politics Election Results : डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात लांडे यांचा वाटा | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nElection Results : डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात लांडे यांचा वाटा\nशनिवार, 25 मे 2019\nखासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला. पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या सुप्त लाटेमुळेच अनेक उमेदवार विजयी झाले. त्या लाटेत खासदार आढळराव यांना स्वार होता आले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ येतात. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळही भोसरीत फोडण्यात आला. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलास लांडे यांच्यावर सोपविली होती.\nपिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.\nखासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला. पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या सुप्त लाटेमुळेच अनेक उमेदवार विजयी झाले. त्या लाटेत खासदार आढळराव यांना स्वार होता आले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ येतात. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळही भोसरीत फोडण्यात आला. डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलास लांडे यांच्यावर सोपविली होती. लांडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी पदयात्रा, रॅली काढून कोल्हे यांच्यासाठी वातावरण निर्मिती केली. भोसरी मतदारसंघातून त्यांना ८८ हजार २५९ मते मिळाली. दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची फळी डॉ. कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात उतरविली होती.\n‘बारा गावं दुसरी तवा एक गाव भोसरी’, असा नावलौकिक असणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातून खासदार आढळराव यांना ३७ हजार ७७ मते मिळाली. शिवसेनेची मते आणि भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्रामाणिकपणे पाळलेला युतीधर्म यामुळे खासदार आढळराव यांना या विधानसभा मतदारसंघातून एवढी आघाडी मिळाली. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी याच मतदारसंघातून त्यांना एवढे मताधिक्‍य मिळाले. मात्र त्याचा उपयोग होऊ शकला नाही. डॉ. कोल्हे यांना मतदारसंघातील जातीय समीकरणांचाही फायदा झाला.\nपूर्वाश्रमीचे शिवसेनेचे उपनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून केवळ ८४ दिवसांत खासदारकीची माळ पडली. मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर दिलेला भर, संभाजी महाराज मालिकेत त्यांच्या संभाजी महाराजांच्या भूमिकेविषयी असलेला आदर याचाही त्यांना फायदा झाला.\n६,३५,८३० - डॉ. अमोल कोल्हे\n५,७७,३४७ - शिवाजीराव आढळराव\n५८,४८३ - डॉ. अमोल कोल्हे यांचे मताधिक्‍य\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘कोल्हे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी द्या’\nमुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी...\nरोहित पवार-अमित ठाकरे एकत्र; सव्वा तास चर्चा\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांची आज (ता.13) भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे...\n'राष्ट्रवादी'चे खासदार अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’...\nअमोल कोल्हेंच्या 'राज' भेटीने चर्चांना उधाण\nमुंबई : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या...\nॲड. अशोक पवार, प्रदीप कंद, मंगलदास बांदल या ‘त्रिमूर्ती’ने लढवला किल्ला शिरूर - डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघातील विजयाने आणि शिरूर...\nवढु, तुळापूरला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जासाठी प्रयत्न - डॉ. कोल्हे\nकोरेगाव भीमा : वढु बुद्रुक तसेच तुळापूर या प्रेरणा स्थळांच्या विकासासह येथे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटर��ॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/political-organization-farmers-akola-stopped-now-190909", "date_download": "2019-06-15T21:13:25Z", "digest": "sha1:T3BPJOHSDGBIMMS2EOYMGGHIVMXRZSHS", "length": 15537, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Political organization of the farmers in Akola is stopped now शेतकऱ्यांचे राजकीय संघटन लोकसभेत भूईसपाट! | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nशेतकऱ्यांचे राजकीय संघटन लोकसभेत भूईसपाट\nरविवार, 26 मे 2019\nयशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, पटोले, त्रिवेदी यांनी पेटविले होते अकोल्यात शेतकरी आंदोलन\n​शेतकरी संघटनाने नेतृत्व करीत भाजप सरकारविरोधात दंड थोपटले होते\nदेशभरात भाजपाने मोठी मुसंडी मारत शेतकऱ्यांचे राजकीय संघटन केले भूईसपाट\nअकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कोणताच लाभ झाला नसून, अकोल्यासह देशभरात भाजपाने मोठी मुसंडी मारत शेतकऱ्यांचे हे राजकीय संघटन भूईसपाट केले आहे.\nशेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाहीत, किमान आधारभूत किमतीने सरकार शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही, चुकारे अदा करत नाही, सर्व योजना शेतकरी विरोधी धोरणातून राबविल्या जातात. संपूर्ण सरसकट कर्जमाफी, वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या इत्यादी विषयांना हात घालत अकोल्यात शेतकरी संघटनांकडून भाजप सरकारचा निषेध व्यक्त होत होता. याबाबत राज्यातच नव्हे तर, देशभरात चर्चा झाली. अनेकदा राज्य सरकारला या संघटनांच्या मागण्यांची दखलही घ्यावी लागली. त्यामुळे अकोल्यातीलच नव्हे तर, राज्यातील व देशभरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार करीत, देशातील दिग्गज नेत्यांनी अकोल्यात उपस्थिती दर्शवून, शेतकरी संघटनाने नेतृत्व करीत भाजप सरकारविरोधात दंड थोपट��े होते. त्यांनी पेटविलेल्या शेतकरी आंदोलनाची राज्यातीलच नव्हे तर, राष्ट्रीय स्तरावरही चर्चा झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने त्यांचे नेतृत्व नाकारले आणि अकोल्यात संजय धोत्रे यांनी 5 लाख 54 हजार 444 मते घेऊन दणदणीत विजय मिळविला तर, देशात एनडीएने ऐतिहासिक विजयासह 347 जागा पटकाविल्या. त्यामुळे या दिग्गजांच्या नेतृत्वात निर्माण झालेले शेतकरी संघटन अकोल्यातच नव्हे तर, देशभरात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.\nया दिग्गजांनी केले होते नेतृत्व -\nदेशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आमदार आशिष देशमुख, दिनेश त्रिवेदी, संजय सिंग, रविकांत तुपकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी संघटनांचे नेतृत्व करून भाजप सरकारचा निषेध केला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदक्षिण रेेल्वेत हिंदीची सक्ती नाहीच; विरोधानंतर केंद्राची माघार\nचेन्नई : केंद्र सरकारचे दक्षिणेतील राष्ट्रभाषा वापराचे प्रयोग सुरूच आहेत. रेल्वेचे विभागीय नियंत्रण अधिकारी आणि स्टेशन मास्तर यांच्यातील...\nमेयोच्या डॉक्‍टरांचे कामबंद आंदोलन\nनागपूर : कोलकाता येथील एनआरएस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्‍टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी...\nमुंबईतील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन\nमुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील...\nराज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने\nबारामती शहर : राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, या मागणीसाठी आज राज्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली....\nजोर्वेचे कार्यकर्ते ते कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते; थोरातांचा थक्क करणारा प्रवास\nनगर : कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेते पदावर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. या निवडीचे जिल्ह्यात स्वागत होत आहे. जोर्वे...\n'माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही'\nइस्लामपूर - ‘‘काँग्रेस दे���ासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:37:19Z", "digest": "sha1:NG7PDUFBYDKHKA7MSO7YSCHOHUQEWJSS", "length": 5062, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अडलाई स्टीवन्सन पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nअडलाई युईंग स्टीवन्सन (२३ ऑक्टोबर, इ.स. १८३५:क्रिस्चियन काउंटी, केंटकी, अमेरिका - १४ जून, इ.स. १९१४:शिकागो, इलिनॉय, अमेरिका) हा अमेरिकेचा २३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडच्या हाताखाली काम करणारा स्टीवन्सन त्याआधी अमेरिकेच्या टपाल खात्याचा पोस्टमास्टर जनरल होता.\nलेव्ही पी. मॉर्टन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष\n४ मार्च, इ.स. १८९३ – ४ मार्च, इ.स. १८९७ पुढील:\nइ.स. १८३५ मधील जन्म\nइ.स. १९१४ मधील मृत्यू\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१८ रोजी ०९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AB%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:56:56Z", "digest": "sha1:5QDRNBUDV3KE73FBL3TVTFDG6ZWOKIBG", "length": 4642, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ५६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ५६० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५३० चे ५४० चे ५५० चे ५६० चे ५७० चे ५८० चे ५९० चे\nवर्षे: ५६० ५६१ ५६२ ५६३ ५६४\n५६५ ५६६ ५६७ ५६८ ५६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ५६० चे दशक\nइ.स.च्या ६ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी १९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:59:39Z", "digest": "sha1:MLITYFDLZQUZ665DWM7MTKAFNDRRINKA", "length": 5325, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वाल्हेर - विकिपीडिया", "raw_content": "\n२६° १२′ ५४″ N, ७८° ११′ ३५.१६″ E\n• उंची ५,२१४ चौ. किमी\n• घनता ६,९०,३४२ (2001)\nग्वाल्हेर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर ग्वाल्हेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१४ रोजी ०४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/pawar-nagvade-tribute-shrigonda/", "date_download": "2019-06-15T21:04:50Z", "digest": "sha1:Z2LBEEYP6C2X6IKKJC3JLSASECPBDL4S", "length": 20276, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एक विचाराने राहून विकास साधणे हीच बापूंना श्रद्धांजली : शरद पवार", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुल��ला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nएक विचाराने राहून विकास साधणे हीच बापूंना श्रद्धांजली : शरद पवार\nएक विचाराने राहून विकास साधणे हीच बापूंना श्रद्धांजली : शरद पवार\nश्रीगोंदा, लिंपणगाव (तालुका प्रतिनिधी) – बापू सदैव ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा विचार मांडत असत. काळ्या आईशी ईमान राखणार्‍या शेतकर्‍यांशी बापूंची बांधिलकी होती. बापूंचे विचार आणि आदर्श मनाशी बाळगत समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्यासाठी एक विचाराने राहून सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.\nरविवारी सकाळी खा. शरद पवार यांनी वांगदरी येथे नागवडे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. खा. पवार म्हणाले, ‘बापूं’नी सहकारी संस्थांमध्ये कामाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला, तो जतन करणे गरजेचे आहे. बापूंचे मार्गदर्शन हा सगळ्यांचा मोठा आधार होता. त्यांना राज्यातील सहकारी कारखानदारीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बापू आमदार राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे राहुलला संधी मिळाली. बापूंची पुढची पिढी अनुराधा व राजेंद्र नागवडे समाजात चांगले काम करीत आहेत. बापूंच्या जाण्याने त्यांचा आधार तुटला आहे.\nनागवडे कुटुंबीयांना साथ देणे ही आमदार राहुल आणि सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. खा. पवार म्हणाले, बा���ूंच्या अंगात प्रचंड इच्छाशक्ती होती.\nते आजारपणातून बाहेर पडतील अशी सर्वांना आशा होती, मात्र सर्व काही तुमच्या आमच्या हातात नसते. बापूंनी दाखवलेल्या आदर्श मार्गाने मार्गक्रमण करून समाजाचा व परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल, त्यांचे सर्वांशी सुसंवाद व विचारविनिमय केलेले काम आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. रविवारी दिवसभरात आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार अशोक पवार, अरुण कडू, प्रताप ढाकणे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विश्वजित माने, जगन्नाथ भोर, आनंद कदम, प्रांजल शिंदे, रमेश खाडे, कैलास तांबे आदींनी नागवडे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.\nखा. पवार यांचे नागवडे निवासस्थानी आगमन झाल्यानंतर त्यांनी स्वर्गीय बापूंच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. या प्रसंगी पत्नी कौशल्यादेवी नागवडे, पुत्र राजेंद्र नागवडे, व दीपक नागवडे, मुली मंगलताई, मीनाक्षी, शीतल, शैलेजा, सून अनुराधा नागवडे व ज्योती नागवडे, सर्वच नागवडे परिवारातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार राहुल जगताप, आमदार मोनिका राजळे, प्रतापराव ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉगे्रसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आदींसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कामगार, तसेच नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर व संचालक उपस्थित होते.\nसंगमनेरात नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू\nराज्यातील 40 हजार प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन\nनागवडेंचा प्रवेश स्थगीत, राजकारण पुन्हा जुन्या वळणावर\nदोन दिवसांत नागवडे यांची राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता\nराज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अनंतात विलीन\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळ जाहिर करावा-खा. अशोक चव्हाण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nस्त्रीयांना समजून घेत त्यांना मदत करण्यातच पुरूषार्थ\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nआवर्जून वाचाच, नवरात्री, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nनागवडेंचा प्रवेश स्थगीत, राजकारण पुन्हा जुन्या वळणावर\nदोन दिवसांत नागवडे यांची राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता\nराज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अनंतात विलीन\nराज्यातील 40 हजार प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2019-06-15T21:02:10Z", "digest": "sha1:7KO44CBHEDXYMIYOUKUGVDXGXFWOZH43", "length": 21833, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nरिक्षा (4) Apply रिक्षा filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसार्वजनिक वाहतूक (3) Apply सार्वजनिक वाहतूक filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nदिवाकर रावते (2) Apply दिवाकर रावते filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमोबाईल (2) Apply मोबाईल filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nसमुद्र (2) Apply समुद्र filter\nअंधेरी (1) Apply अंधेरी filter\nसुरक्षा उपायांच्या पक्क्या ‘रस्त्या’कडे\nरस्ता सुरक्षा हा विषय केवळ सप्ताहापुरता न राहता नित्य जागृतीचा व्हायला हवा. उपाययोजनांमध्ये रस्त्यावरील मानसशास्त्राचा विचार आवश्‍यक आहे. दर तासाला १७ व्यक्ती रस्ते अपघातात दगावणे, हे वास्तव भयावह असून ते बदलण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. दर वर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आला, की...\nवास्तू दिमाखदार; पण पर्यटक बेजार\nमुंबई - ब्रिटिश वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले मुंबईचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेटवे ऑफ इंडिया’ची दिमाखदार भव्यदिव्य वास्तू पाहून पर्यटक सुखावून जातो. ‘गेटवे’च्या परिसरात आल्यावर फेसाळणारा समुद्र आणि पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या सान्निध्यात तो हरखून जातो. मात्र, आजूबाजूला टॅक्‍सी...\nआयुष्यातील अनेक अपघातांतून मला जीवदान मिळाले. देव तारी त्याला कोण मारी रिक्षाने जाताना समोरून आलेल्या गाडीने जोरात धडकत दिली. पलट्या खाऊन रिक्षा प्रभात रस्त्यावर कोपऱ्यातील झाडावर आदळली. ड्रायव्हर जखमी. माझ्या कंबर-पाठीला मार. एकदा अलका टॉकीजजवळ पतीबरोबर स्कूटरवर होते. पोलिसाने हात दाखवल्यावर...\nरिक्षा अन्‌ ओम्नी व्हॅन विद्यार्थ्यांच्या जीवावर\nएमएमआर क्षेत्रात १० हजार बेकायदा बस १ नियमांचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून अधिक स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे. २ शहर आणि...\nऔषधींअभावी \"सिव्हिल'ची सेवा \"व्हेंटिलेटर'वर\nजळगाव : येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना या वैद्यकीय संकुलासाठी \"सिव्हिल' वर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांपासून रुग्णालयातील अत्यावश्‍यक उपचारांवरील औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय संकुल निर्माणाची प्रक्रिया सुरू...\nविनानोंदणी खासगी रिक्षा होणार जप्त\nमुंबई - राज्यातील अवैध खासगी रिक्षांना परवान्यावर नोंदणी करून वैधता मिळवण्यासाठी 31 मार्च 2018पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीही या कालावधीत नोंदणी न केलेल्या खासगी अवैध रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत. ऑटो...\nजुने ते सोने, पण तरीही नवे ते हवे\nविज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...\nदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाजलेली होतीच. आधी ट्राम, नंतर बस, ट्रेन आणि आता मेट्रो आणि मोनो. सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक पर्याय आधुनिक मुंबई देत आहे. बस, लोकलनंतर प्रथमच सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो व मोनो रेल्वेचा पर्याय काही वर्षांपूर्वी खुला झाला. दोन्ही...\n\"रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे मुजाहदीन सुस्वरे आळविती' मुलांनो आणि मुलींनो, आज आपण इतिहासाचे खरे पुनर्लेखन या उपक्रमांतर्गत या शतकातील एका महान संताची ओळख करुन घेणार आहोत. तर ओसामाजी लादेन हे थोर्र थोर्र व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हयातीत...\nरस्ता तर आहे; पण एसटी कुठे\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत हजारो प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेता राज्य सरकारने दोन पावले मागे येऊन त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा. \"गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटी बससेवेचे म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या...\nसार्वजनिक वाहतूक बळकट व्हावी - नितीन गडकरी\nपिंपरी - ‘‘वाहनांच्या संख्येत होणारी २२ टक्‍क्‍यांची वाढ ही देशासमोरील मोठी समस्या आहे. ही वाढ कायम राहिल्यास दर तीन वर्षांनी राष्ट्रीय महामार्गांची एक लेन वाढवावी लागेल. त्यासाठी येणारा खर्च ८० हजार कोटी इतका असून, तो देशाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सर्वप्रथम सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला...\nराज्यातील दोन लाख रिक्षा, टॅक्‍सी होणार कायदेशीर\nपरिवहन खात्याचा निर्णय; अभय योजना लवकरच लागू मुंबई - परिवहन खात्याने रिक्षा आणि टॅक्‍सी चालवण्यासाठी परवाना म्हणजे परमिट घेण्याची पद्धत बंद केली आहे. यामुळे बेकायदा चालणाऱ्या वाहनांबाबत प्रश्‍न निर्माण झाला होता. या वाहनाबाबत काही शुल्क भरून ही वाहने कायदेशीर करण्याचा निर्णय...\nमुंबई - गेल्य��� वर्षी पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मानसिक तणावाखाली असलेला टॅक्‍सीचालक मंगरू वर्मा याने शुक्रवारी (ता. 26) गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगरू (वय 36) शुक्रवारी सायंकाळी वडाळा येथील घरी मृतावस्थेत आढळला. गेल्या वर्षी झालेल्या...\nटुरिस्ट टॅक्‍सीच्या वेग नियंत्रकाला मुदतवाढीचा ब्रेक\nऔरंगाबाद: प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड गर्व्हनर) बसवण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेण्यात आला. त्यानुसार हलक्‍या वाहनांना 1 मेपासून अचानक वेग नियंत्रक (स्पिड गर्व्हनर) बसवण्याची सक्ती करण्यात आली. मात्र, बाजारात हलक्‍या वाहनांचे वेग नियंत्रक उपलब्ध नसल्याने अखेर या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%2520%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A70", "date_download": "2019-06-15T21:03:42Z", "digest": "sha1:ZIZ3AUJTP5SN2TLMY2LN54COTCQXZKH3", "length": 11207, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove काही सुखद filter काही सुखद\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nपिंपरी-चिंचवड (1) Apply पिंपरी-चिंचवड filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nम्युझिक कॅफे (1) Apply म्युझिक कॅफे filter\nपिंपरी - देशातील सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची नोंद झाली आहे. मात्र, त्यापाठोपाठ नैसर्गिक साधनसंपत्तीची होणारी अतिरेकी लूट आणि राडारोडा निर्मितीचे वाढते प्रमाण ही समस्या शहरासमोर आहे. त्यावरील उपाययोजनेचे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी या राडारोड्याच्या...\nसं���ीतातून आयुष्याचा सूर जुळविणारा 'म्युझिक कॅफे'\nपुणे : 'रोज सकाळी ठराविक वेळी तुम्ही दिलेल्या सीडीवरचे ट्रॅक्‍स ऐकते. महिन्याभरानंतर हळूहळू फरक जाणवायला लागला आणि आता तर माझी बी.पी.ची गोळीसुद्धा बंद झाली...' 'गेली अनेक वर्षे 'इश्‍यू'साठी प्रयत्न करत होतो; पण स्ट्रेसमुळे सक्‍सेस मिळत नव्हते. या 'म्युझिक ट्रॅक्‍स'ची मला 'कनसीव्ह' व्हायला खूप मदत...\nशिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेतर्फे अंकाई-टंकाई किल्ल्यावर श्रमदान\nनाशिक - नाशिक जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी सहा वर्षांपासून श्रमदान करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने अंकाई-टंकाई किल्ल्यावर मोहीम राबविली. अध्यात्मिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अंकाई-टंकाई किल्ला हा जोडकिल्ला मुघल मराठा साम्राज्याची ओळख आहे. मोठमोठी बुरुजे, तट, कोरलेले...\nमराठवाड्यातील ३४ विद्यार्थी बनले सीए\nसीए, सीपीटीचा निकाल जाहीर; सीपीटी परीक्षेत राशी तोतला प्रथम औरंगाबाद - ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटिंग ऑफ इंडिया’तर्फे मे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट आणि सीपीटी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१८) जाहीर झाला. यात औरंगाबाद विभागातून ३४ विद्यार्थी चार्टर्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8.html", "date_download": "2019-06-15T20:51:39Z", "digest": "sha1:K6UX5T5YSOXU3ORNKCLOVRMONIPZZTDV", "length": 10183, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "राजस्थान News in Marathi, Latest राजस्थान news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nउन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष सूचना\nकेंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देशातल्या नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.\n'क्वीन हरीश'चा अपघाती मृत्यू; ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यातील परफॉर्मन्सने वेधलं होतं लक्ष\nपाहा ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यातील तो व्हिडिओ\n'पोर्तुगालचा पुत्र'; शालेय पुस्तकातील वादग्रस्त उल्लेखावरुन रणकंदन\nविनायक दामोदर सावरकरांच्या नावावरुन नव्या वादाला सुरुवात\nकाँग्रेसपुढे मध्य प्रदेश आणि राजस्थानचं सरकार वाचवण्याचं आव्हान\nकाँग्रेस पुढची आव्हानं कमी होईना...\nउत्तर प्रदेश २ आणि राजस्थानात २ जागांवर भाजपाची आघाडी\nउत्तर प्रदेश २ आणि राजस्थानात २ जागांवर भाजपाची आघाडी\n मायवतींची मोदींवर जोरदार टीका\nराजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.\n'मोदींनी राजकीय फायद्यासाठी बायकोला सोडले, ते स्त्रियांचा कसा सन्मान करणार\nमोदींनी मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.\nविंग कमांडर अभिनंदन राजस्थानच्या एयरबेसवर रुजू\nपाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.\nloksabha election 2019 : पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव\nसात राज्यांमध्ये ५१ मतदार संघांतील जागांसाठी मतदान होत आहे.\nIPL 2019 | कोलकाताच्या विजयामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ\nप्ले-ऑफच्या 1 जागेसाठी 3 टीममध्ये चढाओढ\nIPL 2019 | राजस्थानची धुरा पुन्हा एकदा रहाणेकडे\nराजस्थानने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत.\nIPL 2019 | मुंबईच्या विजयाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी चुरस\nIPL 2019 : राजस्थानच्या श्रेयस गोपाळचा कारनामा, ठरला चौथा खेळाडू\nपावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला.\nIPL 2019: प्लेऑफच्या शेवटच्या २ स्थानांसाठी ५ टीममध���ये टक्कर\nआयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे\nआयपीएल 2019 | राजस्थानची हैदराबाद वर ७ विकेटने मात, उनाडकटची दमदार कॅच\nया विजयासह राजस्थानने प्ले-ऑफमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे.\nInd vs Pak:'मौका मौका'ची ही नवी जाहिरात पाहिलीत का\nमोठी बातमी: प्रकाश मेहता आणि विद्या ठाकुरांना मंत्रिमंडळातून डच्चू\nशिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे, यांची नावे चर्चेत\n'कन्नड'च्या खानामुळे औरंगाबादेत पराभव; सेनेची हर्षवर्धन जाधव-दानवेंवर अप्रत्यक्ष टीका\nमंत्रिमंडळ विस्तार : ...पाहा या नेत्यांना मिळू शकते संधी, रिपाईचीही जागा निश्चित\nउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले\n...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार\nआजचे राशीभविष्य | शनिवार | १५ जून २०१९\nमंत्रिमंडळ विस्तार : राधाकृष्ण विखे पाटीलही घेणार मंत्रिपदाची शपथ\nशिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी विनायक राऊत यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/Third-merit-list-will-display-on-31st-July,-2018", "date_download": "2019-06-15T20:37:09Z", "digest": "sha1:ZIFFMXF64YXDYZVVMJKXXKZJOOSHTYZP", "length": 10514, "nlines": 169, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलैला", "raw_content": "\nअकरावीची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलैला\nउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार कॉलेजांत उपलब्ध जागांची यादी, शुक्रवारी ११ वाजता जाहीर होणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहेत. यानंतर प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीसाठी अल्पसंख्याक कॉलेजात रिक्त असलेल्या इन हाऊस कोट्यातील सुमारे १२ हजार जागा उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर खंडपीठाने यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार अल्पसंख्याक कॉलेजांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी सुपूर्द केलेल्या कोट्यातील जागा पुन्हा कॉलेजांकडे सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, याच प्रकरणावर सुनावणी करताना खंडपीठाने बुधवारी दिलेल्या निर्णयानुसार इन हाऊस कोट्यातील जागा पुन्हा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाचे सु��ारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार उपलब्ध जागांची यादी २७ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीतील उपलब्ध जागांनुसार २७ ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येतील. तिसरी यादी ३१ जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर या यादीतील विद्यार्थ्यांना ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत कॉलेजांत जाऊन प्रवेश घेता येणार आहे.\n३ ऑगस्ट रोजी तिसऱ्या यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी प्रसिद्ध होईल. यानंतर ७ ऑगस्ट रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.\nइ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1 & 2 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.\nजास्तीत विद्यार्थांना व पालकांना हि अमूल्य माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना कॅप राउंड ३ चा फॉर्म भरायला मदत होईल\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूप २०१९\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु\nअकरावी प्रवेश प्रक्रिया 2019: बायफोकल, एचएसव्हीसी ऑनलाइन पद्धतीने\nअकरावीच्या इनहाउस कोटा घटणार\nपुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.sellonlinetricks.com/current-affairs-in-marathi-for-mpsc/9-june-2019-current-affairs-in-marathi-chalu-ghadamodi/", "date_download": "2019-06-15T21:15:20Z", "digest": "sha1:QIIVUJIS4X4E34PWIWUNNXKPI5C4V3IG", "length": 18275, "nlines": 156, "source_domain": "currentaffairs.sellonlinetricks.com", "title": "9 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) – Current Affairs", "raw_content": "\nचालू घडामोडी (9 जून 2019)\nपंतप्रधान मोदींचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला.\nतसेच एका द्विपक्षीय कार्यक्रमात मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ने राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nतर तत्पूर्वी मारदीवच्या भेटीवर आलेल्या मोदींनी सोलिह यांना टीम इंडियाची एक बॅट भेट दिली. यावर भारतीय क्रिक���ट टीममधील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nरेल्वेकडून प्रवाशांना ‘मसाज’ सेवा :\nप्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा आणि त्यांच्यामध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेकडून मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जाणार आहे.\nपश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळाने हा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला इंदूरवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्येच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.\nतसेच रेल्वेच्या माहितीनुसार, रतलाम मंडळाच्या इंदूर स्टेशनवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रत्येक गाडीत तीन ते पाच प्रशिक्षित मसाज करणाऱ्या व्यक्तींना नियुक्त केले जाईल. मसाज करणाऱ्या या व्यक्ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांना सेवा देतील.\nतर या सुविधेसाठी प्रवाशांना 100 रुपयांपासून 300 रुपयांचपर्यंत खर्च येऊ शकतो. कारण, मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही तीन पॅकेजेस दिली आहेत.\nगोल्ड सेवेत 15 ते 20 मिनिटांसाठी जैतून तेलाने (कमी तेलकट) मसाज केला जाईल. तर डायमंड आणि प्लॅटिनम सेवेत तेलासोबत क्रीम लावून मसाज केला जाणार आहे. मालवा एक्स्प्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेस, अहिल्यानगरी एक्स्प्रेस, अवांतिका एक्स्प्रेस, क्षिप्रा एक्स्प्रेस, नर्मदा एक्स्प्रेस, पेंचवली एक्स्प्रेस आणि उज्जयनी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे.\nइंग्लंडने टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम :\nजेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले.\nइंग्लंडने खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153\nधावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली.\nतर यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला.\nतसेच इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.\nसर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे :\nकेंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 15 औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या 500 मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे 2019 मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.\nसर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश, एन.टी.पी.सी, तालचर ओरिसा, रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश तर महानिर्मिती पारस वीज केंद्र असा क्रम आहे.\nसर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो.\nSBIचं ग्राहकांना मोठं गिफ्ट :\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा SBI ग्राहकांना मिळवून देणार आहे.\nSBIने मार्च 2019मध्ये स्वतःची सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना RBIच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे.\nRBIनं व्याजदरां (रेपो रेट)मध्ये केलेल्या पाव टक्क्याच्या कपाताचा SBIच्या ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून SBI बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.\nतत्पूर्वी गेल्या महिन्यात एसबीआयनं व्याजदरात मोठे बदल केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम झाला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू झाला आहे.\nअलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली.\nएडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.\nभारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण��यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/winner-of-the-classical-music-competition/articleshow/69779375.cms", "date_download": "2019-06-15T21:44:00Z", "digest": "sha1:6YZRDEYY7WOSYSH56U736OPR7O3W4MXS", "length": 10918, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: शास्त्रीय संगीत स्पर्धेतकेतकी ठरली विजेती - winner of the classical music competition | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nशास्त्रीय संगीत स्पर्धेतकेतकी ठरली विजेती\n'गानवर्धन' संस्थेतर्फे ध्वनिफितीवर आधारित शास्त्रीय संगीत स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत केतकी ब्रह्मनाळकर (मुंबई) हिला डॉ...\nशास्त्रीय संगीत स्पर्धेतकेतकी ठरली विजेती\nपुणे : 'गानवर्धन' संस्थेतर्फे ध्वनिफितीवर आधारित शास्त्रीय संगीत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत केतकी ब्रह्मनाळकर (मुंबई) हिला डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार, शैलुषा वडापल्ली (सोलापूर) हिला पं. शरद सुतवणे स्मृती पुरस्कार, केदार केळकर (पुणे) याला उषा मुजुमदार स्मृती पुरस्कार, सावनी गोगटे (औरंगाबाद) हिला पं. राम माटे स्मृती पुरस्कार, अमृता शेणॉय-कामत हिला (मुंबई) हिला दत्तात्रय रत्नपारखी पुरस्कार आणि प्राजक्ता मराठे-बिचोलकर (ठाणे) हिला पं. त्र्यंबकराव जानोरीकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. १८ ते ३० वयोगटासाठी घेतलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या आवडीचा राग गाऊन त्याची ध्वनिफीत पाठवली होती. माधुरी करंबळेकर, डॉ. चैतन्य कुंटे, मधुवंती देव यांनी परीक्षण केले. स्पर्धाप्रमुख डॉ. राजश्री महाजनी, विद्या गोखले, गानवर्धनचे संस्थापक-अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कुमुद धर्माधिकारी उपस्थित होते.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\nमधमाशांच्या चावण्याने एका ���ृद्धाचा मृत्यू\nपुणेरी भाषेतच पुणेकरांना 'धडे'\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशास्त्रीय संगीत स्पर्धेतकेतकी ठरली विजेती...\nपुणेः ज्येष्ठ अभिनेते अनंतराव जोशी यांचे निधन...\nसततच्या पावसाने तापमानात मोठी घट...\nराज्यातील रक्तसंकलनात लक्षणीय वाढ...\n...त्यांनी बँकेला घातला ७५ लाखांचा गंडा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9348", "date_download": "2019-06-15T20:39:58Z", "digest": "sha1:HKRBDSA5DTP6PQHT3KEODG5RRMWCAIED", "length": 5551, "nlines": 104, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | सामाजिक पाश| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रेमोत्कर्ष मनें परस्पर जयीं आकर्षितो भूवरी\nतेव्हां काय घडे महाकविसही तेंये कसें सांगतां \nजन्मा प्रेमिजनाचियाच बघणें जाऊनिया तें स्वता;\nवंध्येला प्रसवाचिया वद कळा कैशा कळाव्या तरी \nमाळा व्याकुळ ही गळ्यांतिल करी, होई पळाचें युग,\nसांगूं काय, अफाट ये जरि नदी दोघांमधें आडवी,\nओढोनी जणुं का लगाम फिरवी भीती तयांना मग.\nआशा, प्रीति फळा न येउनि जरी मृत्यूच नेई लया\n मग काय दुर्गति घडे योगें उरे त्या उरीं\nहोवोनी भडका हलाहलविषें सांगूं कसें तें तरी \nदेवा रे, जगतांत शांतविल का दाहास कांहींहि या \nसार्‍या रौखयातना पुरवती, दुःसह्य ही दुर्गती \nवैर्‍यालाहि न दे हरी कुणि तरी पाडील का विस्मृती \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची ज��त \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:56:09Z", "digest": "sha1:I2CSPTZVRPQB6WH5VKO7ZVTIAPEKNPTR", "length": 19888, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (11) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (5) Apply अर्थविश्व filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove नरेंद्र मोदी filter नरेंद्र मोदी\nव्याजदर (5) Apply व्याजदर filter\nएसबीआय (4) Apply एसबीआय filter\nनोटाबंदी (4) Apply नोटाबंदी filter\nव्यापार (3) Apply व्यापार filter\nआयसीआयसीआय (2) Apply आयसीआयसीआय filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nकाळा पैसा (2) Apply काळा पैसा filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nभ्रष्टाचार (2) Apply भ्रष्टाचार filter\nमोबाईल (2) Apply मोबाईल filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nअरविंद केजरीवाल (1) Apply अरविंद केजरीवाल filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nआयडीबीआय (1) Apply आयडीबीआय filter\nई-कॉमर्स (1) Apply ई-कॉमर्स filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nएचडीएफसी (1) Apply एचडीएफसी filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nडेन्मार्क (1) Apply डेन्मार्क filter\nडेबिट कार्ड (1) Apply डेबिट कार्ड filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनांदेड (1) Apply नांदेड filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nबेनामी संपत्ती (1) Apply बेनामी संपत्ती filter\nममता बॅनर्जी (1) Apply ममता बॅनर्जी filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nराहुल गांधी (1) Apply राहुल गांधी filter\nरिझर्व्ह बॅंक (1) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nआरबीआयने दोन हजारांच्या नोटांची थांबवली छपाई\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या नसाव्यात अथवा या नोटांची छपाई थांबवण्यात आली असावी, अशी शक्‍यता स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कमी मूल्याच्या ३,५०१ दशलक्ष रुपयांच्या नोटा मार्च २०१७ पासून व्यवहारात वापरण्यात आल्या असल्याची माहितीही या अहवालात...\nनोटाबंदीचे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम : एसबीआय\nनवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता \"एसबीआय'नेही आपल्या...\nनोटाबंदीचे बॅंकिंग व्यवसायावर प्रतिकूल परिणाम : एसबीआय\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता \"एसबीआय'नेही आपल्या...\nगृहकर्ज स्वस्त झाले हो\nएसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी आणि...\nबेटीची कमाल अन्‌ कोटीची धमाल\nलातूर : ''बाबांकडे हट्ट धरून मोबाईल घेतला, तोही हप्त्यांवर. त्याचेही अजून पाचच हप्ते झाले. तेवढ्यात परवा बॅंकेतील अधिकाऱ्यांचा फोन आला. सुरवातीला धडकीच भरली; पण हिंमत करून फोन घेतला, तर त्यांनी एवढेच सांगितले की, शुक्रवारी (ता. 14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नागपूर येथे कुटुंबासह जायचे...\nनोटाबंदीची हाफसेंच्युरी: खडतर विकेटवर राजकारण्यांची बॅटिंग\n8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...\nबेस्टचे तिकीट आता मोबाईल ऍपवर\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजारच्या नोटा बाद करून \"कॅशलेस' व्यवहार सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. बेस्ट येत्या 10 डिसेंबरपासून \"ई तिकिटिंग' सेवा सुरू करणार असल्याची घोषणा बेस्टचे महाव्यवस्थाक डॉ. जगदीश पाटील यांनी गुरुवारी (ता. 1...\n‘एसबीआय’कडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात\nनवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची...\nनांदेडमध्ये नोटांसाठीच्या रांगेचा बळी\nनांदेड - नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना नांदेडमध्ये घडली आहे. आज (बुधवार) सकाळी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर कसबे (वय 60) असे या ज्येष्ठ...\nरविवारची सुटी बॅंकांच्या दारात\nकोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद करण्याचा धाडसी निर्णय मंगळवारी संध्याकाळी जाहीर केला. हातात असलेल्या आणि कुठंकुठं लपवून ठेवलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबरअखेरची मुदत मोदींनी दिली. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट चलन या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&%3Bpage=1&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T21:09:54Z", "digest": "sha1:IG5WG73NOYVXGJD4MZMJWOKU7DXOJNHW", "length": 27436, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविव��र, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (27) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (14) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nमुक्तपीठ (2) Apply मुक्तपीठ filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove चित्रपट filter चित्रपट\nजीवनशैली (15) Apply जीवनशैली filter\nदिग्दर्शक (9) Apply दिग्दर्शक filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nराजकारण (5) Apply राजकारण filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nमराठी चित्रपट (4) Apply मराठी चित्रपट filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nव्हिडिओ (4) Apply व्हिडिओ filter\nसाहित्य (4) Apply साहित्य filter\nगुन्हेगार (3) Apply गुन्हेगार filter\nदिवाळी (3) Apply दिवाळी filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nअभिनेत्री (2) Apply अभिनेत्री filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\n\"योगशास्त्रामुळं आयुष्य बदललं' (अमृता खानविलकर)\nमाझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. \"वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर \"वेलनेस' हा फक्त...\nमाध्यमांतराचा रंजक रसास्वाद (डॉ. विजय केसकर)\n\"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं \"कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं \"माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...\n'प्रेमरंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमाढा (सोलापूर) - अलिकडच्या काही वर्षांत ग्रामीण भागातील कलाकरांनी चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. त्यात भर पडली असुन, उपळाई बुद्रूक येथील शरद गोरे यांनी ८ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शित होणाऱ्या 'प्रेमरंग' या चित्रपटात कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व...\nघरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरांचा आनंद\nप्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी सुचविल्याप्रमाणे १९८८ मध्ये पेटीवादनाच्या रसास्वादाचा कार्यक्रम सुरू केला होता. ��ी बाबांच्या मागे बसून साथ करायचो. दहा-बारा वर्षांपासून मी स्वतः व्यावसायिक पातळीवर...\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...\nयू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी\nपुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण \"यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे 25 टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण...\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित \"डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...\nयंदाची दिवाळी आईविना सुनीसुनी गेली. आईशिवायची ही पहिलीच दिवाळी. दिव्यांच्या लखलखाटात आणि प्रकाशातही आईच्या जाण्याचे दुःख मनात सलत होते. तिच्या प्रेमळ आठवणींनी डोळे कधी पाझरू लागले ते समजलेही नाही. घरातील मोठी सून म्हणून पारंपरिक मूल्ये जपत सर्व जबाबदाऱ्या तिने निभावल्या. तिचा त्याग, सोशिकपणा आणि...\n...म्हणून बाबांनी माझं नाव अभिनय ठेवलं; अभिनय बेर्डेने लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना दिला उजाळा\nनुकताच 26 ऑक्टोबरला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची 65 वी जयंती झाली. 'अशी ही बनवाबनवी', 'एका पेक्षा एक', 'चिकट नवरा', 'रंग प्रेमाचा', 'लपवाछपवी', 'बजरंगाची कमाल' असे एका पेक्षा एक हिट मराठी चित्रपट देणारे लक्ष्मीकांत बेर्डे वयाच्या केवळ 50 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतील हे कुणालाच वाटलं...\nफा र्फार्पूवीची गोष्टबिष्ट नव्हे. ही दोनेक वर्षांपूर्वीचीच आहे. एक किनई दरोडेखोर होता. आता हा इसम दरवडेखोर होता की वाटमारी करणा���ा भुरटा ह्याबद्दल थोडेसे क्‍नफ्यूजन आहे. पण काहीही असेनाका, (हा मराठी शब्दप्रयोग आहे, जपानी नाव नव्हे) दाखलेबाज गुन्हेगार होता इतके पुरे. आपला हा कथानायक आहे किनई, तो जो...\nइंटरनेटचं तंत्र, नातेसंबधाचा मंत्र...; 'टेक केअर गुड नाईट'\nहातातल्या मोबाईलने कुणाशीही झटक्यात संपर्क करण्याची, हवं ते क्षणात दिसण्याची सुविधा दिली खरी पण तो तिथवरच नाही थांबत... हातात आलेला हा मदतनीस नेमकं काय काय करतो हे कळेपर्यंत अनेकांचं आयुष्य थेट सुक्ष्मदर्शकाखाली ठेवल्यासारखं होतं. कुठे जाता, काय करता, आवडीनिवडी काय, मित्रमंडळी कोण हे सगळं, सगळं तो...\nजीवनशैलीला साजेशी धोरणे हवीत\nदेशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...\n'स्वप्ना'मागचं सत्य (निनाद खारकर)\n'द अमेरिकन्स' ही बहुचर्चित मालिका तत्कालीन सोव्हिएत युनिअनच्या गुप्तहेर जोडप्याच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची कथा मांडते. त्याचबरोबर त्या जोडप्याच्या कुटुंबाची आणि एकूणच अमेरिकी संस्कृतीच्या प्रभावाविषयीही ती चर्चा करते. ठाशीव चौकटीच्या पलीकडे मांडणी करणारी आणि तपशीलांमध्ये चोख असणारी ही मालिका खूप...\nरंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा...\nखरंच प्रेम इतकं आंधळं असतं\n\"प्रेम\" एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं...\nएक जुळून आलेली सुखद भेट; 102 नॉट आऊट\n\"कभी कभी', \"अजुबा', \"नसीब' अशा काही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी एकत्रित काम केले आहे. कधी एकमेकांचे जीवलग मित्र तर कधी भाऊ असे त्यांचे नाते चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. आता तब्बल 27 वर्षांनी हे दोन कलाकार \"102 नॉट आऊट' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटामध्ये...\n'वजनी' गट टाळण्यासाठी (डॉ. वैशाली देशमुख)\nहल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा...\nजे जे सुचेल ते ते लिहा...\nअश्विन सांघी. \"कृष्णा की', \"चाणक्‍याज्‌ चॅन्ट', \"सियालकोट सागा,' \"कीपर्स ऑफ द कालचक्र' या वाचकप्रिय फिक्‍शन थ्रिलर्सचे लेखक. \"बेस्ट सेलिंग' लेखकांमधलं एक महत्त्वाचं नाव. अध्यात्म, विज्ञान, राजकारण, व्यवसाय, कायदा, गुन्हेगारी विश्व आदींमधल्या कल्पनारम्य कथानकांना पुराणकथांची, त्यातल्या मिथकांची,...\nफास्ट फॉरवर्ड जीवनशैलीमुळे असमाधान वाढते आहे. त्यामुळे आपल्यासमोर उभे राहणारे प्रश्‍न उत्तर न शोधता डिलिट करण्यासारखे नाहीत. माझा सहा वर्षांचा नातू आयपॅडवर ‘टॉम अँड जेरी’ बघत होता. थोडा भाग बघून झाल्यावर मला म्हणाला, ‘‘आजी, आता याचा कंटाळा आला. आपण आता हे फास्ट फॉरवर्ड करूया.’’ मध्यंतरी आम्ही...\nछोटा पडदा आणखी छोटा होणार\nदिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:11:38Z", "digest": "sha1:AQW3YOHVZWNVAX4SZ4SACFLP72QWYKKE", "length": 28131, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (81) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (411) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (28) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (14) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\n(-) Remove शिवसेना filter शिवसेना\nउद्धव ठाकरे (411) Apply उद्धव ठाकरे filter\nमहापालिका (294) Apply महापालिका filter\nदेवेंद्र फडणवीस (241) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (236) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (226) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (220) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (196) Apply राजकारण filter\nकॉंग्रेस (182) Apply कॉंग्रेस filter\nराजकीय पक्ष (132) Apply राजकीय पक्ष filter\nजिल्हा परिषद (131) Apply जिल्हा परिषद filter\nबाळासाहेब ठाकरे (126) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nनगरसेवक (120) Apply नगरसेवक filter\nनरेंद्र मोदी (119) Apply नरेंद्र मोदी filter\nमुंबई महापालिका (109) Apply मुंबई महापालिका filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (91) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nआदित्य ठाकरे (90) Apply आदित्य ठाकरे filter\nराज ठाकरे (70) Apply राज ठाकरे filter\nसंजय राऊत (58) Apply संजय राऊत filter\nअर्थसंकल्प (57) Apply अर्थसंकल्प filter\nनगरपालिका (57) Apply नगरपालिका filter\nनोटाबंदी (56) Apply नोटाबंदी filter\nप्रशासन (53) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवाद (53) Apply राष्ट्रवाद filter\nनारायण राणे (49) Apply नारायण राणे filter\nविधान परिषद (49) Apply विधान परिषद filter\nशरद पवार (48) Apply शरद पवार filter\nकाँग्रेस (44) Apply काँग्रेस filter\nकर्जमाफी (41) Apply कर्जमाफी filter\nमहानगरपालिका (41) Apply महानगरपालिका filter\nउत्तर प्रदेश (38) Apply उत्तर प्रदेश filter\nआमचं ठरलंय, तुम्ही शांत राहा - उद्धव ठाकरे\nमुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...\nलोकसभेत उपाध्यक्ष पद आम्हालाच हवा : शिवसेनेचा आग्रह\nमुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे...\nvidhansabha 2019 : युतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा\nघटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून,...\nmodi cabinet : पूर्वीप्रमाणे सन्मानाची शिवसेनेला अपेक्षा\nमुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा...\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा 'कॅबिनेट' मंत्रिमंडळात समावेश\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे...\nशिवसेनेचा दिल्लीत मराठी बाणा\nमुंबई - नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी संसदेत मराठी भाषेत शपथ घेण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह काही खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अन्य खासदारांवरही दबाव वाढला असून, राज्यातील किती खासदार नेटकऱ्यांना...\nशिवसेनेला मंत्रिपदासह उपसभापतिपदाची आस\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे आणि राज्यसभेच्या उपसभापतिपदाची आस लागली असून, लवकरच भाजपकडे या पदांची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट...\nआदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत शि���सेनेला चांगलं यश मिळाल्यावर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम रहाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केल आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा...\nशिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी; देसाई, सावंत, राऊत यांची चर्चा\nमुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल...\nelection results : शिवसेनेची ताकद ‘जैसे थे’\nमुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...\nelection results : शिवसेनेच्या वाघाची डरकाळी; 23 पैकी 19 जागांवर आघाडी\nमुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. दुपारी...\nजयदत्त क्षीरसागर अखेर शिवसेनेत\nमुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये...\nशिवसेना म्हणते, राहुल, प्रियांकाने मेहनत घेतली\nमुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता...\nय��तीचे बळ एका जागेने वाढणार\nमुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी...\nloksabha 2019 : तयारी पुढच्या निवडणुकीची (मुंबई वार्तापत्र)\nमतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...\n'उद्धव ठाकरेंनी दिली होती बाळासाहेबांना धमकी'\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती. नारायण राणे यांनी आत्मचरित्रात...\nमुंबई - लोकसभेचे मतदान संपताच गुरुवारी (ता. २) मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पश्‍चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. निवडणूक कामाचे कारण सांगून पालिका अधिकाऱ्यांनी नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांनी ठेवला. कंत्राटदारांनी अद्याप...\nloksabha 2019 : \"सट्टा'बाजारात युतीचीच बाजी\n'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार...\nरावणाच्या लंकेत घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार: उद्धव ठाकरे\nमुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे स��र्वजनिक ठिकाणी...\nnorth west mumbai loksabha 2019 : निरुपम देणार कीर्तिकरांना लढत\nमुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%2520%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T21:14:04Z", "digest": "sha1:ST7RAG2X2BEA5EC6F4KF5UZWWGKNSM4N", "length": 28875, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (11) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (19) Apply महाराष्ट्र filter\nविनय पवार (11) Apply विनय पवार filter\nनरेंद्र मोदी (10) Apply नरेंद्र मोदी filter\nसारंग अकोलकर (10) Apply सारंग अकोलकर filter\nदेवेंद्र फडणवीस (9) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (9) Apply मुख्यमंत्री filter\nगोविंद पानसरे (8) Apply गोविंद पानसरे filter\nनिवडणूक (8) Apply निवडणूक filter\nपत्रकार (8) Apply पत्रकार filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nउच्च न्यायालय (7) Apply उच्च न्यायालय filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र दाभोलकर (7) Apply नरेंद्र दाभोलकर filter\nकर्नाटक (6) Apply कर्नाटक filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nखासदार (5) Apply खासदार filter\nन्यायाधीश (5) Apply न्यायाधीश filter\nप्रशासन (5) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (5) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nवीरेंद्र तावडे (5) Apply वीरेंद्र तावडे filter\nसर्वोच्च न्यायालय (5) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nसारंग खानापूरकर (5) Apply सारंग खानापूरकर filter\nसीबीआय (5) Apply सीबीआय filter\nगौरी लंकेश (4) Apply गौरी लंकेश filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nशिवसेना (4) Apply शिवसेना filter\nसत्र न्यायालय (4) Apply सत्र न्यायालय filter\n'दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये'\nसावंतवाडी - आंबोली येथील कबुलायतदार गावकरप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तालुकाध्यक्ष महेश...\nपानसरे हत्या प्रकरणः वाहन, शस्त्रजप्तीचे आव्हान कायम\nकोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करून झालेल्या हत्येला चार वर्षे झाल्यानंतरही गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र जप्त करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. मुळातच तपास यंत्रणेला स्वतःला संशयित आरोपी शोधण्यात यश आलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून...\nकोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...\n‘द हिंदू’च्या एन. राम यांनी राफेलप्रकरणी नुकतेच प्रकाशात आणलेले मुद्दे आणि त्यानंतर सरकारने स्वत:चा केलेला बचाव यामुळे या मुद्यावरील चर्चा पुढे सुरू ठेवण्यास मदत झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे राफेल प्रकरणाच्या वादाबाबत एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे हा सर्व अहंकारातून सुरू झालेला खेळ होता. या...\nचार संशयितांविरोधात उद्या पुरवणी दोषारोपपत्र\nकोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या चार संशयितांविरोधात सोमवारी (ता. ११) जिल्हा सत्र न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाण्याची शक्‍...\nराममंदिर प्रकरणी अध्यादेशाचा मुद्दा गैरलाग�� : प्रकाश अकोलकर\nदौंड (पुणे) : राम मंदिराचा खटला सर्वेाच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे प्रलंबित असताना त्याबाबत अध्यादेश काढला गेला तर, त्याचक्षणी सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात तो अध्यादेश खटल्याशी जोडून घेऊ शकते आणि खटल्याची पूर्ण सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत स्वतः हुन अध्यादेशाला स्थगिती देऊ शकते. जरी...\nराज ठाकरेंसारखा गुंड नेता असतो का\nमुंबईः राज ठाकरेंसारखा नेता असतो का नेता गुंडगिरी करत नाही, महिला-मुलींना त्रास देत नाही त्यांचे रक्षण करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सनेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, त्यामुळे ते चिडले आहेत त्यांना ‘सरकार राज’ आणायचे असून, स्वतःला सिद्ध...\nभारत ‘आयुष्मान’ होण्यातील अडथळे\nआरोग्यसेवांची व्याप्ती आणि परिणामकता वाढविण्यासाठी सरकारने आरोग्य विम्याचा मार्ग निवडला आहे. पण नव्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची अंमलबजावणी करताना समोर आलेल्या त्रुटी किती लवकर दूर केल्या जातात आणि रुग्णांचे अधिकार कसे जपले जातात, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल. भा रताने राष्ट्रीय आरोग्य संरक्षण...\nganesh festival : विसर्जन डीजेमुक्त\nमुंबई - ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साउंड सिस्टीमवर (डीजे आदी) बंदी घातल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी ही बंदी कायम ठेवली. त्यामुळे यंदाचे गणेश विसर्जन दणदणाटाविनाच होणार आहे. साउंड सिस्टीम मालकांनी कायद्याने...\nराजेश बंगेरानेच दिले अंदुरे, कळसकरला शस्त्रप्रशिक्षण\nपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्रप्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व...\nअटलजींची तुलना केवळ नेहरू व इंदिरांजीशीच करावी लागेल- माधव भंडारी\nमुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...\nगाैरी लंकेश हत्या प्रकरणः कुरणेच्या शेतात बंदूक प्रशिक्षण\nबंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या बेळगावातील भरत कुरणे याच्या शेतात केवळ एअर गनचेच नाही, तर खऱ्या बंदूक व काडतुसांचा वापर करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय तपास पथकाने मोस्ट वांटेड म्हणून जाहीर केलेला कोल्हापूरचा प्रवीण लिमकरसुद्धा...\n\"रॉकेट मॅन'ची भरारी (नाममुद्रा)\nसरकारी शाळेत, तमीळमधून शिक्षण घेतलेला, कधीही कोचिंग क्‍लासला न गेलेला मुलगा आज अवकाश संशोधनात जगभरात आदर प्राप्त केलेल्या \"इस्रो'चा प्रमुख आहे. चिकाटी, अथक परिश्रम आणि प्रखर बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी हे यश प्राप्त केले आहे. राजकीय क्षितिजावर तळपतानाच...\nपोस्टमन २० पासून संपावर\nकणकवली - पत्राद्वारे संदेश पोहोचविण्याची जागा फेसबुक, व्हाट्‌सअप आदी माध्यमांनी घेतली असली तरी बॅंकांचे, विमा कंपन्यांचे , खासगी कंपन्यांचे, सरकारी-निम सरकारी कागदपत्रे घेऊन येणारा पोस्टमन २० जुलैपासून संपावर जाणार आहे. हा संप पगारवाढ किंवा अन्य आर्थिक मागण्यांसाठी नाही तर रिक्‍तपदांवर भरती आणि...\nकेंद्र व राज्य शासनाचा वीज ,पाणी आणि खोलीकरणावर भर\nफुलंब्री : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासून वीज, पाणी आणि नद्या, नाल्यांच्या खोलीकरनाच्या कामांवर भर दिला असून याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे शाळांचे लोकार्पण व...\nइंधन दरवाढी विरोधात मुरगुडमध्ये गांधीगीरी\nमुरगुड - मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इंधन दर वाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मुरगुड बस स्थानक परिसरात भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी वाहन धारकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने दरवाढीचा निषेध नोंदवला. दलित मित्र डी. डी. चौगले म्हणाले, सरकारने अच्छे दिनाच्या...\nप्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्या\nपुणे - दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदा��� देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे...\nअदानी, अंबानींसाठी कायदे बदलले - चौधरी\nपुणे - सध्याच्या सरकारमधील राज्यकर्त्यांचा अर्थकारणाशी काडीचा संबंध नाही. अदानी आणि अंबानी या उद्योगपतींना हाताशी धरून कामगार कायदे बदलले जात असल्याचा आरोप विश्‍वंभर चौधरी यांनी केला. कॉंग्रेस भवनात राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या (इंटक) वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी...\nसरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय : अजितदादा पवार\nमलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...\nगोरगरीबांना लुटून धनदांडग्यांना मोठे करणाऱ्या सरकारला घालवण्याची वेळ - अजित पवार\nमुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/tourism-plan-of-sadashivagad/articleshow/69695471.cms", "date_download": "2019-06-15T22:15:16Z", "digest": "sha1:PMQ63R7DATZMUNDM7QKTI4O7SL3F44TB", "length": 17452, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: ‘सदाशिवगड’चा पर्यटन आराखडा - tourism plan of 'sadashivagad' | Maharashtra Times", "raw_content": "\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...\n केवढी मोठी क्रिकेट बॅट...WATCH LIVE TV\nसरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकवर्गणीतून गडाखालून गडावर पाणी नेण्यात यशस्वी ठरलेल्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठाने किल्ले सदाशिवगड विकासाला अधिक ...\nसरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकवर्गणीतून गडाखालून गडावर पाणी नेण्यात यशस्वी ठरलेल्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठाने किल्ले सदाशिवगड विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले सदाशिवगडच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच किल्ले सदाशिवगडचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.\nसदाशिवगडच्या संवर्धनासाठी गेल्या बारा वर्षांपासून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान कार्यरत आहे.\nम. टा. वृत्तसेवा, कराड\nकराड विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत कराड विमानतळ विस्तारीकरण विरोधी कृती समिती व बाधित शेतकऱ्यांना अंधारात ठेवून प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कृती समिती सदस्य व बाधितांनी शुक्रवारी दुपारी थेट येथील प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांना धारेवर धरले. नोटिसा वाटप तातडीने बंद करून मुख्यमंत्र्यांशी तातडीची बैठक लावण्याबाबतचे लेखी आश्वासन द्यावे, अशी जोरदार मागणी केली. मात्र, असे लेखी देता येणार नसल्याचे खराडे यांनी स्पष्ट करताच संतप्त झालेल्या बांधितांना प्रांताधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रांत कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली.\nकराड विमानतळ विस्तारीकरणामध्ये येथील वारूंजी, केसे व मुंढे गावचे बागायत क्षेत्र बाधित होणार आहे. येथील भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून झालेला शास्वत विकास उद्धवस्त करण्याचा डाव मांडल्याचा आरोप करीत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीची स्थापना केली असून, या कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात मोठे जनआंदोलन सुरू आहे.\nमात्र, या जनआंदोलनाला बेदखल करीत प्रशासनाने गेल्या ३० मे रोजी भूसंपादन अध��नियम १८९४च्या कलम १२ (२) व कलम १६नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विस्तारीकरणासाठी भूसंपादन कायदा २०१३ची तरतूद तसेच ३१ ऑगस्ट २०१६च्या अंतिम निवाड्यानुसार बाधित होणाऱ्या सुमारे ११७१ शेतकऱ्यांना मंजूर निवाडा व भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या रक्कमेचे वाटप व ताबा अशी प्रक्रिया ९ जुलै २०१९ रोजी पूर्ण केली जाणार असल्याची नोटीस तलाठी कार्यालयामार्फत देण्याचे काम सुरू आहे.\nप्रशासनाने बाधित शेतकरी व कृती समितीला विश्वासात न घेता नोटिसा बजावल्याने संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना शुक्रवारी धारेवर धरले. आजपर्यंत कृती समितीच्या माध्यमातून सरकारकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला आहे. प्रत्येक नोटिसीला लेखी उत्तरे दिली आहेत. शिवाय विमानतळ विस्तारीकरणासाठी कायद्यातील तरतुदीनुसार जमीन अधिग्रहण करण्यासाठी पर्यायी जागा कृती समितीने सुचवली आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा केलेला विकास उद्धवस्त करून सरकार कोणता विकास साधणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायला प्रशासन तयार नाही. या पूर्वी प्रांताधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांच्याशी बैठक लावण्यासंदर्भातील आश्वासन देण्यात आले होते. अशी कोणतीही बैठक न लावता थेट भूसंपादनाची नोटीस कशी काय बजावण्यात आली असा जाब विचारत प्रांताधिकारी खराडे यांना धारेवर धरले.\nदरम्यान, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी रोजी कृती समिती व बाधितांची बैठक घेऊन लिखित स्वरूपात आपले निवेदन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.\nकॅप्शन : कराड प्रांताधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करताना बाधित शेतकरी.\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nAIIMS च्या डॉक्टरांनी संप घेतला मागे\nभारत वि पाकिस्तान मॅचबद्दल काय म्हणताहेत सेहवाग- शोएब\nउत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना अखिलेश यादव भेटले\n'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' प्रत्येकाला मिळावे: मुख्यमंत्री भूप...\nमेरठमध्ये केमिकल कंपनीला आग\nकुत्र्यांनी केली बिबट्याची शिकार; व्हिडिओ व्हायरल\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे\nरेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआईच्या जबड्यातून गोळी आरपार...\nसाताराः टेंभू योजनेचे पाणी कराडला देण्याची मागणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AF", "date_download": "2019-06-15T21:44:33Z", "digest": "sha1:LRXBDOVM23GGSMQ3DVKN3DJXFMVSMMTM", "length": 3499, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ९ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ९ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ९ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:53:51Z", "digest": "sha1:VAXDJ7BM6ZPDT7OLZ2QR7FAMNKSYWM3A", "length": 11770, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विष्णू श्रीधर जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nमृत्युंजयाचा आत्मयज्ञ, कंठस्नान आणि बलिदान, क्रांतिकल्लोळ\nविष्णू श्रीधर जोशी (जन्म २० ऑगस्ट १९१९[१] मृत्यू २५ एप्रिल २००१[२]) हे मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्‍नांच्या इतिहासाविषयी आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी त्यांनी संशोधनपूर्वक लेखन केले आहे.\nवि. श्री. जोशी ह्यांचा जन्म ठाणे येथे झाला. ठाणे येथील महानगरपालिका मराठी शाळा क्र. १ तसेच बी. जे. हायस्कूल ह्या शाळांत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांना १९४०मध्ये बी. ए. ही पदवी संपादन केली. पदवी मिळवण्याआधीपासून ते मुंबई महापालिकेच्या लेखाविभागात नोकरीला लागले. महापालिकेत चौकशी अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. १९७६ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली.[१] त्यानंतर १९९५पर्यंत त्यांनी सशस्त्र क्रांतिलढ्याविषयी संशोधन आणि लेखन केले. त्यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचे संशोधनाचे काम थांबले तरी त्यांना शेवटपर्यंत क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी आस्था होती.[२]\n१९३९ साली वि.श्री. ह्यांची शोभा ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. मात्र ती राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह असल्याने तत्कालीन शासनाने त्या कादंबरीवर बंदी घातली. ही बंदी १९४६ ह्या वर्षी उठवण्यात आली.\n१९४७ साली वि.श्री. ह्यांनी वासुदेव बळवंत फडके ह्यांचे चरित्र लिहून प्रकाशित केले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयीचे मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे पुस्तक १९५१ ह्या वर्षी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकांचा उल्लेख ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता.[२]\nअखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ (मनोरमा प्रकाशन, पुणे)\nअग्निपथावरील परागंदा (मनोरमा प्रकाशन, पुणे)\nआद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (चरित्र)\nज्वालामुखीचे अग्निनृत्य (मनोरमा प्रकाशन, पुणे)\nझुंज सावरकरांची (मनोरमा प्रकाशन, पुणे)\n२०२ साहसकथा (बालवाङ्‌मय, मनोरमा प्रकाशन, पुणे)\nपूर्णाहुति आणि वाताहत (मनोरमा प्रकाशन, पुणे)\nप्रलया���ील पिंपळपाने , प्रका- अ.र.फडके, मनोरमा प्रकाशन, मुंबई-१४, मु- माधुरी मुद्रण, पुणे-५, जानेवारी १९९०, पाने-४१४.\nमृत्युंजयांचा आत्मयज्ञ (सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्रवजा कादंबरी), प्रका- र.वि.रघुवंशी, श्रीगजानन बुक डेपो, मुंबई-२८, मु- य.गो.जोशी,आनंज मुद्रणालय, पुणे-३०, डिसें १९५१, पाने-४४०.\nवडवानल (भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींवर चरित्रवजा कादंबरी), प्रका- वि.श्री.जोशी, मुंबई-२८, मु- रविराज प्रिंटरी, पुणे-२, १९७८, पाने-४३१.\nवणवा : हिंद देशीचा (मनोरमा प्रकाशन, पुणे)\nशृंखला खळाखळा तुटल्या ( नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील चरित्रवजा कादंबरी), प्रका- अ.र.फडके, मनोरमा प्रकाशन, मुंबई-१४, मु- माधुरी मुद्रण, पुणे-५, पाने-५८८.\nकंठस्नान आणि बलिदान ( क्रांतिकारक चापेकर बंधू आणि रानडे यांचा रोमहर्षक जीवनवृतान्त), प्रका- शां शि. सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई-२८, मु- चिं.वा.जोशी, माधव प्रिंटिग प्रेस, अलिबाग, पाने-३७६.\n↑ a b लेखकाविषयी -; समाविष्ट : जोशी, वि. श्री.; पूर्णाहुति आणि वाताहात; १९९५; मनोरमा प्रकाशन; पुणे; प्रारंभिक पृष्ठे ४-५ (सदर आवृत्तीच्या प्रतीत प्रारंभिक १४ पृष्ठे व त्यानंतरची ८ चित्रपृष्ठे ह्यांवर क्रमांक छापलेले नाहीत.)\n↑ a b c मृत्युंजयांचा आत्मयज्ञ ह्या पुस्तकाच्या राजा प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आवृत्तीतील माधुरी चंद्रशेखर जोशी ह्यांचे मनोगत (पृ. दहा) सदर पुस्तकाची नमुनापाने बुकगंगा ह्या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०१७ रोजी २३:१८ वाजता पाहिली त्यानुसार\nइ.स. १९१९ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१७ रोजी १९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atourism", "date_download": "2019-06-15T20:54:43Z", "digest": "sha1:GBFRPKMRTPFETH7SJ4DVPVIDF4SBSXQD", "length": 28352, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्��� बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (62) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (58) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (30) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (9) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (8) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nग्लोबल (4) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nमहाराष्ट्र (238) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (115) Apply प्रशासन filter\nव्यवसाय (105) Apply व्यवसाय filter\nसिंधुदुर्ग (83) Apply सिंधुदुर्ग filter\nमुख्यमंत्री (70) Apply मुख्यमंत्री filter\nमहामार्ग (64) Apply महामार्ग filter\nकोल्हापूर (63) Apply कोल्हापूर filter\nपर्यावरण (63) Apply पर्यावरण filter\nसौंदर्य (56) Apply सौंदर्य filter\nधार्मिक (54) Apply धार्मिक filter\nसिंधुदुर्गात 13 ते 17 जुन दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता\nसावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार...\nचांदोली पर्यटनाचा ‘भाग्योदय’ समीप\nसांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...\nएलिफंटा लेणीवर रोप वे सेवा जेटीची क्षमताही वाढवणार\nमुंबई - मुंबईतून एलिफंटा लेणीपर्यंत पोहचण्यासाठी रोप वे तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या सोयीसाठी जेटीची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. सर्व विकासकामांचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आढावा घेतला. एलिफंटा लेणी जागतिक वारसा...\nमुंबई - राज्यातील अनेक धरणांवरील विश्रामगृहांमध्ये यापूर्वी खासगी व्यक्‍तींना प्रवेश निषिद्ध होता. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही विश्रामगृहे विकसित करून ती भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला; पण सुरक्���ेच्या दृष्टिकोनातून अनेक धरणे संवेदनशील असल्याने...\n#shirolcancer कॅन्सर रोखण्यावर प्रथम भर द्यायला हवा - डॉ. आशुतोष पाटील\nप्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...\nरत्नागिरीत 17 जूनला कोकण विकास यात्रा\nरत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...\nखवले मांजर संरक्षण प्रकल्प भारतात राबवणार\nचिपळूण - खवले मांजराची तस्करी रोखण्यासाठी तसेच या दुर्मिळ प्राण्याला संरक्षण मिळावे, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे. हा प्रकल्प भारतात राबवणार असल्याची माहिती निसर्गमित्र भाऊ काटदरे यांनी दिली. ते...\nकासवांचं गाव - वेळास\nवीकेंड पर्यटन रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या...\nश्री विठ्ठलाचे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव रद्द\nपंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...\nकेशर आंबा बाग, मिश्रपिके, अन्‌ वृक्षलागवडीचा ध्यास\nलातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज तत्तापुरे यांनी ''वृक्षसेव��� हीच संतसेवा'' या संकल्पनेलाच आपले जीवन व्यतीत केले आहे. मिश्र फळबागा, बियांपासून झाडांची वृद्धी, केशर आंब्याच्या एकहजार झाडांचे संगोपन, नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार व कृषी पर्यटन अशा विविध वैशिष्ट्यांची जपणूक करीत...\nचारा छावण्या सुरूच राहणार - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली....\nपारंपरिक मच्छीमारांच्या गुजरानीचा यक्षप्रश्‍न\nयंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...\nगुगल स्ट्रीट व्ह्यू (अच्युत गोडबोले)\n\"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...\nसफर बलूनची...इजिप्तमधली (स्निग्धा गोळे-कोटकर)\nअखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....\nकलापूरचा कधी झालो कळलंच नाही...\nमी मूळचा वैभववाडीचा. त्यामुळं माध्यमिक शिक्षण कोकणातच झालं. पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आलो आणि येथेच करिअर घडवताना कलापूरनं कसं सामावून घेतलं, हे कळलंही नाही. युवा संकलक शेखर गुरव संवाद साधत असतो आणि त्याचा सारा प्रवास उलगडत जातो. बारावीपर्यंत राजाराम कॉलेजला शेखरचं शिक्षण झालं. त्यानंतर...\nmodi cabinet : पाहा कोणाकडे मंत्र्यांकडे कोणती खाती\nनवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...\nनिघोजचा भौगोलिक चमत्कार - रांजणखळगे\nवीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना...\nकाश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर\nकाश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस...\nसूर्यास्त, लाटा अन्‌ सेल्फी पॉईंट\nफुलेवाडी - कोल्हापूरचे वैभव आणि हार्ट ऑफ सिटी असलेल्या रंकाळा तलावाच्या संध्यामठ नजीकच्या बेटावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे नयनरम्य निसर्ग सौंदर्य, रंकाळ्यातील पाण्याच्या लाटा पहात, सेल्फी घेत पर्यटक व शहरवासीय रंकाळ्यावर मनमुराद आनंद लुटत आहेत. कोल्हापूरचा...\nसिंचनाला अग्रक्रम, उद्योगांना प्रोत्साहन\nसातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रे��िंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aravindra%2520jadeja&search_api_views_fulltext=ravindra%20jadeja&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:29:41Z", "digest": "sha1:2ZHT7WGS7ZFFDO7F6ZHDH6WNMYJH7ZWK", "length": 28743, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (20) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (14) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nअधिवेशन (2) Apply अधिवेशन filter\nउस्मानाबाद (2) Apply उस्मानाबाद filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nबाळासाहेब ठाकरे (2) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nरवींद्र गायकवाड (2) Apply रवींद्र गायकवाड filter\nरवींद्र वायकर (2) Apply रवींद्र वायकर filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nशिवाजीनगर (2) Apply शिवाजीनगर filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउच्च न्यायालय (1) Apply उच्च न्यायालय filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nराज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे पुण्याच्या सह आयुक्तपदी\nमुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या...\nरवींद्र गायकवाडांनी केली ओमप्रकाश राजेनिंबाळकरांविरोधात तक्रार\nउमरगा : शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून बदनामी करून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मंगळवारी (ता. 16) उमरगा पोलिस ठाण्यात दुपारी दिली आहे. या...\nloksabha 2019: ना���ाज रविंद्र गायकवाड समर्थकांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखले\nउस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. शनिवारी (ता. २३) उमरगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे वलय निर्माण केलेल्या प्रा. गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायावर अनेक...\nचला, आजपासून साधूया संवाद ध्‍येयवेड्यांशी...\nकोल्हापूर - शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाच्या मनामनात नवप्रेरणा जागवणाऱ्या ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेला गुरुवार (ता. २८) पासून दिमाखदार प्रारंभ होणार आहे. संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत या संवादमालिकेचे पहिले पुष्प प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे गुंफणार...\nपुणे : सत्र न्यायालयाने फेटाळला नगरसेवक रविंद्र धंगेकरांचा अटकपूर्व जामीन\nपुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे. बेकायदा जलपर्णी निविदा काढण्याच्या...\nसर्व अडथळे आठवड्यात दूर करा - राज्यमंत्री वायकर\nजोगेश्‍वरी - जोगेश्‍वरी पूर्वेतील संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्त्यावरील (जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड) वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात दिवसांत या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा. तसेच येथील सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी...\nमेळघाटच्या मुलांची गुजरातमध्ये पिळवणूक\nधारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली. मेळघाटातील हरिसाल व...\nदापोली विद्यापीठ बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना नोकरी - वायकर\nदाभोळ - दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचा��्‍यांवर काळाने घातलेला घाला अत्यंत हृदयद्रावक आहे. एकूण 30 कर्मचारी या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत. या सगळ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र...\nरवींद्र जाधव खून प्रकरण: मारेकऱ्यांचा खोटेपणा पोलिसांनी पाडला हाणून\nमेहुणबारे (चाळीसगाव) - जुन्या वादाचा बदला घेण्याची हिच संधी आहे आणि ती सोडायची नाही, अशी मनाशी खुणगाठ बांधून रवींद्र जाधवच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांनी तांड्यावरील एका निष्पाप तरुणाचे नाव पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिघा संशयितांचा खोटारडेपणा हाणून पाडला व...\nपुणे पोलिस, मराठेंना नोटीस बजावण्याचे आदेश\nमुंबई - पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील गैरव्यवहाराच्या प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना तडकाफडकी जामीन देण्याच्या प्रकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मराठे यांच्यासह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश...\nहमालाचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक\nआपटी - हमाली करणाऱ्या दिलीप रणभिसे यांचा मुलगा रवींद्र दिलीप रणभिसे याने राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून कौतुक केले. रवींद्र रणभिसे याची घरची...\nरवींद्र मराठेंचे सर्वाधिकार काढले\nपुणे - पद व अधिकाराचा गैरवापर करीत डी. एस. कुलकर्णी यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...\nरवींद्र मराठेंना अखेर जामीन मंजूर\nपुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियम डावलून कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवींद्र मराठेंना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन...\nमहाबॅंक अधिकाऱ्यांवरील कारवाईची चौकशी होणार\nपुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपन्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या चुकीच्या कारवाईमुळे बॅंकिंग क्षेत्रातून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी...\nस्वतःला अपडेट ठेवायला हवे; रवींद्र कदम यांचा सल्ला\nपुणे : ''सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बाहेरच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला नवे बदल आत्मसात करून स्वतःला 'अपडेट' ठेवायला हवे,'' असा कानमंत्र पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी...\nबालविकास विद्यामंदिर विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करा : रविंद्र वायकर\nमुंबई : जोगेश्‍वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमानुसार...\nगणेशोत्सवातही सुन्न मेढा, मोहाट\nहुतात्मा रवींद्र धनावडेंना उत्स्फूर्त बंदद्वारे श्रद्धांजली; मनामनात गहीवर मेढा - जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेले मोहाट (ता. जावळी) येथील सुपुत्र रवींद्र धनावडे यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जावळीचे मुख्यालय असलेल्या मेढा...\nकाश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सातारचा जवान हुतात्मा\nसाताराः काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मोहाट तालुक्याच्या जावळी येथील जवान रवींद्र बबन धनावडे (वय 38) हे हुतात्मा झाले आहेत. सैन्य दलाने आज (शनिवार) संध्याकाळी मेढा पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली. मोहाट येथील धनावडे कुटुंबीयांना जवान...\nगुजरात गृहमंत्र्यांवर भिरकावले बूट\nगांधीनगर: गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांच्यावर बूट भिरकावले जाण्याची घटना आज येथे घडली. विधानसभेच्या इमारतीसमोर ते पत्रकारांबरोबर बोलण्याच्या तयारीत असताना गोपाल इतालिया या व्यक्तीने \"भ्रष्टाचार बंद करा', असे ओरडत जडेजा यांच्यावर बूट भिरकावले. मात्र, जडेजा माऱ्यातून बचावले. पोलिसांनी...\nसापडलेली पर्स परत करणाऱ्या रवींद्र शिगवणांचा सत्कार\nखेड - येथील बस स्थानक परिसरात वृद्ध महिलेची गहाळ झालेली पर्स रवींद्र शिगवण यांनी परत केली. याबद्दल त्यांचा पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांनी सत्कार केला. खवटी येथील सुनीता भोसले या बॅंकेतून पैसे काढून बस स्थानकाच्या मागील दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या परतल्यानंतर बसस्थानकाजवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asudhir%2520mungantiwar&search_api_views_fulltext=sudhir%20mungantiwar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aeducation", "date_download": "2019-06-15T21:08:05Z", "digest": "sha1:IZOMG5KH6JZ6THNB2WQEXD23WPM5SEHS", "length": 28635, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (28) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (19) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसुधीर मुनगंटीवार (16) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nअर्थसंकल्प (5) Apply अर्थसंकल्प filter\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nसोलापूर (5) Apply सोलापूर filter\nउपक्रम (4) Apply उपक्रम filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nग्रामविकास (3) Apply ग्रामविकास filter\nव्यापार (3) Apply व्यापार filter\nशाहू महाराज (3) Apply शाहू महाराज filter\nअरबी समुद्र (2) Apply अरबी समुद्र filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nजलयुक्त शिवार (2) Apply जलयुक्त शिवार filter\nवृक्षारोपणाची कोटींची उड्डाणे; पण जगवायची कशी\nतापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...\nभौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...\nबांबू लागवडीतून दिला वयाच्या 65 व्या वर्षी सकारात्मक शेतीचा संदेश\nसंग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...\nखुल्या गटातील मागासांनाही योजना लागू\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...\nआटपाडीत नाट्यगृह उभारणीसाठी १४ कोटी मंजूर\nआटपाडी - ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...\nनातवाला विदेशाच्या शिष्यवृत्ती लाभासाठी आजोबांचा संघर्ष\nधुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि \"ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...\nअखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे 58 वे अधिवेशन नांदेडला\nआर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...\nकॉर्पोरेट क्षेत्रातल्या सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा\nजगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकारप्राप्त करून घेण्यासाठी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावं लागलं. असं असलं, तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत अनेक क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे. काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत आणि आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि...\nजुन्या पेन्शनसाठी कँडल मार्च\nसोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...\nसरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....\nजुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च\nसोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी \"जवाब दो'चा नारा देण्यात...\nप्रतापराव पाटील यांच्या संस्थेच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत\nभडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...\nसेवाग्रामात देशातील सर्वांत मोठा चरखा\nसेवाग्राम (जि.वर्धा) - जगातील सर्वांत मोठा चरखा सेवाग्राम येथील आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी उभारण्यात येणार आहे. हा चरखा देशातील एकमेव मेटल शिक्षण महाविद्यालयात निर्मित करण्यात आला आहे. गिनेस आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा चरखा तब्बल साडेपाच टन...\nजीवनात शिस्त खूप महत्त्वाची: पोलिस निरीक्षक तोरडमल\nवाघोली : जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे. तुमच्या जीवनाला त्यामुळे एक वेगळी वाट मिळते. महाविद्यालयीन जीवनात त्याचे महत्त्व वाटत नसले तरी येथून बाहेर पडल्यावर त्याचे महत्व कळेल. त्यामुळे शिस्त आतापासूनच अंगीकृत करा, असे मत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी व्यक्त केले. वाघोलीतील जी एच रायसोनी...\nअर्थमंत्र्यांची हाफकीनवरची नाराजी दूर \nऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीला शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या पंधरा कोटींच्या एमआरआयच्या खरेदीला मंगळवारी (ता 14) प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात ही खरेदी केंद्रीय खरेदीसाठी स्थापन हाफकीन महामंडळाकडून करण्याची अट घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांची नाराजी व्यक्त करूनही...\nकोल्हापूरचा ‘वाघ’ पोहोचला जगभरात \nकोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...\nहाफकिन महामंडळाच्या खोळंबलेल्या खरेदी प्रक्रियेवर अर्थमंत्र्यांची नाराजी\nऔरंगाबाद : हाफकिन महामंडळाच्या खोळंबलेल्या खरेदी प्रक्रियेवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूर येथील वनविभागाच्या सभागृहात सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी बैठक झाली. त्यावेळी शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या 54.5 कोटींची यंत्रसामग्रीची खरेदी रखडल्याने पूर्वीच्या प्रक्रियेने...\nजातीनिर्मूलनाचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे : रमेश पांडव\nऔंध : \"जातीपातीची बंधने झुगारुन व जातीची उतरंड सारुन जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकत्र येणार नाहीत. तोपर्यंत जात ही जाणार नाही. आजपर्यंत अनेक महापुरुषांनी यासाठी कार्य केले. त्यांना काही प्रमाणात यशही आले. तरीसुध्दा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आपल्या देशातील जाती व्यवस्थेचे समूळ निर्मूलन का होऊ...\nप्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांचा संप सुरूच राहणार\nऔरंगाबाद - प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांच्या \"असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स'ने (अस्मी) बुधवारपासून (ता. 13) संप पुकारला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नागपूर येथील चर्चेत वाढीव विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण खात्याने त्यांच्या बजेटमधून देण्याची भूमिका मांडली. हा...\nगेले काही दिवस वर्तमानपत्रांत प्रवेशाविषयी येणाऱ्या बातम्या पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली, की प्रवेशाची समस्या आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना फक्त आपल्या पाल्यालाच विचार आपल्याकडून केला जातो. आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की झाले, नाही मिळाला तर शाळेच्या माथी खापर फोडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mumbai-police-denies-permission-to-sambhaji-bhide-program/", "date_download": "2019-06-15T21:20:31Z", "digest": "sha1:DPQIQC6Q7WU2QMTPYZZYRRMBR3VKZKOC", "length": 9389, "nlines": 118, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "संभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परनावगी नाकारली", "raw_content": "\nसंभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परन���वगी नाकारली\n15/12/2018 महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेे यांची मुंबईत सभा होणार होती. परंतु दलित पॅंथरने विरोध केल्याने त्यांच्या मुंबईतल्या नियोजित सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.\n16 डिसेंबर रोजी लालबाग आणि विले पार्ले येथे ही सभा होणार होती. पण संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये, असं दलित पॅंथरचं म्हणणं आहे.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.\nदरम्यान, कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर आरोप आहेत.\n-…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल\n-रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं- नितेश राणे\n-“पंतप्रधान मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला”\n-काँग्रेससोबत बोलणी करण्याची अजूनही इच्छा- प्रकाश आंबेडकर\n-DySP सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे, त्यांना माफ करुया\nराज ठाकरेंच्या ‘त्या’ भाषणाचा परिणाम; उत्तर भारतीयांनी घेतला ‘हा’ निर्णय\n इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रि��द नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-stories/marathi-emotional-short-story-119011500020_1.html", "date_download": "2019-06-15T20:45:03Z", "digest": "sha1:5RNTMAN3E3N2RPIH7KWFOH3NVH2CKOD5", "length": 8525, "nlines": 100, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "यू नेव्हर नो...", "raw_content": "\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत होता. दहावीच्या परीक्षेनंतर तो अपघात आता संपूर्ण आयुष्य अंधारमय. किती स्वप्न बघितली होती आता संपूर्ण आयुष्य अंधारमय. किती स्वप्न बघितली होती जीव द्यावासा वाटायचा आणि.. मग ताईकडे शिकायला येणे. आयुष्यच पालटले. तीच म्हणाली होती \"अरे, तू आजवर हे जग बघितले आहे, तू कल्पना तरी करू शकतो. पुन्हा बघू शकतो. जे जन्मापासून आंधळे आहेत, कधीच बरे होवू शकत नाही, त्यांचा विचार कर जीव द्यावासा वाटायचा आणि.. मग ताईकडे शिकायला येणे. आयुष्यच पालटले. तीच म्हणाली होती \"अरे, तू आजवर हे जग बघितले आहे, तू कल्पना तरी करू शकतो. पुन्हा बघू शकतो. जे जन्मापासून आंधळे आहेत, कधीच बरे होवू शकत नाही, त्यांचा विचार कर आपल्या आई बाबांचा विचार कर. बी पॉझिटिव्ह अमोल आपल्या आई बाबांचा विचार कर. बी पॉझिटिव्ह अमोल तू अभ्यासाकडे लक्ष दे. १२वीची परीक्षा दे. नकारात्मक विचार मनात आणू नको. तू नक्की बरा होशील....\"\nविचारांच्या घोळक���यातून बाहेर पडत, हातातल्या काठीने चाचपडत अमोल मेघाजवळ आला,\n\"मेघा ताई, घे, पेढे खा...\" . त्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता.\n 12वीचा निकाल तर लागू दे.\"\n\"अग ताई, तू शिकवलंय. पास तर मी नक्कीच होणार पण आज एक आनंदाची बातमी आहे.\"\n\"ताई, माझे डोळ्याचे ऑपरेशन करणारे आय स्पेशालिस्ट आले आहेत भारतात. १५ दिवसानंतर ऑपरेशन. मी परत हे जग बघणार....\" अमोल उत्स्फूर्तपणे बोलत होता.\n अभिनंदन अमोल. मला केवढा आनंद झाला आहे, मी...कसं... \"मेघाचा कंठ दाटून आला.\"\n माझी तर जगण्याची इच्छाच मेली होती, पण तूच आयुष्यावर पुन्हा प्रेम करणे शिकवले. ताई, तुझ्याजवळ आलो की पॉझिटिव्ह व्हेव्स येतात. तू कशी नेहमी उत्साही तू टीचर आहे का मनोवैज्ञानिक तू टीचर आहे का मनोवैज्ञानिक\" अमोल अस्खलित बोलत होता.\n किती हा कौतुक सोहळा\" मेघा त्याला थांबवत म्हणाली, \"बरं सांग, बरा झाल्यावर सर्वात आधी काय करशील\" मेघा त्याला थांबवत म्हणाली, \"बरं सांग, बरा झाल्यावर सर्वात आधी काय करशील तुझी 'फर्स्ट विश'\n\"ताई, आपण नेहमी ह्याच खोलीत भेटलो. मला नं...तुझा हात धरून ..डोंगरावर जाऊन पहिल्या श्रावणसरीत चिंब भिजायचंय...तू नेहमी म्हणतेस नं, \"जस्ट ड्रीम एँड वन डे ऑल युअर ड्रीम्स विल कम ट्रू..\"\n\"हो. मी आजही हेच म्हणेन. माणसाने कधीच आशा सोडू नये. यू नेव्हर नो...\" एक दीर्घ श्वास घेत.. तिच्या व्हीलचेअरला बघत मेघा उत्तरली.\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमुलींच्या या 4 गोष्टींमुळे आकर्षित होतात पुरुष\nमराठी उखाणे See Video\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nलक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल\n\"आताच्या पिढीतील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे\"\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nपितृदिन विशेष : बाप\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nपुढील लेख रेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा दिल्याशिवाय नोकरी मिळवू शकतात\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्��ा | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T21:03:23Z", "digest": "sha1:PQCFUF5YJDVUBJN25J7EY36WULC24OUY", "length": 4481, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील - विकिपीडिया", "raw_content": "रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील\n(रुपाताई निलंगेकर पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)\nरुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील\nइ.स. २००४ – इ.स. २००९\nघाटबोरुल, बीदर जिल्हा, कर्नाटक\n२ मुलगे व १ मुलगी\nया दिवशी ऑगस्ट ३१, २००८\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल १५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)]\nइ.स. १९५७ मधील जन्म\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n१४ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T20:42:54Z", "digest": "sha1:JO2TBXR73RWRARSG27LD75WXWPQX2BIO", "length": 8118, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "नांदेडमध्ये पत्रकारांचा निषेध मोर्चा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी नांदेडमध्ये पत्रकारांचा निषेध मोर्चा\nनांदेडमध्ये पत्रकारांचा निषेध मोर्चा\nअलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर आमदाराने केलेला हल्ला आणि येलदरी येथील पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा झालेला प्���यत्न या दोन्ही घटनांचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. नांदेडमध्ये आज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कायाॅलयावर मोर्चा काढून दोन्ही घटनांचा निषेध केला गेला.. आ. जयंत पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबरच येलदरी येथील घटनेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती लावून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या..\nPrevious articleपत्रकाराला कुटुंबासह जाळण्याचा प्रयत्न\nNext articleविजय.. पत्रकारांच्या एकजुटीचा…\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nन्यूयॉर्क टाइम्स – ट्रंप यांची जुंपली\nमुंबई-गोवा महामार्गाला ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ यांचे नाव द्याः देशमुख\nअन मी संपादक झालो…\nमोरा बंदर ते भाऊचा धक्का स्पीड बोट सेवा\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nसरकारी पुरस्कार स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन\nअकबर विरूध्द प्रिया लढाई रंगणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-elections-voting-in-lok-sabha-name-registration-important/", "date_download": "2019-06-15T21:10:49Z", "digest": "sha1:SWCZKYGBBMS4B443FGOEUZRQKH74LM25", "length": 21428, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाव नोंदवणाऱ्यालाच करता येणार लोकसभेला मतदान | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला ���ळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nनाव नोंदवणाऱ्यालाच करता येणार लोकसभेला मतदान\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय\nनाव नोंदवणाऱ्यालाच करता येणार लोकसभेला मतदान\n भारत निवडणूक आयोगाने 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान मतदार पुनरिक्षण मोहीम हाती घेतली असून या मोहीमेत मतदार यादीत नाव नोंदवणारया मतदारालाच आगामी लोकसभा निवडणूकित मतदान करता येणार आहे. या मोहीमेत अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याकरीता नाशिक जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने जनजागृतीवर भर देण्यात येणार असून महाविद्यालयीन विद्यार्थी, दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक तहसिलदार गणेश राठोड यांनी सांगितले.\nया मोहीमेविषयी बोलतांना राठोड म्हणाले, भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती मोहीम म्हणजेच ‘स्वीप’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जागृती मोहिमेत प्रामुख्याने नव मतदारांना आकर्षित करणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचे महत्त्व पटविणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तर पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नोंद, दुबार व मयतांची नावे वगळणे, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. याकरीता आम्ही विविध माध्यमांतून जनजागृती करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. आजमितीस जिल्हयात 43 लाख 15 हजार 580 मतदार आहेत. तर 4228 मतदान केंद्र आहेत मात्र ��ध्यंतरीच्या काळात बीएलओंमार्फत घरोघरी जाउन राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहीमेत मतदार संख्येत वाढ झाली असून ही यादी उद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.\n1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणारयांची नावे यामोहीमेत नोंदविण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत. याकरीता आता जिल्हयातील 67 महाविद्यालयांमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहीती संकलित करण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हयात 42 हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी ला प्रवेश घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांची या मोहीमेत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. याकरीता कॅम्पस अ‍ॅम्बेसेडरची नियुक्ती करण्यात येउन त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहे.\nआदिवासी भागात विशेष जनजागृती\nविशेष करून आदिवासी भागात मतदानाचा टक्का कमी होतो याकरीता या मोहीमेत त्रयंबक, इगतपुरी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी पेठ, बागलाण तालुक्यात आदिवासी बांधवांची नोंदणी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.\nमागील निवडणूकित एका विशिष्ठ पक्षालाच सर्वाधिक मते मिळाल्याचा आरोप करत इव्हीएम यंत्राच्या वापराबाबतच अनेक संशय उपस्थित करण्यात आले. त्यामूळे आता विरोधकांनी मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरला आहे. परंतू आता हे आक्षेप खोडून काढण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत इव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. जेणे करून प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाजया मतदान पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने प्रचारपत्रके छापून जनजागृती करण्यात येणार आहे.\n‘रेल्वे’मार्गाचे नोव्हेंबरमध्ये भूमी अधिग्रहण\nजैन मुनि तरूण सागरजी यांचे पहाटे महानिर्वाण\nअफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा\nलोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर संजय दत्त म्हणतो..\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपश्चिम बंगालच्या जयदेव राऊतचा रक्तदानांचा प्रसार व प्रचारासाठी भारत भ्रमण : चोपड्यात अनेकांकडून स्वागत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश\n4th day : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच\nmaharashtra, आवर्जून ��ाचाच, मुख्य बातम्या\nजळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या पत्नीही इच्छूक\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n#Video # डान्सबार सुरु होण्यासाठी तोडीपाणी झाली : अजित पवार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nअफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा\nलोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर संजय दत्त म्हणतो..\nजैन मुनि तरूण सागरजी यांचे पहाटे महानिर्वाण\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/devendra-fadanvis-comment-on-sharad-pawar/", "date_download": "2019-06-15T20:51:13Z", "digest": "sha1:CZJQRNOIY6MHK5RAXCCEXIEOCIXYEPKR", "length": 9726, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं...!", "raw_content": "\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं…\n14/04/2019 टीम थोडक्यात देश 0\nमुंबई | एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल अशी टीका करणं अयोग्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.\nराफेल खरेदीचा व्यवहार अमान्य असल्याने दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिला आणि ते गोव्यामध्ये परतले, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं.\nयाआधीही राहुल गांधींनी असचं काहीसं बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा पर्रिकर जिवंत होते आणि त्यांनी राहुल गांधीना योग्य उत्तर दिलं होतं. पण त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर ��ीका करणं अयोग्य आहे, असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.\nदरम्यान, पर्रिकरांच्या मृत्यूनंतर राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करणं योग्य नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.\n-आढळराव पडले दिल्लीत भारी; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक\n-बारामतीत आता मोदींचं नव्हे तर अमित शहांचं वादळ येणार\n-काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात\n-बटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास\n-पार्थ पवारांना दिलासा; या 2 माजी नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश\nआढळराव पडले दिल्लीत भारी; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक\nतिसरी चूक केल्यास होत्याचे नव्हते होईल; पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक��षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mahadeo-jankar-criticized-cm-devendra-fadanvis/", "date_download": "2019-06-15T21:37:26Z", "digest": "sha1:PPYDJIPW33Y6YKWW3KW4MTEVAACLEIJI", "length": 9463, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग...??- महादेव जानकर", "raw_content": "\nतुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…\nपुणे | तुमच्या चिन्हावर कसं लढणार तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं, असा सवाल महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.\nभाजप माढा आणि बारामती रासपला देत होते. पण, चिन्ह भाजपचे देत होते म्हणून त्या जागा स्विकारल्या नाहीत, अशी माहितीही महादेव जानकर यांनी दिली.\nज्या पक्षाचं चिन्ह त्या पक्षाचा उमेदवार असतो. याला युती नाही बेकी म्हणतात, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.\nआमची युती भाजपसोबत आहे शिवसेनेसोबत नाही, असंही जानकर यांनी स्पष्ट केलं.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीत रासपला जागा न दिल्याने जानकर चांगलेच संतप्त झाले आहेत.\n–बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर\n–काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा\n–माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली\n–आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार\n–अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार\nबहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर\nसुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपद���वरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/maharashtra/history/maharashtra-past-present/page/2/", "date_download": "2019-06-15T20:30:37Z", "digest": "sha1:WPOOO63I5N2H6SLHNLNF3KDBCO2UA62N", "length": 26103, "nlines": 161, "source_domain": "www.marathimati.net", "title": "भूतकाळ आणि वर्तमान | Maharashtra Past and Present - Part 2", "raw_content": "\nCategory Archives: भूतकाळ आणि वर्तमान\nअलबर्ट आइन��स्टाईन धोंडो केशव कर्वें सोबत\nस्वतंत्र भारताचा जन्म अणु युगाच्या सुरुवातीच्या काळात झाला. त्याच्या सुदैवाने जवाहरलाल नेहरू यांच्या सारखे द्रष्टे पुढारी मार्गदर्शन करण्यास सज्ज होते. त्यांच्या बरोबरीने भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती योग्य मार्गाने व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे प्रज्ञावंत डॉ. होमी भाभा होते. पंडित नेहरूंच्या प्रेरणने राष्ट्रीय प्रयोगशाळांची एक मालिकाच प्रस्थापित केली गेली; तर भाभांच्या प्रेरणेने टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि अणु संशोधन केंद्र कार्यान्वित झाली. त्याचप्रमाणे १९५८ मध्ये लोकसभेत विज्ञान धोरण विषयक ठराव मंजूर होऊन देशातील संशोधन कार्याला एक प्रकारची चालना मिळाली. या चालनेचे दृश्य स्वरूप म्हणजे महाराष्ट्रात एक विज्ञान व तंत्रज्ञान कक्ष सुरू करण्यात आला. प्रत्येक घटक राज्यात अशा प्रकारचे कक्ष सुरू करण्यात येऊन साऱ्या देशाचीच वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती वेगाने होऊ लागली.\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या राज्यातील एकूण विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणे इष्ट ठरेल . प्रत्यक्ष महाराष्ट्राची प्रगती पाहण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे जरूर आहे. तो असा की, मध्यवर्ती शासनाच्या नियंत्रणखाली असणाऱ्या अनेक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे ही भारताच्या निरनिराळ्या घटक राज्यांमध्ये पसरली आहेत. याचा अर्थ असा नव्हे के घटक राज्यातील प्रगती भारताची नाही. परंतु घटक राज्यामधील कार्य प्रामुख्याने स्थानिक परिस्थितीवर आधारलेले व तेथील एकूण समाजाला पोषक अशा प्रकारचे असते. तेव्हा या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यातील प्रगतीपुरतेच आपले लक्ष मर्यादित ठेवणार आहोत.\nमहाराष्ट्र राज्य विज्ञान व तंत्र विज्ञान कक्ष\nराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समितीने सर्व राज्यांना कक्ष तयार करण्यासंबंधी सूचना पाठविल्या. त्यानुसार राज्य पातळीवर विज्ञान व तंत्रज्ञान कक्ष स्थापण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागला. अशा प्रकारच्या कक्षाचे ध्येये पुढील प्रमाणे होते :\n-राज्य सरकारच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी हातभार लावणे.\n-राज्याला उपयोगी पडतील असे कार्यक्रम आखणे.\n-राज्यच्या पंचवार्षिक योजनांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांच��� वैज्ञानिक मूल्यमापन करणे.\n-राज्य यंत्रणेच्या विविध खात्यांना व विभागांना योग्य ती माहिती पुरविणे.\n-राज्यातील विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रकल्पांना योग्य त्या संशोधन संस्था, केंद्रे इत्यादी उपलब्ध करून देणे.\n-मध्यवर्ती कक्षाशी सतत संपर्क ठेवून राज्यातील योजनांना योग्य तो तांत्रिक सल्ला पुरविणे.\nया ध्येयांची पूर्ती करण्यासाठी शासनाच्या निरनिराळ्या खात्यांशी संपर्क साधणे, त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या योग्य त्या संशोधन संस्थाकडे सुपूर्द करणे ह्यासाठी कक्षाचे एका मंडळात रूपांतर करण्यात आले. हे मंडळ सर्वाधिकारी तत्त्वावर काम करते.\nमंडळाच्या स्थापनेपूर्वी कक्षामार्फत जे जे प्रकल्प सुरू करण्यात आले त्यांच्या संबंधीची माहिती घेणे आवश्यक आहे. या संशोधनामुळेच महाराष्ट्रातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती लक्षात येईल.\n१. महाराष्ट्रातील शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले. राज्यातील विविध भागातील जमिनींचे नमुने गोळा करण्यात आले. या नमुन्याचे विश्लेषण करून त्यात तांबे, बोरॅक्स, जस्त, मॅंगनीज, लोखंड आणि मॉलिब्डिनम यांच्या संयुगांचे प्रमाण पाहाण्यात आले. संयुगे जमिनीत सूक्ष्म प्रमाणात असतात. परंतु ती अशाच सूक्ष्म प्रमाणात असल्याखेरीज वनस्पतींची आरोग्यपूर्ण वाढ होत नाही. या सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रातल्या शेतजमिनीचा एक परिपूर्ण तत्का तयार झाला आहे. त्याशिवाय, कोणाही शेतकऱ्याला त्याच्या शेतातील मातीचे विश्लेषन करून घेण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आली आहे. शेती क्षेत्रातील हे महत्त्वाचे कार्य फक्त महाराष्ट्रातच झाले आहे हे विशेष.\n२. डायस्कोरिआ या नावाची एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीमधून कॉर्टिको-स्टेरॉइडे व काही संप्रेरके (हार्मोन्स)मिळतात. ही वनस्पती उत्तर हिंदुस्तानात मिळते. परंतु आता ह्या वनस्पतीची लागवड महाराष्ट्रात करण्यात यश आले आहे. राज्याच्या जंगल खात्यामार्फत डायस्कोरिआची लागवड करण्यात आली व तिचा प्रसार आता सर्व राज्यांत होऊ लागला आहे. आशी महत्त्वाची औषधी रसायने देणाऱ्या ह्या वनस्पतीचे लागवड हा प्रकल्प कक्षाने पुरा केला आहे.\n३. सोनामुखीची सुधारलेली प्रत.\nसोनामुखीचा उपयोग रेचक म्हणून करण्यात येतो. यातील जे कारक तत्त्व (ऍक्टिव्ह प्रिन्सिपल) आहे त्याचे प्रमाण मात्र या वनस्पतीत कमी असते. नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाकडे सोनामुखीची सुधारित प्रत तयार करण्याच्या प्रकल्प सोपविण्यात आला. या विभागाने सोनामुखीच्या बिया रुजण्यात येणारी अडचण दूर केली आहे. आता त्यापासून नव्या जाती तयार करण्यात येतील.\nझिंगे, खेकडे, शेवंड्या, कार्प जातीचे मासे इत्यादी सागरी प्राण्याचे संवर्धन करण्याचे प्रकल्प राज्यात काही ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यात यश मिळत आहे.\nसागरी तण-सागरकिनाऱ्यावर शैवाल (आल्गी) जातीच्या अनेक वनस्पती असतात. यांना सागरी तण असे म्हणतात. या सागरी तणांपासून अनेक प्रकारची रासयनिक द्रव्ये मिळतात. उदा. आयोडिन. कक्षाने सागर किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून सागरी तणांचे संवर्धन करण्याजोगी स्थळे निवडली. त्यानुसार हिप्निया, सरगॅसम, ग्लॅसिलॅरिआ या जातींची सागरी तणे वाढविता येणे शक्य आहे असे आढळून आले. संवर्धनाचा प्रकल्प मालवण येथे कार्यन्वित झाला आहे.\nमहाराष्ट्रात पाण्याची टंचाई वारंवार त्रास देत असते. त्यासाठी जमिनीखालच्या पाण्याचा शोध घेणे. बंधारे बांधून पावसाचे पाणी साठविणे, इत्यादी प्रकल्प चालूच आहेत. त्याशिवाय आणखी एक प्रकल्प कक्षाने यशस्वी केला आहे. तो असा : शहरांना व गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे मोठमोठाले जलाशय असतात. या जलाशयांमधील पाणी सूर्याच्या उष्णतेने वाफेच्या स्वरूपात वाया जाते. अशी वाफ फार मोठ्या प्रमाणात होत असते. तेव्हा ही वाफ होऊ नये यासाठी कक्षाने नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि राज्याचे जलसिंचन संशोधन व विकास खाते यांच्या मदतीने राज्यातील चार भिन्न प्रकृतीच्या प्रदेशातील जलाशयांवर प्रयोग केले. या जलाशयांवर अल्कॉक्झी एथेनॉल या द्रव्याचा एक अति पातळ थर पसरविला. ये रसायन विषारी नाही व त्याचा थर फाटत नाही. थरामुळे पाण्याची वाफ होणे फारच कमी होते. या प्रयोगामुळे एकूण दहालक्ष घनफूट (किंवा सुमारे ३३ हजार घन मीटर) पाणी वाचले. याचा खर्च सुमारे साडेआठ हजार रूपये असून या वाचलेल्या पाण्यावर दीड लाखरूपये किंमतीचा भाजीपाला पिकविण्यात यश आले आहे. आता ही योजना राज्यात इतरत्र राबविण्यात येणार आहे.\nखनिज तेल आणि जंगले जसजशी कमी होत आहेत तसतशी ऊर्जा टंचाई वाढणार आहे. ऊर्जा देणारे नवेनवे उदगम शोधून काढणे जरूर आहे. त्यासाठी सौर ऊर्जा वापरण्याचे कार्य सुरू झाले आहे. कक्षामार्फत मुंबईतील कचऱ्यापासून कृत्रिम ज्वलन वायू निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबईत दररोज तीन ते साडेतीन हजार टन कचरा गोळा होतो. त्यातील काही कचरा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला जातो. उरलेला कचरा केवळ भराव म्हणून वापरला जातो. या कचऱ्याचा अधिक चांगला उपयोग करण्यासाठी कक्षाने एक नमुना प्रकल्प हाती घेतला आहे. कचऱ्यापासून वायु तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व सामग्री मिळविण्यासाठी राज्याने काही तज्ञांना परदेशी पाठवून त्यांना प्रशिक्षित केले आहे. हे तज्ञ आता एक नवे उत्पादन केंद्र सुरू करण्यात यशस्वी झाले आहेत. सुरूवातीला रोज तीनशे टन कचऱ्याचे वायूत रूपांतर करण्यात येईल व क्रमाक्रमाने प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येईल .\n१. सदाफुली वनस्पतीत कर्करोगविरोधक गुण आहेत. या गुणांचा आधार असलेली रासयनिक द्रव्ये कोणती आहेत हे शोधण्याच्या व ती अलग करण्याच्या दृष्टीने कक्षाने काही संशोधन संस्थाकडे काम सोपविले. या वनस्पतीमधील व्हिनब्लास्टिन सल्फेट अलग करण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटोरीला यश आले आहे. आता हे औषध एका खाजगी व्यापारी संस्थेला मोठ्या प्रमाणात तयार करण्यात देण्यात आले आहे.\n२. बिब्बा आपणा सर्वांना परिचित आहे. बिब्ब्यात कर्करोग विरोधक गुण आहेत. त्यातील कर्करोग निरोधक घटक अलग अलग करण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालय (कॅंन्सर रीसर्च इन्स्टिट्यूट), विज्ञान संस्था, मुंबई, हाफकिन संस्था, मुंबई, आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी या संस्थांची मदत घेण्यात कक्षाला यश मिळाले आहे. बिब्ब्याचा अर्क काढून त्यातून रसायने अलग करण्याच्या कामातील पाहिला टप्पा पूर्ण झाला आहे. थोड्याच दिवसात बिब्ब्यापासून कर्करोग विरोधक औषधे उपलब्ध होतील यात शंका नाही.\n३. पोलाद कारखान्यातील भट्ट्यांमध्ये प्रचंड उष्णता असते. या उष्णतेला दाद न देणारे लेप भट्ट्यांच्या आतील बाजूस लावावे लागतात. असे लेप देण्यास योग्य असे अतिउष्णता सहन करणारे मॅग्नेशिआ तयार करण्यात यश आले आहे. सागर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मीठ तयार करतात. मिठागरांमधील मीठ काढून घेतल्यावर जो गाळ उरतो त्यातून मॅग्नेशिआ अलग करण्यात आला आहे. हा मॅग्नेशिआ टाटा स्टील कंपनीला पुरविण्यात आला असून त्याचे कार्य उत्तम असल्याचा निर्वाळा मिळाला आहे. अशा रीतेने आया��� कराव्या लागणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाचे उत्पादन आता भारतात होऊ लागले आहे.\nविज्ञान व तंत्रज्ञान मंडळाने विविध प्रकारचे संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्यातील काहीत यश मिळविले आहे. महाराष्ट्र राज्याचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीचे गेल्या पंचवीस वर्षातील हे थोडेसे चित्रण आहे. यावरून वाचकांना राज्याच्या प्रगतीची कल्पना येईल.\nThis entry was posted in भूतकाळ आणि वर्तमान and tagged तंत्रज्ञान, महाराष्ट्र, विज्ञान on जानेवारी 7, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:48:33Z", "digest": "sha1:Y7C6NX5RTVW5G5LPJAXG4IBQVZNN6JE6", "length": 3354, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकेतील चित्रपट पुरस्कार‎ (१ क)\n► देशानुसार नागरी पुरस्कार‎ (१ क)\n► देशानुसार पुरस्कारविजेते‎ (१ क)\n► भारतीय पुरस्कार‎ (६ क, २३ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २००५ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:26:47Z", "digest": "sha1:OJCJAHUWVSDDKK5CL24T5RYFKCQMGBBF", "length": 3316, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मैनपुरी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील मैनपुरी जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"मैनपुरी जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी २१:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T21:44:49Z", "digest": "sha1:GCXB62RFOHFUVPKJSEXDJZD2DDAXSDDC", "length": 10848, "nlines": 106, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "वेबसाइट धोरणे | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nसंकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन [जिल्हा नाव] जिल्हा प्रशासन यांच्या मार्फत केले जाते. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,[जिल्हा नाव] जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावर समाविष्ट असलेल्या इतर संकेतस्थळाच्या लिंक्स फक्त नागरिकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत. आम्ही नेहमी अशा लिंक केलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेची हमी देत नाही.\nभारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद जिल्हा न्यायालय,नागपूर क्षेत्रात राहील.\nया संकेत स्थळावरील माहिती आम्हाला एक मेल पाठवून योग्य परवानगी घेतल्यानंतर विनामूल्य पुन: प्रस्तुत केली जाऊ शकते. तथापि, संकेत स्थळावरील माहिती अचूकपणे पुन: प्रस्तुत करणे आवश्यक आहे आणि अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. तथापि ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुन: प्रस्तुत करण्याची अनुमती त्रयस्थ पक्षाच्या सर्वाधिकार (कॉपीराइट) माहिती पर्यत विस्तारीत करू शकत नाही, अशा प्रकारच्या माहितीचे पुनरुत्पादित करण्यासाठी संबंधित विभाग / सर्वाधिकार (कॉपीराइट) धारकांकडून परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे.\nहे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जर हे संकेतस्थळद्वारे आपल्याल�� वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली असेल, तर आपल्याला अशी माहिती का घेतली जाते आहे त्याचा उद्देश स्प्ष्ट दिला जाईल उदा. प्रतिक्रिया अर्ज. आणि आपली वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी पर्याप्त सुरक्षिततेच्या उपाययोजना घेतल्या जातील. आम्ही ह्या संकेतस्थळावरील कोणत्याही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीची विक्री कोणत्याही तृतीय पक्ष (सार्वजनिक / खाजगी) करीत नाही किंवा सामायिक करीत नाही. या संकेतस्थळावर प्रदान केलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा प्रकटीकरण, फेरबदल किंवा विनाश यापासून संरक्षित केली जाईल. आम्ही भेटी दिलेल्या पृष्ठांबद्दल विशिष्ट माहिती गोळा करतो जसे इंटरनेट प्रोटोकॉल,आय. पी. एड्रेस, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ, भेटी दिलेल्या पृष्ठ इ. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो.\nबाह्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील दुवे\nया संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपल्याला इतर संकेतस्थळाचे / पोर्टल्सचे दुवे सापडतील. हे दुवे आपल्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. आम्ही हमी देऊ शकत नाही की हे लिंक्स सर्व वेळ काम करतील आणि जोडलेल्या पृष्ठांची उपलब्धता यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/bitachya-vadya/", "date_download": "2019-06-15T21:39:23Z", "digest": "sha1:CFRFBTHQZDDFXXSZZ66R2T65EZ4QHDLM", "length": 5856, "nlines": 151, "source_domain": "www.marathimati.net", "title": "बीटाच्या वड्या | Bitachya Vadya", "raw_content": "\n२ वाट्या बीटचा कीस\nअर्धी वाटी मिल्क पावडर\n३ चमचा ड्रिकींग चॉकलेट\nप्रथम बीटचा कीस शिजवावा.\nनंतर दूधाची पावडर, ड्रिकींग चॉकोलेट व साखर एकत्र करून घ्या व बीटच्या किसात घालून शिजवा.\nमिश्रण घट्ट होत आले की उतरवा.\nनंतर थोडीशी पिठीसाखर घालून घोटा व तूप लावलेल्या ताटात थापा व वड्या पाडा.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged चॉकलेट, दूध, पाककला, बीट, बीटाच्या वड्या, वड्या, सणासुदीचे पदा��्थ, साखर on नोव्हेंबर 9, 2012 by मराठीमाती.\n← ९ नोव्हेंबर दिनविशेष शुद्धलेखनाच्या आयचा घो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/khedut-seed-drill-tractor-operated-9-row--/mr", "date_download": "2019-06-15T21:41:25Z", "digest": "sha1:CEISLSTTJ76ZJB6YKCBDMB7E4JTZQMQV", "length": 4278, "nlines": 111, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Khedut Seed Drill Tractor Operated 9 Row Price, Specifications & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nटीन्सची संख्या : 9\nकार्यरत रूंदी : 2000 mm\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-feng-shui/feng-shui-tips-to-get-partner-that-you-wish-119052200019_1.html", "date_download": "2019-06-15T20:57:36Z", "digest": "sha1:66I635AVFCNOF26WSCKQ35XTB5GZ5A5Q", "length": 7223, "nlines": 94, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "फेंगशुई : या टिप्सचा वापर करून मिळवा पसंतीचा जोडीदार", "raw_content": "\nफेंगशुई : या टिप्सचा वापर करून मिळवा पसंतीचा जोडीदार\nप्रत्येकाची इच्छा असते की त्याला आवडीचा जोडीदार मिळायला पाहिजे. पण बर्‍याच वेळा असे होत नाही आणि आम्ही नुसते पश्चात्ताप करत राहतो. पण फेंगशुईत याचे समाधान आहे, काही टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीचा जोडीदार मिळवू शकता. या टिप्सचा वापर करून तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येऊ लागते आणि तुम्हाला जसा जोडीदार हवा आहे तोच व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतो. तर जाणून घेऊ फेंगशुई टिप्सबद्दल ....\n1. बेडरूममध्ये सूर्यास्तसमयाचे फोटो किंवा पोस्टर लावू नये. हे तुमच्यात निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न करेल.\n2. बेडरूममध्ये जर सिंगल चेयर, सोफा इत्यादी ठेवला असेल तर त्याला जोड्यात ठेवा. सिंगल चेयरचा अर्थ असाकी तुम्हाला एकटे राहणे पसंत आहे.\n3. तुम्ही तुमच्या खोलीच्या दक्षिण पश्चिम भिंतीवर लाल रंग लावा. ही भिंती तुमच्या रिलेशनशिपसाठी फारच महत्त्वाची असते.\n6. बेड आणि भिंतीच्या मध्ये व्यवस्थित गॅप असणे फारच गरजेचे आहे, ज्याने आत बाहेर करण्यात अडचण येणार नाही.\n5. झोपताना ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की तुमचे पाय कधीही दाराकडे नसावे.\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nभृगु संहिताच्या माध्यमाने जाणून घ्या कोणच्या वयात होईल तुमचे भाग्योदय\nपैसाच नाही तर प्रेमही वाढवतो हा पौधा\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nवास्तूप्रमाणे कुठे असावे वॉश बेसिन\nवजन कमी करायचे असेल तर या प्रकारे बनवा स्वादिष्ट पोळी\nकेसांच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी एक घरगुती उपाय\nHigh blood pressure पासून मुक्ती फेंगशुई टिप्स\nशारीरिक संबंधासाठी महिलांपेक्षा तीनपटीने अधिकदा पुढाकार घेतात पुरुष\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nवटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी\nगायत्री मंत्र म्हणण्याचे नियम\nवटपौर्णिमा: आरोग्यासाठी वटाची पूजा\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आणि ज्योतिष : जाणून घ्या काँग्रेसचे ग्रह- नक्षत्र, 10 खास गोष्टी\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/41", "date_download": "2019-06-15T21:11:00Z", "digest": "sha1:ORRVONQXHDP3JBUDI2AZ6SHHPIOWYFEX", "length": 6260, "nlines": 125, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Butterfly Valve", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nबटरफ्लाय वॉल (२.५ इंची ) प्लास्टीक\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nआपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नेहमीत पणे काळजीपूर्वक यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे. चारुता अॅग्रो द्दारा आपणास आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे ...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nआपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नेहमीत पणे काळजीपूर्वक यंत्रणेची देखभाल करणे आवश्यक आहे. चारुता अॅग्रो द्दारा आपणास आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरी आपण आपल्याला हवे असलेल्या सिंचन साहित्याची निवड करून आपल्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता.\nबटर��्लाय वॉल (२.५ इंची ) प्लास्टीक\n१) पाण्याचा प्रवाह चालू किवा बंद करण्याकरिता.\n२) सदर वॉल 2.५ इंची पि.व्ही.सी.पाईप फिटिंग करिता आहे.\n३) फिटिंग मजबूत होण्या करिता सोलेशन चा वापर करावा.\nबटरफ्लाय वॉल (२ इंची ) प्लास्टीक\nबॉल वॉल/ कंट्रोल वॉल 75 एम एम (२.५ inch) प्लेन\nबॉल वॉल/ कंट्रोल वॉल ६३ एम एम (२ inch) प्लेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Government-was-not-able-to-appeal-to-us/", "date_download": "2019-06-15T20:41:42Z", "digest": "sha1:YFMTOAGO55YNYS6LCZZLGSTHNUK3SMRG", "length": 3723, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकार आमचं आयकून न्हाई र्‍हायलं! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सरकार आमचं आयकून न्हाई र्‍हायलं\nसरकार आमचं आयकून न्हाई र्‍हायलं\nअगोदर बाप दारू प्याचा... नवराबी दारू पेनारा व्हता, दारू पेऊन रोज माराचा.. त्यामुडे नवर्‍याले सोडून म्हाएरी आली... आता भाऊ बी दारू प्यायले लागला... या सरकारजवळ यवतमाळ जिल्ह्यात दारू बंद व्हावी मनून गेलो. पन हे सरकार बी आमचं आयकून न्हाई र्‍हायलं... सांगा आमी का करू अशा शब्दात दारूने पीडित असणार्‍या यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी आपले गार्‍हाणे दै. ‘पुढारी’जवळ मांडले.\nयवतमाळ जिल्ह्यातील स्वामिनी दारूबंदी आंदोलनांतर्गत दारूपीडित महिलांच्या प्रकट मुलाखतीचे आणि सत्य घटनांवर आधारित नाट्यछटांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. मन हेलावून टाकणार्‍या कथा मुलाखतीच्या माध्यमातून समोर आल्या. दारूने या महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांच्या कथा ऐकून उपस्थित सुन्न झाले. यावेळी हत्ती गणपती मंडळाचे शाम मानकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-06-15T20:56:49Z", "digest": "sha1:VUUCKPTRQCOXLXSJREGE2KMVD7IJMYDZ", "length": 5906, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुचिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ४३१ चौ. किमी (१६६ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)\nकुचिंग (मलाय: Kuching; जावी लिपी: کوچيڠ) ही मलेशिया देशाच्या सारावाक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. कुचिंग शहर बोर्नियो बेटाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.\nकुचिंग शहर ब्रुनेई साम्राज्याने इ.स. १८२७ मध्ये स्थापन केले. १८ ऑगस्ट १८४२ रोजी जेम्स ब्रूक हा ब्रिटिश उद्योगपती सारावाकचा पहिला गोरा राजा बनला व कुचिंग शहर त्याच्या आधिपत्याखाली आले. दुसऱ्या महायुद्धानंतर सारावाक ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले व मलेशियाच्या स्वातंत्र्यानंतर कुचिंग सारावाकचे राजधानीचे शहर बनले.\nउत्तर कुचिंग अधिकृत संकेतस्थळ\nदक्षिण कुचिंग अधिकृत संकेतस्थळ\nविकिव्हॉयेज वरील कुचिंग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१५ रोजी २०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/shaktiman-rotary-tiller-semi-champion-series-srt_5---/mr", "date_download": "2019-06-15T20:55:36Z", "digest": "sha1:CRR3WVB2QCJ7ON4LQ75DT6H47U4UNDRM", "length": 4269, "nlines": 109, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Shaktiman Rotary Tiller Semi Champion SRT-5 Price, Specifications & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nब्लेडची संख्या : 36\nकार्यरत रूंदी : 150 cm\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2019-06-15T20:34:28Z", "digest": "sha1:XNWNY4G7S6HHOSNHXBDQYXCXNLWVMCU2", "length": 4672, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे - पू. ६४० चे - पू. ६३० चे\nवर्षे: पू. ६५७ - पू. ६५६ - पू. ६५५ - पू. ६५४ - पू. ६५३ - पू. ६५२ - पू. ६५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घट��ा आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६५० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-108070700012_1.html", "date_download": "2019-06-15T20:49:20Z", "digest": "sha1:GXLXMFLUSDAJMN4T5AVHQ262NQYQMNJH", "length": 4537, "nlines": 101, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "संसार", "raw_content": "\nसूर मिळता सुरात तुझ्या\nसात सूर हे जुळवित गेले\nसरस बनले जीवन माझे\nह्या सुरातुन दोन सूर निर्मिले\nही दोन माझी छोटी बाळे\nत्यांच्या सुरात रमत गेले\nसुमधुर बनले गीत माझे\nहे माझे गीत तू ऐकावे\nसाथ तुझी, घेऊनी हे\nगीत बनावे कोरस रे\nहाथ तुझा हाती घेऊनी\nचालीन जीवन वाट रे\nतुझ्या सुरात देऊनी सूर माझे\nगाईन हे जीवन गाणे\nप्रकाश माझ्या जीवनात करी\nदेऊनी साथ माझी रे\nनिरोप द्या मला ‍अति प्रेमाने\nसार्थक करी माझे जीवन गाणे.\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमुलींच्या या 4 गोष्टींमुळे आकर्षित होतात पुरुष\nमराठी उखाणे See Video\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nपितृदिन विशेष : बाप\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pdf.to/csv?lang=mr", "date_download": "2019-06-15T20:47:16Z", "digest": "sha1:FURT2YUFDONISBQ6LVACALNFKIIJYRL2", "length": 6994, "nlines": 152, "source_domain": "pdf.to", "title": "सीएसव्हीला पीडीएफ - Pdf.to", "raw_content": "\nआपल्या पीडीएफ सीएसव्ही मध्ये रूपांतरित करा\nयेथे फाईल ड्रॅग आणि ड्रॉप करा\nइथे क्लिक क��ा फाइल निवडण्यासाठी\nकृपया लक्षात ठेवा आमच्या सर्व्हरवरून 2 तासांनंतर सर्व फायली हटविल्या आहेत.\n256-बिट SSL एन्क्रिप्शन वापरून सर्व अपलोड आणि डाउनलोड एन्क्रिप्ट केले आहेत. हे करून, आपल्या पीडीएफ आणि सीएसव्ही दस्तऐवजांवरील डेटा अनधिकृत प्रवेशास संवेदनाक्षम होणार नाही.\nत्वरित पीडीएफमध्ये सीएसव्ही रुपांतरित करा\nआमच्याकडे बदल घडवून आणण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहणार्या अनेक रोबोट्स आहेत. शक्यता असल्यास ते कतार सुरू होते. आमच्यात भरपूर रोबोट असल्यामुळे हे त्वरेने हलते.\nस्वल्पविरामाद्वारे विभक्त केलेले मूल्य (सीएसव्ही) स्वरूप\nसंगणनात, स्वल्पविरामाद्वारे विभक्त केलेले मूल्य फाइल एक मर्यादित मजकूर फाइल आहे जी व्हॅल्यूज विभक्त करण्यासाठी स्वल्पविराम वापरते. सीएसव्ही फाइल साध्या मजकुरात टॅब्यूलर डेटा संग्रहित करते.\nआपण रूपांतरित करू इच्छित असलेल्या फाइलची निवड करण्यासाठी आपल्याला फक्त एकतर ड्रॅग आणि ड्रॉप किंवा राक्षस गडद हिरव्या स्क्रीनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आमच्या सॉफ्टवेअर मध्ये चरण.\nकारण आम्ही आमचे फाइल रूपांतर ऑनलाइन करतो, किंवा काही लोक मेघला कॉल करतात. आमचे सॉफ्टवेअर कोणत्याही वेबसाइटवर कार्य करते जे या वेबसाइट लोड करू शकते आणि हे वाचू शकते.\nनवीनतम ओसीआर तंत्रज्ञानाने, हे साधन पीडीएफवरील माहिती संपादनयोग्य सीएसव्ही दस्तावेजांमध्ये काढते.\nऑनलाइन पीडीएफ ते सीएसव्ही फाइल कशी रूपांतरित करावी\n1. पीडीएफ रुपांतरित करण्यासाठी, फाईल अपलोड करण्यासाठी ड्रॅग आणि ड्रॉप किंवा आमच्या अपलोड एरियावर क्लिक करा\n2. आपली फाइल रांगेत जाईल\n3. आमचे साधन आपोआप आपले पीडीएफ सीएसव्ही फाइलमध्ये रूपांतरित करेल\n4. मग आपण आपल्या संगणकावर CSV जतन करण्यासाठी फाइलवरील डाउनलोड दुवा क्लिक करा\nहे साधन रेट करा\nपीडीएफ मध्ये रुपांतरित करा\nपीडीएफ मध्ये रूपांतरित करा\n2,024 201 9 पासूनचे रूपांतरण\nगोपनीयता धोरण - सेवा अटी - hello@pdf.to\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/goneida-smriti-durg-scholarship/articleshow/69792883.cms", "date_download": "2019-06-15T22:17:07Z", "digest": "sha1:AM6ZYNCF4B7BDT3AYNZ3FCHS6J6ZX2HZ", "length": 12360, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: गोनीदा स्मृति 'दुर्ग' शिष्यवृत्ती - goneida smriti 'durg' scholarship | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nगोनीदा स्मृति 'दुर्ग' शिष्यवृत्ती\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nआपल्या रसाळ, मर्मस्पर्शी लिखाणातून अवघ्या महाराष्ट्राला दुर्गांच्या वाटांचा, त्या वाटांवर घडलेल्या इतिहासाचा, तो इतिहास घडवणाऱ्या शिवछत्रपतींचा व शिवछत्रपति घडवणाऱ्या तत्कालीन समाजस्थितीचा परिचय गो. नी. दांडेकरांनी महाराष्ट्राला करून दिला. त्यांनी असंख्य तरुण पावले दुर्गांच्या वाटेवर वळवली. ८ जुलै रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीज' या व्यासपीठाच्या माध्यमातून 'गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर स्मृति दुर्ग शिष्यवृत्ती' देण्यात येणार आहे. 'दुर्ग' या विषयातील एखादी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन त्यावर केलेल्या मूलगामी संशोधनात्मक लिखाणासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येईल.\nइतिहास, पुरातत्त्व, स्थापत्य, कला, नाणकशास्त्र, मौखिक परंपरा अशा दुर्ग या विषयाशी निगडीत कोणत्याही पैलूचा विषय अभ्यासासाठी घेता येईल. १० हजार रुपये रकमेच्या या शिष्यवृत्तीचा कालावधी एक वर्ष आहे. या विषयातील तज्ज्ञांची समिती आलेल्या अर्जांमधून शिष्यवृत्तीयोग्य अर्ज निवडेल. इच्छुकांसाठी पदव्युत्तर शिक्षण ही जरी प्राथमिक अट असली तरीही, विषय आणि त्यामागची संकल्पना याच्या आधारावर लौकिक शिक्षणाची ही अट शिथिल करण्याचा अधिकार निवड समितीला असेल. लिखाणाची भाषा मुख्यतः मराठी असावी अशी अपेक्षा आहे, मात्र प्राथमिकता विषय किती वेगळा व महत्त्वाचा याला देण्यात येईल. होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीजतर्फे शिष्यवृत्तीप्राप्त प्रबंध प्रकाशित केला जाईल. horizonccs.com या वेबसाइटवर यासाठीच्या विहित नमुन्यातील अर्ज १४ जूनपासून उपलब्ध होईल. ३० जून ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. तर ८ जुलै रोजी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येईल.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nअमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय घडलं\n'वायू' जोर पकडणार, पाऊस लांबण्याची शक्यता\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमहापौरांची फोटोसेशनवर १९ लाखांची उधळ‌पट्टी\nचंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत चार बळी\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगोनीदा स्मृति 'दुर्ग' शिष्यवृत्ती...\nCM फडणवीस-उद्धव भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा...\nमुंबई: गोवंडीत झाड कोसळून एकाचा मृत्यू...\nमुंबई: शहर-उपनगरात पावसाची हजेरी...\nझीनत अमान यांना 'आर डी बर्मन जीवन गौरव'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/mt-50-years-ago/articlelist/52636239.cms", "date_download": "2019-06-15T21:56:22Z", "digest": "sha1:DOCQAAPW3GH56KFZPKAUSHU4QJXVL3QK", "length": 9727, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमटा ५० वर्षांपूर्वी - महाराष्ट्र हळहळला\nमुंबई - सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रात 'नवयुग' निर्माण करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या पार्थिव देहावर आज दादर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार झाला व महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्रे युगाचा अस्त झाल्याची...\nमटा ५० वर्षांपूर्वीं-मुंबईत वृक्षराजीची गरजUpdated: Jun 13, 2019, 09.01AM IST\nमटा ५० वर्षांपूर्वीं-आचार्य अत्रे आजारीUpdated: Jun 12, 2019, 10.51AM IST\nम.टा. ५० वर्षांपूर्वी - तेलंगणावर निर्णय\nमटा ५० वर्षांपूर्वी -ठाकरे भेटणार इंदिराजींनाUpdated: Jun 10, 2019, 08.44AM IST\nमटा ५० वर्षांपूर्वी-गफारखान इंदिराजी भेटUpdated: Jun 7, 2019, 08.53AM IST\nमटा ५० वर्षांपूर्वी-होते ते सारे दिले...Updated: Jun 6, 2019, 08.46AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी -तेलंगण नाहीचUpdated: Jun 4, 2019, 08.46AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - इंटर सायन्सची समस्याUpdated: Jun 1, 2019, 08.49AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-नव्या पक्षाची आशाUpdated: May 31, 2019, 09.24AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-गर्भपात विधेयकUpdated: May 30, 2019, 08.35AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-पुरुषांसाठी घडीच्या छत्र्याUpdated: May 30, 2019, 08.29AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-चंद्राचा मार्ग मोकळाUpdated: May 30, 2019, 08.29AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-आफ्रिका लढा तीव्रUpdated: May 30, 2019, 08.30AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी- सरहद्द गांधी येणारUpdated: May 25, 2019, 08.20AM IST\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-अभिनेते मुख्यमंत्रीUpdated: May 24, 2019, 08.30AM IST\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमटा ५० वर्षांपूर्वी या सुपरहिट\nमटा ५० वर्षांपूर्वीं-आचार्य अत्रे आजारी\nमटा ५० वर्षांपूर्वी -ठाकरे भेटणार इंदिराजींना\nमटा ५० वर्षांपूर्वीं-मुंबईत वृक्षराजीची गरज\nम.टा. ५० वर्षांपूर्वी - तेलंगणावर निर्णय\nमटा ५० वर्षांपूर्वी-गफारखान इंदिराजी भेट\nलक्ष्य ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था: PM\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5", "date_download": "2019-06-15T20:46:14Z", "digest": "sha1:PSYEAL3ZEQ4ZCRVDZE73RRHXLMKMT5UG", "length": 4553, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काळभैरव - विकिपीडिया", "raw_content": "\nचौसष्ट भैरव‎ याच्याशी गल्लत करू नका.\nकाळभैरव हे हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), मल्हारी, भैरोबा, खंडोबा, खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.काल भैरव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B8_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2019-06-15T21:43:46Z", "digest": "sha1:GAWXWFK2V7VQYHQC2IOADORD3RXGQWJ3", "length": 4588, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हीनस (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nहा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.\nव्हीनस (रोमन देवता) : रोमन प्रेम व सौंदर्याची देवता.\nव्हीनस विल्यम्स : अमेरिकेची महिला टेनिस खेळाडू.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2019-06-15T20:56:46Z", "digest": "sha1:IZCUSK6LCJHQCMTR47JMLQMAAM6ZYLGH", "length": 3568, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हर्बर्ट हेन्री डाउ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१४ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अ��तर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/notice_category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T21:31:20Z", "digest": "sha1:2TQVCZUQECOJY6D7MUB7NSBSWRH45MXU", "length": 4807, "nlines": 112, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "निविदा | नागपूर येथे भारताचा झेरो मैल स्टोन आहे | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nसन २०१८-२०१९ या वर्षामध्ये रेतीघाट लिलावाकरिता ई-निविदा व ई-लिलाव सूचना (प्रथम फेर लिलाव)\nसन २०१८-२०१९ या वर्षामध्ये रेतीघाट लिलावाकरिता ई-निविदा व ई-लिलाव सूचना (प्रथम फेर लिलाव)\nसन २०१८-२०१९ या वर्षामध्ये रेतीघाट लिलावाकरिता ई-निविदा व ई-लिलाव सूचना (प्रथम लिलाव)\nसन २०१८-२०१९ या वर्षामध्ये रेतीघाट लिलावाकरिता ई-निविदा व ई-लिलाव सूचना (प्रथम लिलाव)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-21-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2019-06-15T20:42:57Z", "digest": "sha1:UG7AA53HBH3Y3USSNYIRTCW36CPATU4F", "length": 12368, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nजळगाव ई पेपर (दि 21 सप्टेंबर 2018)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:13:13Z", "digest": "sha1:RETMN6IKIECWYURKVTNQPAMWXTPP5RNI", "length": 28646, "nlines": 317, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम���या (50) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (52) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (41) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (18) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (5) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (4) Apply ग्लोबल filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove राजकारणी filter राजकारणी\nराजकारण (265) Apply राजकारण filter\nमहाराष्ट्र (55) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (47) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (40) Apply निवडणूक filter\nकाँग्रेस (31) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र मोदी (31) Apply नरेंद्र मोदी filter\nप्रशासन (29) Apply प्रशासन filter\nव्यवसाय (24) Apply व्यवसाय filter\nसप्तरंग (23) Apply सप्तरंग filter\nराजकीय पक्ष (22) Apply राजकीय पक्ष filter\nदहशतवाद (20) Apply दहशतवाद filter\nपाकिस्तान (20) Apply पाकिस्तान filter\nसाहित्य (20) Apply साहित्य filter\nजिल्हा परिषद (19) Apply जिल्हा परिषद filter\nपत्रकार (19) Apply पत्रकार filter\nसर्वोच्च न्यायालय (19) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nराष्ट्रवाद (17) Apply राष्ट्रवाद filter\nभाष्य : अस्मितेच्या उद्रेकातून ब्रिटनची कोंडी\n‘ब्रेक्‍झिट’च्या कराराच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी अखेर राजीनामा दिला. मात्र या प्रश्‍नातील गुंता लक्षात घेता नव्या नेतृत्वालाही ब्रिटनच्या हिताचा ‘ब्रेक्‍झिट’चा मसुदा युरोपीय महासंघाकडून मंजूर करवून घेण्यात यश येण्याची शक्‍यता नाही. मू ठभर मतलबी राजकारणी...\nश्राद्धदिनी मित्रांमुळे ‘तो’ कर्जमुक्त\nसुहृदांनी व्याजासह फेडले १४ लाख रुपये सांगली - सलगरे येथील शिक्षक राजू सातपुते (वय ३२) यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. वृद्ध आई-वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा संसार उघड्यावर पडला. त्यातच घरासाठी काढलेल्या १३ लाख ६८ हजार रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा...\nमर्म : नक्राश्रू; पण कोणाचे\nलोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...\nहोरपळ बालमनांची (मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर)\nअमेरिकेत शाळा किंवा महाविद्यालयांत गोळीबार होण्याची समस्या चिंताजनक पातळीवर आली आहे. हे संकट प्रत्येक गावात, प्रत्येक घरासमोर उभं आहे. एकीकडं शस्त्रांवर, त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण कळकळीनं प्रयत्न करत आहेत, हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण होतं आहे, त्याच वेळी अशा मार्गाकडं...\nपुन्हा एकदा चर्चा रघुराम राजन यांच्याच नावाची\nनवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...\nआंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...\nविषवृक्षाची फळं (विजय साळुंके)\nश्रीलंकेत \"ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...\nरघुराम राजन म्हणतात... तर माझी बायको मला सोडून जाईन\nमी राजकारणी नाही तर शैक्षणिक क्षेत्रात आवड असणारा व्यक्ती आहे. ज्या क्षणी मी राजकारणात पाऊल टाकेल त्या क्षणी मी तुला सोडून जाईल अशी धमकी मला माझ्या बायकोने दिली आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते...\nहतबल विद्यार्थी, 'अनुत्तीर्ण' सरकार (मर्म)\nतेलंगणातील निवडणुकीचा गदारोळ संपल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आता फुरसतीत चार दिवस घालवावे, असे वाटलेही असेल मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापुढे मार्चमध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेमुळे मोठा गोंधळ उभा राहिला असून, त्यामुळे राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या...\nआपलं डोक��� ठिकाणावर आहे काय\nप्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः \"आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः \"आपलं हृदय ठिकाणावर आहे काय' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः \"आपलं हृदय ठिकाणावर आहे काय' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...\nमोठ्या उद्योगांचा लाभार्थी कोण\nएखाद्या भागात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी जागा ताब्यात घ्यायला ज्या घाईने कोणतेही सरकार सुरवात करते; त्याच घाईने त्या भागात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पुरेसे मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच मिळावे, यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. मोठ्या प्रकल्पांचा फायदा कुणाला होतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न...\nloksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल\nसांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...\nloksabha 2019 : पाकिस्तानचे पाणी बंद करू - नितीन गडकरी\nसोलापूर - भारत-पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झालेल्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला, तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे; पण हल्ली पाकिस्तान दहशतवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे बंधुभाव, सौहार्दाचे वातावरण राहिलेले नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास त्यांच्याकडे...\nloksabha 2019 : शरद पवारांच्या वक्तव्याने धक्का बसला : उत्पल पर्रिकर\nपणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राफेल करारामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यात पुन्हा परतावे लागले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पर्रिकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून याचे भावनीक उत्तर देणारे पत्र मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी...\nमजबूर नव्हे तर मजबूत सरकारसाठी साथ द्या\nकोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विक��साची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...\nबिल्ला-रोशन गॅंग : 4 (एस. एस. विर्क)\nमाझे एक वरिष्ठही तिथं पोचले होते. मी त्यांना सॅल्यूट केल्यावर त्यांनी अभिनंदनादाखल हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला आणि एकदम झटका बसल्यासारखा त्यांनी हात लगेच मागंही घेतला. माझ्या हातांवर सगळीकडं काळ्या कोरड्या रक्ताचे डाग होते. त्यांनी मला हात धुऊन घ्यायला सांगितलं. बेलापूरमधून आमच्या तावडीतून...\nजेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला सोडचिठ्ठी देऊन...\nकारणराजकारण : हर्षवर्धन पाटलांच्या बावड्यातून कोणाला मताधिक्य\nबावडा (ता. इंदापूर) : शरद पवारांचे प्रतिस्पर्धी शंकरराव बाजीराव पाटील यांचे बावडा हे गाव. पवार लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी या भागात पाटलांचे वर्चस्व होते. #कारणराजकारण या मालिकेत आपण आढावा घेतला आहे, तो या गावातून आता कोणाला पाठिंबा मिळणार याचा. शंकरराव बाजीराव पाटील यांचे नातू हर्षवर्धन पाटील...\nloksabha 2019 : कमलनाथ यांच्या मुलाकडे 660.01 कोटींची मालमत्ता\nछिंदवाडा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुल यांनी मंगळवारी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. नकुल यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी 660.01 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्येच या सांपत्तिक स्थितीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला...\nloksabha 2019 : लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडा\nमुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडावे, ���से...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%B1%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2019-06-15T21:31:32Z", "digest": "sha1:4Y5NSAKXHX5F6QQYT37VL7WYLKRGOMTU", "length": 30447, "nlines": 162, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडातील \"सोयीचं\" राजकारण | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण रायगडातील “सोयीचं” राजकारण\nरायगड जिल्हयात शेकापला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे.पुन्हा एकदा एवढ्याचसाठी की,शेकाप जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कोणी तरी (म्हणजे कधीकाळचा विरोधकच ) तारणहार बनून शेकापच्या मदतीला धाऊन येत असतो.हा इतिहास आहे.यामध्ये कधी कॉ्रेग्रेसमधील बंडखोर असतात,कधी अ.र.अंतुले यांच्यासारखे असंतुष्ट असतात,कधी शिवसेना असते तर कधी राष्ट्रवादी.गेली पाच वर्षे शेकापचे पालन-पोषण कऱण्याचं उत्तरदायित्व शिवसेनेकडं होतं..लोकसभेच्या वेळेस शिवसेनेच्या विरोधात शेकापनं आपले उमेदवार उभे केल्यानं पिसाळलेल्या सेनेने मग आपली पालकत्वाची भूमिका सोडून देत शेकापला अद्दल घडविण्याची भाषा सुरू केली.लोकसभेनंतर जयंत पाटील यांची अवस्था केविलवाणी झाली होती.शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकाच वेळी अंगावर घेतल्यानं आणि कॉग्रेसबरोबरही त्यांची लढाई सुरू असल्यानं जयंत पाटील चोहोबाजुंनी घेरले गेले होते.ही स्थिती कायम राहिली असती आणि आज राष्ट्रवा���ी शेकापच्या मदतीला धाऊन आली नसती तर अलिबाग शेकापवर आपली राजकीय दुकानदारी बंद कऱण्याची वेळ होती.राष्ट्रवादीनं ती वेळ शेकापवर येऊ दिली नाही.त्यामुळं इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल.या उपकाराबद्धल जयंत पाटलांनी कायमस्वरूपी सुनील तटकरेंचं उपकृत राहायला हवं.कारण जिल्हा परिषदेच्या निमित्तानं मिळालेलं हे जीवदान येणाऱ्या विधानसभेसाठीही शेकापला लाभदायक ठरणारं आहे.चर्चा अशी आहे की,शेकाप श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार आहे तर राष्ट्रवादी पेणमध्ये आपला उमेदवाद उभा करून रवी पाटलांची कोंडी कऱीत शेकापला हस्ते -परहस्ते मदत करणार आहे.अलिबागमध्येही मधु ठाकूर आता अडचणीत आलेले आहेत.मधु ठाकूर यांनी लोकसभेच्या वेळेस तटकरेंना सर्वाधिक मताधिक्य दिलेलं असलं तरी आता तो इतिहास झालेला असल्यानं मधु ठाकूर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत.विवेक पाटील आणि सुनील तटकरे यांचे संबंध विचारात घेता तिकडेही शेकापच्या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादीची मदत होणार आहे.महाडमध्येही माणिक जगताप अडचणीत येत आहेत.म्हणजे आज झालेला सौदा दोन्ही बाजूने फायद्याचा ठरणारा आहे.\n– सुनील तटकरे आणि जयंत पाटलांचं एकत्र येण्याचं कोडं जिल्हयातील अनेकांना सुटत नाही.याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर “तिसऱ्या शक्तीचा उदय होऊ नये यासाठी या दोन महाशक्ती एकत्र आलेल्या आहेत” असं देता येईल.राज्यात राष्ट्रवादी प्रचंड अडचणीत आहे आणि जिल्हयात शेकापची कोंडी झालेली आहे.म्हणजे अडचणीत दोघेही आहेत.अशा स्थितीत तिसऱ्यानं याचा लाभ उठवू नये यासाठी केलेली ही राजकीय तडजोड आहे एवढाच आजच्या शिवतीर्थावरील घडामोडींचा अन्वयार्थ आहे. लोकसभेत जी पडझड झाली,जो झंझावात आला त्यानं अनेकांची झोप उडाली.रायगडमधील अन्य तालुक्यातील सोडाच पण श्रीवर्धनची जागाही धोक्यात येऊ शकते अशी लक्षणं दिसायला लागली होती.राज्यात राष्ट्रवादी आणि कॉग्रेसची आघाडी होणार की नाही ते अजून नक्की नाही.समजा ती झालीच नाही तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासमोरील अडचणी वाढणार होत्या. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडं असल्यानं त्यांना जिल्हयात अडकून पडणंही जमणार नव्हतं.कोणी काहीही म्हणो,परंतू लोकसभेच्या वेळेस जो झंझावात तयार झाला होता अजून तो शांत झालेला नाही हे सुनील तटकरे देखील ���ळखून होते.अशा स्थितीत शिवसेनेला रोखायचे तर शेकापला जवळ कऱणं आवश्यक होतें.त्यामुळंच स्वपक्षातील महेंद्र दळवी असतील किंवा लोकसभेत ज्यांनी मदत केली ते कॉग्रेसचे मधू ठाकूर किंवा माणिक जगताप असतील यांना काय वाटेल याचा विचार करून भागणारे नव्हते. एक प्रकारे राष्ट्रवादीची ती अपरिहार्यताच होती. शेकापचा प्रश्नच नव्हता आणि शेकापसमोर अन्य पर्याय़ही नव्हता.त्यामुळं आज जिल्हा परिषदेत जी नवी आघाडी झाली ती “दोन अडचणीत आलेल्या पक्षांची आघाडी आहेे” हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे.राष्ट्रवादीकडं शेकाप ऐवजी शिवसेनेची मदत घेण्याचा एक पर्याय होता असं अनेकांना वाटतं.मात्र व्यावहारिक आणि राजकीयदृष्टया शिवसेनेशी हातमिळवणी कऱण्याची कल्पना किंवा प्रस्ताव सोयीचा नव्हता.कारण .राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष मानते.किमान राष्ट्रवादीनं तसा बुरखा पांघरलेला आहे.शिवसेना हा त्यांच्या लेखी धर्मान्ध, जातीयवादी पक्ष आहे.सुनील तटकरे यांनी कोल्हापूरच्या किंवा अन्य ठिकाणच्या सभेतील भाषणातून “जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्याचं” आवाहन मत दारांना केलेलं आहे.अशा स्थितीत अगदी विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेबरोबर उघड किंवा छुपी अशी कोणत्याही प्रकारची युती केली असती तर ती राज्यात राष्ट्रवादीला अडचणीची ठरली असती. तोच धागा पकडून त्यांना हजार सवाल केले गेले असते.शिवसेनेने असाही एक प्रस्ताव दिला होता की,सेनेचे सदस्य तटस्थ राहतील,शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदही राष्ट्रवादीनेच घ्यावे.मात्र तसे करणे देखील राष्ट्रवादीसाठी सोयीचे नव्हते.कारण प्रश्न केवळ जिल्हा परिषदेचाच नव्हता.जिल्हयात आज राष्ट्रवादीकडं जे कर्जत आणि श्रीवर्धन मतदार संघ आहेत तिथं राष्ट्रवादीची खरी लढाई शिवसेनेसोबतच आहे. महाड आणि माणगावातही शिवसेनेचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत एकत्र बसायचं आणि विधानसभेत किंवा गावागावात परस्परांच्या विरोधात लढायचं हे चित्र भेसूर होतं,शिवाय भलेही अध्यक्ष-उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळाले असते तरी शिवतीर्थावर दादागिरी चालणार होती ती शिवसेनेचीच.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे बळ सेनेला मिळणार होते त्याचा वापर पुन्हा राष्ट्रवादीच्या विरोधातच होणार होता.या सर्व शक्यता आणि होणाऱ्या परिणामाचा विचार करू�� सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शेकापला जीवदान दिले आहे.आजच्या निर्णयामुळं शेकापचा हात हातात घेण्याचं समर्थन करणंही सुनील तटकरेंना सोपं जाणार आहे.जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांशी आम्ही हात मिळवणी केली तर बिघडले कुठे असा प्रश्न उपस्थित करीत तटकरे याचे राज्यभर भांडवल करू शकतात.तशी सोय शिवसेनेबरोबर जाण्यात नक्कीच नव्हती.या शिवाय आपल्याला लोकसभेत शिवसेनेनं पराभूत केल्याची ताजी बोचही तटकरेंच्या मनात होतीच होती.त्यामुळं हे उट्टं काढण्याची ंसंधी तटकरे यांनी सोडलेली नाही. .आजचं राजकीय गणित जमविताना तटकरेंना आणखी एक कोड सोडवायचं असावं .श्रीवर्धनमधून सुनील तटकरेंना आपला मुलगा किंवा मुलीला तिकीट द्यायचं आहे.मात्र हे करताना पुतण्या अवधूत तटकरे यांनाही नाराज करून चालणार नाही हे ते ओळखून होते.त्यामुळं त्यांनी हे सारं राजकारण करून पार्श्वभूमी तयार केलेली असावी .जिल्हा परिषदेत कॉग्रेसच्या रवी पाटील यांनी तटकरेंच्या उमेदवारांना मदत केलेली नाही.अशा स्थितीत हे निमित्त करीत ते पेणमधून अवधूत तटकरेंना उभे करू शकतात.हे सारं करायचं असल्यानंच त्यांनी शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नाही.शेवटी एकाच घरात किती पदं घेताअसा सवाल जनतेकडून विचारला जाऊ शकतो ती वेळ येऊ नये म्हणून त्यांनी सुरेश टोकरेंचं नाव पुढं केलेलं आहे.”टोकरे सुरेश लाड यांच्या मत दार संघातले आहेत.त्यांना बळ देण्यासाठी ही निवड असल्याचं” तटकरे सांगत असले तरी त्यामागचा हेतू” घरातील पदं लोकांच्या डोळ्यावर यायला नको”हाच होता.\nफायद्याच्या तुलनेत तोटे कमीच\nशेकाप बरोबर आघाडी करण्याचे जे राजकीय लाभ राष्ट्रवादीला होणार आहेत त्याच्या तुलनेत होणारे तोटे फार आहेत असं दिसत नाही.महेंद्र दळवी नाराज झाले आहेत.ते शिवसेनेत जाऊ शकतात.एक -दोन जिल्हा परिषद मतदार संघात त्यांची ताकद आहे त्यामुळं ते पक्ष सोडून गेले तरी जिल्हयातील पक्षावर फार परिणाम होणार नाही हे त्याचं गणित आहे.मात्र बोललं असंही जातंय की,अलिबाग राष्ट्रवादी महेंद्र दळवी यांच्याबरोबर आहे.ते बंड करू शकतात.बातमी अशीही आहे की,रोह्यातच राष्ट्रवादीत काही जण बंडाच्या तयारीत आहेत.महेंद्र दळवी किती पाटिबा मिळवितात यावर बरंच अवलंबून आहे.त्यांना मोठा पाठिंबा मिळाल तर मात्र शेकापला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची घोडचूक ठरू शकते.महेंद्र दळवीची अडचण अशी आहे की,ते बंडखोरवृत्ततीचे आहेत .लोकसग्रह आणि आर्थिकदृष्टया सक्षम असल्यानं ते वाढू नयेत याची काळजी जयंत पाटील जशी घेत होते तसेच सुनील तटकरे देखील महेंध्र दळवींचे पंख छाटायला संधी शोधत होते.ती मिळाली आहे.मात्र वर म्हटल्याप्रमाणं दळवींना पाठिंबा मिळाला तर मग मात्र तटकरेंना ही खेळी महागात पडू शकते.\nरायगडात आज जे नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे त्याबद्दल लोकांना काय वाटतं़हा प्रश्न मुर्खपणाचा आहे.कारण लोकांना काय वाटतं याचा विचार करून राजकारण करायचं नसतं तर स्व चा विचार करूनच राजकीय खेळ्या खेळायच्या असतात हेच आजच्या राजकारणाचं सूत्र आहे,तसं नसतं तर मग मफलरीनं गळा आवळण्याची धमकी ज्या राज ठाकरे यांनी छगन भुजबळांना दिली होती त्या भुजबळांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला नाशिकमध्य जीवदान दिलं नसतं,किंवा भाजप -सनेचा जातीयवादी असा उद्दार करीत ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी याचं केद्रातील सरकार पाडलं ते रामशेठही भाजपमध्ये गेले नसते.हे सारे तात्विकतेचे मुद्दे कुलकर्ण्याच्या ओटीवर बसून चर्चेसाठी किंवा वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी चांगले असतात.प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात याला काही अ र्थ नसतो हेच भुजबळ,रामशेठ किंवा आज तटकरे आणि जयंत पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे.एकदा विधिनेषेधच पाळायचा नाही म्हटल्यावर दोन महिन्यांपुर्वी जयंत पाटील यांनी तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे केलेेले आरोप,त्यासाठी आपल्या वर्तमानपत्रांच्या काढलेल्या पुरवण्या, आपली बदनामी झाली म्हणून सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांवर दाखल केलेला शंभर कोटींचा दावा या साऱ्या गोष्टीही फुजूल ठरतात. दोन विरोधक आज गळ्यात गळे घालताना पाहून प्रश्न असा पडतो की,काय दोन महिन्यांपूर्वी झालेली लढाई लुटूपुटूची होती काय हा प्रश्न मुर्खपणाचा आहे.कारण लोकांना काय वाटतं याचा विचार करून राजकारण करायचं नसतं तर स्व चा विचार करूनच राजकीय खेळ्या खेळायच्या असतात हेच आजच्या राजकारणाचं सूत्र आहे,तसं नसतं तर मग मफलरीनं गळा आवळण्याची धमकी ज्या राज ठाकरे यांनी छगन भुजबळांना दिली होती त्या भुजबळांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला नाशिकमध्य जीवदान दिलं नसतं,किंवा भाजप -सनेचा जातीयवादी असा उद्दार करीत ज्यांनी अ��लबिहारी वाजपेयी याचं केद्रातील सरकार पाडलं ते रामशेठही भाजपमध्ये गेले नसते.हे सारे तात्विकतेचे मुद्दे कुलकर्ण्याच्या ओटीवर बसून चर्चेसाठी किंवा वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी चांगले असतात.प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात याला काही अ र्थ नसतो हेच भुजबळ,रामशेठ किंवा आज तटकरे आणि जयंत पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे.एकदा विधिनेषेधच पाळायचा नाही म्हटल्यावर दोन महिन्यांपुर्वी जयंत पाटील यांनी तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे केलेेले आरोप,त्यासाठी आपल्या वर्तमानपत्रांच्या काढलेल्या पुरवण्या, आपली बदनामी झाली म्हणून सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांवर दाखल केलेला शंभर कोटींचा दावा या साऱ्या गोष्टीही फुजूल ठरतात. दोन विरोधक आज गळ्यात गळे घालताना पाहून प्रश्न असा पडतो की,काय दोन महिन्यांपूर्वी झालेली लढाई लुटूपुटूची होती काय ,की आपण तटकरेवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहिन होते याचा साक्षात्कार आता जयंत पाटलांना झालाय ,की आपण तटकरेवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहिन होते याचा साक्षात्कार आता जयंत पाटलांना झालाय किंवा शेकापला मदत केल्यामुळे सुनील तटकरे शुुचिर्भुत झाले आहेत काय किंवा शेकापला मदत केल्यामुळे सुनील तटकरे शुुचिर्भुत झाले आहेत काय हे प्रश्नही जेवढे बाष्कळपणाचे तेवढेच वांझोटे ठऱणारे आहेत.जयंत पाटील यांनी केलेले आरोप हा आता इतिहास झाला आहे.शिवतीर्थावर आता जयंत पाटील आणि तटकरे माडीला मांडी लाऊन बसले आहेत, हा वर्तमान आहे.तो तुम्हाला मान्य असो नसो स्वीकारण्याशिवाय तुमच्या आमच्या हाती काहीच नाही.अन्य पर्यायही नाही.रायगडमधील दोन बलाढ्य शक्ती सोयीनुसार परस्परांशी झुंजत असतात पण तिसरी शक्ती उदयाला येते असे दिसताच त्या एकत्र येतात आणि महाशक्ती निर्माण करून उदयास येऊ पाहणाऱ्या तिसऱ्या शक्तीचं निर्दालन करतात.मला वाटतं रायगडातील नव्या राजकीय समीकरणाचा एवढाच एक अ र्थ आहे.\n(वरील स्लाईडवरील फोटो हे लोकसभा निवडणूक काळातील आहेत.जयंत पाटलांनी त्यावेळेस केलेल्या आरोपाबद्दल आलेल्या बातम्याची ही कात्रणं आहेत.ती मधुकर ठाकूर यांच्या कार्यालयाच्यावतीनं फेसबुक टाकली गेली आहेत.)\n(हा लेख आपणास माझ्या http://smdeshmukh.blogspot.in या ब्लॉगवरून कॉपी करता येईल)\nPrevious articleकिनारे झाले चकाचक .\nNext articleसुना है कि अब मैं पत्रकार हो गया हूं\nमुंब��-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nबाबुराव पराडकर आणि खास मराठी करंटेपणा …\nरिझर्व्ह बॅकेचा अधिकारी खान अटकेत\nपेण अबर्न बॅक ठेविदारांचा मोचार्\nजालना जिल्हयात पत्रकारावर हल्ला\nसत्तर आमदारांची पाठिंबा पत्रे मिळाली.\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nपवार हात का झटकू लागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/lok-sabha-election-result-2019", "date_download": "2019-06-15T20:52:55Z", "digest": "sha1:YWVZWQGEQZHNEGEVTOHRY3KK4BRWBV2N", "length": 4814, "nlines": 91, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "Lok Sabha Election Result 2019 | Lok Sabha Chunav Parinam 2019 | Chunav Parinam 2019 | States Wise and Party Wise Result | लोकसभा निवडणूक निकाल 2019", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक निकाल 2019\nलोकसभा निकाल : राज ठाकरेंचा 'हाय टेक' प्रचार का ठरला प्रभावहीन\nमोदींनी आपल्या नावापुढून हटवले 'चौकीदार'\nगुरूवार, 23 मे 2019\nशेकाप नेत्याची पत्रकाराला मारहाण\nगुरूवार, 23 मे 2019\nजनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री\nगुरूवार, 23 मे 2019\nलोकसभेचा निकाल राज ठाकरे यांची एका शब्दात प्रतिक्रिया\nगुरूवार, 23 मे 2019\nमतदान मोजणी केंद्रात स्मार्ट घड्याळ पोलिसांनी केले अटक\nगुरूवार, 23 मे 2019\nसंजोग वाघेरे यांचा राजीनामा\nगुरूवार, 23 मे 2019\nसर्वांचा साथ + सर्वांगीण विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत, पीएम मोदी यांनी केले ट्विट\nगुरूवार, 23 मे 2019\n48 मतदारसंघावर कोण-कोण आघाडीवर जाणून घ्या\nगुरूवार, 23 मे 2019\n#Live : शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे विजयी\nगुरूवार, 23 मे 2019\nलोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे 5 मुख्य कारण\nगुरूवार, 23 मे 2019\nझारखंडमधील 14 पैकी 10 जागांवर भाजपला ‘लीड’\nगुरूवार, 23 मे 2019\nभाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर\nगुरूवार, 23 मे 2019\nअमेठीत अजूनही स्मृती इराणीच पुढे तर वायनाडमधून राहुल गांधींना ‘मोठी’ आघाडी\nगुरूवार, 23 मे 2019\nधर्माचा विजय, अधर्माचा नाश – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर\nगुरूवार, 23 मे 2019\n320433 मतांसह असुदूद्दीन ओवैसी आघाडीवर\nगुरूवार, 23 मे 2019\nपवार घराण्याला मोठा धक्का, पार्थ पवार पिछाडीवर\nगुरूवार, 23 मे 2019\nगुरूवार, 23 मे 2019\nगुरूवार, 23 मे 2019\nसुशील कुमार शिंदे पिछाडीवर\nगुरूवार, 23 मे 2019\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/diva-vijhatana-jyot-hote-mothi/", "date_download": "2019-06-15T20:31:43Z", "digest": "sha1:TUXP3V3VSXD3V6ZG5RBBICQLFDRNB3DO", "length": 5169, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दिवा विझताना ज्योत होते मोठी | Diva Vijhatana Jyot Hote Mothi", "raw_content": "\nदिवा विझताना ज्योत होते मोठी\nया वर्गातील आणखी काही लेख\nतेल घालुनी जळे दिवा\nसापडता संकटात आठवतो बाप\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged चारोळी, ज्योत, दिवा, संकट on फेब्रुवारी 14, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← अमृत दही संकटांवर मात →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/three-language-formula/articleshow/69636167.cms", "date_download": "2019-06-15T21:55:11Z", "digest": "sha1:CRU5T533TCJJAYABGST4B5UJ4UXJXBRG", "length": 18721, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "three-language formula: त्रिभाषा सूत्राचे त्रांगडे - three-language formula | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमहात्मा गांधी यांनी स्थापलेल्या 'दक्षिण भारत हिंदी प्रचार सभे'ची गेल्याच वर्षी शताब्दी झाली. गांधीजी १९१८ मध्ये केवळ ही संस्था स्थापून थांबले नव्हते. आपला १८ वर्षांचा सगळ्यांत धाकटा मुलगा देवदास याला त्यांनी हिंदी प्रचारासाठी तेव्हाच्या मद्रासमध्ये धाडले. ते काम बहरले. मात्र, यानंतर काही वर्षांतच ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांनी द्राविडी राष्ट्रवादाचा जो आक्रमक सिद्धान्त मांडला, त्यात 'हिंदीविरोध' हे एक प्रमुख कलम होते.\nमहात्मा गांधी यांनी स्थापलेल्या 'दक्षिण भारत हिंदी प्रचार सभे'ची गेल्याच वर्षी शताब्दी झाली. गांधीजी १९१८ मध्ये केवळ ही संस्था स्थापून थांबले नव्हते. आपला १८ वर्षांचा सगळ्यांत धाकटा मुलगा देवदास याला त्यांनी हिंदी प्रचारासाठी तेव्हाच्या मद्रासमध्ये धाडले. ते काम बहरले. मात्र, यानंतर काही वर्षांतच ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांनी द्राविडी राष्ट्रवादाचा जो आक्रमक सिद्धान्त मांडला, त्यात 'हिंदीविरोध' हे एक प्रमुख कलम होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि संपर्कभाषा असे 'त्रिभाषा सूत्र' मांडले गेले तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांत केवळ शेकडो तास चर्चा झाली नाही, तर हिंस्र दंगलींनी मद्राससहित अनेक शहरांचे रस्ते रक्ताळले. आज केंद्र सरकारने नव्या शिक्षण मसुद्याला मुरड घातली. या मसुद्यात सूचित होणारी आठवीपर्यंतची हिंदीची सक्ती प्रत्यक्षात येणार नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केल्याने त्रिभाषा सूत्र व भाषा धोरणाचे एक वर्तुळ पुरे झाले आहे.\nहिंदीला सर्व दक्षिणी राज्यांमध्ये विरोध असला तरी या विरोधाला खरी तिखट धार तमिळनाडूत आहे. मात्र, तेथेही हिंदीची सक्ती करून ती लादता येणार नाही. तिचा स्वीकार 'राष्ट्रभाषा' किंवा 'संपर्कभाषा' म्हणून व्हावयाचा असेल तर सामंजस्याने व सामोपचारानेच होऊ शकेल. तमिळी राज्यकर्ते, नेते, अभिनेते आणि इतर मान्यवर यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर देशभर कीर्ती मिळवलेले हे लोक 'हिंदी आमच्यावर लादू नका..' असे म्हणत आहेत आणि ते भारताची संघराज्यात्मक चौकट पाहता योग्य आहे. त्यातही, शिक्षण हा विषय राज्यघटनेच्या 'समावर्ती सूची'त येतो. त्यामुळे, राज्याचे मत किंवा विचार न घेता केंद्र सरकारने देशाचे शिक्षणधोरण जाहीर करण्याला तसा मर्यादितच अर्थ आहे. आठवीपर्यंतच्या मुलांना तिसरी भाषा (हिंदी) शिकवावी, असे या धोरणमसुद्यात म्हटले होते. यावर लोकसभा निवडणुकीत सणसणीत विजय मिळवलेल्या द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आंदालनाचा इशारा तर दिलाच, पण भाजपमित्र असलेल्या अण्णाद्रमुक सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनीही 'आम्हांला त्रिभाषा नव्हे तर द्विभाषा सूत्र हवे' असे स्पष्ट सांगितले. हे द्विभाषा सूत्र म्हणजे अर्थातच तमिळ आणि इंग्रजी. तमिळनाडूत हिंदीच्या संभाव्य सक्तीमुळे दंगली उसळल्या, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना 'तुम्हाला हवा तितका काळ इंग्रजी हीच संपर्कभाषा असेल आणि हिंदी सक्तीची होणार नाही,' असे नि:संदिग्ध आश्वासन द्यावे लागले. भारतीय जनता पक्षाचे हिंदीप्रेम हे लपून राहिले नसले तरी अटलबिहारी वाजपेयी यांनी तेव्हा संसदेत त्रिभाषा सूत्राचा व्यापक अर्थ लावताना मातृभाषा व इंग्रजी सोडून कोणतीही इतर भारतीय भाषा असा केला. उत्तर भारतीयांनी या सूत्रान्वये कन्नड, तमीळ, उडिया आदी भाषा का शिकू नयेत, असा सवाल त्यांनी सभागृहात केला. हिंदीचे संस्कृतप्राचुर्य हवे की उर्दू-फार्सी प्राचुर्य हवे, याचीही चर्चा तेव्हा झाली.\nआज एकसिवाव्या शतकाची दोन दशके उलटत आली असताना 'हिंग्लिश' हीच देशाची संपर्क बोलीभाषा बनते आहे. त्याचे प्रतिबिंब हिंदी-इंग्रजी मिडियापासून चित्रपटांपर्यंत सगळीकडे पडते आहे. याशिवाय, अभ्यासाचे माध्यम म्हणून इंग्��जीचा विस्तार कमालीच्या वेगाने गावोगाव होतो आहे. अशावेळी, प्रादेशिक भाषा व अस्मितांना हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांच्या आक्रमणांची सारखीच चिंता वाटायला हवी. मात्र, तमिळनाडूत आजही हिंदीऐवजी इंग्रजीबद्दल अधिक ममत्व प्रकट होते आहे. या पार्श्वभूमीवर नवे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी 'हा केवळ मसुदा आहे. धोरण नाही. या मसुद्यावर सर्वांचे दृष्टिकोन लक्षात घेऊन विचार केला जाईल..' ही कोणत्याही सत्ताधाऱ्यांना साजेल अशीच सावध भूमिका घेतली आहे. हा मुद्दा तापला तर काही दिवसांत राजकीय बनू शकतो आणि प्रसंगी तमिळनाडूतून तेलंगण आणि दक्षिण कर्नाटकात घुसू शकतो, याचे भान दिल्लीत असणारच. त्यामुळे, दोन अव्वल खाती सांभाळणाऱ्या सुब्रमण्यम जयशंकर आणि निर्मला सीतारमण या मूळच्या तमीळभाषक मंत्र्यांनी 'हा केवळ मसुदा आहे व शैक्षणिक धोरण निश्चित होण्यापूर्वी पुन्हा सर्वंकष विचार केला जाईलच…' अशी ग्वाही त्वरेने दिली. या साऱ्या संघर्षातून राज्यकर्त्यांसाठी एकच संदेश दिसतो आहे आणि तो म्हणजे, बहुमत मिळाले तरी आपली सगळीच कार्यक्रमपत्रिका वेगाने रेटता येत नाही. भारतासारख्या कमालीच्या वैविध्यपूर्ण देशात सक्तीऐवजी स्नेहातूनच चार जास्त पावले सोबत चालता येतात. मद्रासमध्ये 'दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा' स्थापन करताना गांधीजींनीही बहुधा हाच विचार केला असावा\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nमनमोहन कभी रिटायर नही होते\nइम्रान यांची नरमाई कितपत खरी \nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमट�� ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:51:52Z", "digest": "sha1:PURYHZPFXVGLZA43PXNANOPEJLHKLHKC", "length": 5810, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पन्ना जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख पन्ना जिल्ह्याविषयी आहे. पन्ना शहराविषयीचा लेख येथे आहे.\nपन्ना जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=tukaram%20mundhe&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atukaram%2520mundhe", "date_download": "2019-06-15T21:30:45Z", "digest": "sha1:IICZ4M3TDQ5RLEBPBMJVXUKRCM52BDO2", "length": 28598, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (49) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nतुकाराम मुंढे (43) Apply तुकाराम मुंढे filter\nमहाप��लिका (33) Apply महापालिका filter\nमहापालिका आयुक्त (19) Apply महापालिका आयुक्त filter\nप्रशासन (15) Apply प्रशासन filter\nनगरसेवक (12) Apply नगरसेवक filter\nकाँग्रेस (6) Apply काँग्रेस filter\nनवी मुंबई (6) Apply नवी मुंबई filter\nमंत्रालय (6) Apply मंत्रालय filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (6) Apply मुख्यमंत्री filter\nउच्च न्यायालय (5) Apply उच्च न्यायालय filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nउद्यान (4) Apply उद्यान filter\nगिरीश महाजन (4) Apply गिरीश महाजन filter\nपीएमपीएमएल (4) Apply पीएमपीएमएल filter\nअजय बोरस्ते (3) Apply अजय बोरस्ते filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nदेवयानी फरांदे (3) Apply देवयानी फरांदे filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (3) Apply राजकीय पक्ष filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nसोलापूर (3) Apply सोलापूर filter\nवाढीव दंड फुकट्यांच्या पथ्यावर\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुकट्या प्रवाशांवर जरब बसविण्यासाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी १०० रुपयांचा दंड तीनशे रुपये केला खरा; पण कारवाई निम्म्याने घटली आहे. तिप्पट दंडामुळे प्रवाशांवर जरब बसल्याचा प्रशासन दावा करीत असले, तरी हा दंड अवाजवी असल्याने...\nतुकाराम मुंढे यांच्या आदेशाने ७० कर्मचारी घरी\nकोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...\nनाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...\nतोट्यातील फेऱ्या पीएमपी करणार बंद\nपुणे - पीएमपीकडून शहरातील तोट्यातील मार्ग आणि अनावश्‍यक बस फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. पीएमपीच्या मार्गात सुसूत्रीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीमध्ये शहरात गरज नसताना काही मार्ग सुरू आहेत. तसेच, काही मार्गावर गरजेपेक्षा अधिक फेऱ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे...\n\"जीपीएस'मुळे लेटलतीफ तावडीत; पालिकेचा वेतन कपातीचा निर्णय\nनवी मुंबई - कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळेची शिस्त आणि कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी याकरिता पालिकेने त्यांना \"जीपीएस'ची मनगटी घड्याळे दिली आहेत. त्याची उपयुक्तता काही दिवसांतच स्पष्ट होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात अशी घड्याळे बांधणारे 28 टक्के कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे आढळले आहे. आयुक्त...\nमुंढेंनी निलंबित केलेले सर्व अधिकारी कामावर\nनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निष्काळजीचा ठपका ठेवत निलंबित केलेले तब्बल 24 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतले. यातील कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी आणि सहायक शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी न्यायालयात धाव...\nगरज ‘नागरी सभ्यते’च्या पुनःस्थापनेची\nभावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...\nभाजपच्या ‘पारदर्शक’ कारभाराचे शिवसेनेकडून वाभाडे\nनाशिक - घरपट्टी असो व २१ कोटींचा रोख मोबदला देण्याचा विषय असो महासभा, स्थायी समितीच्या सभागृहात घेतलेला निर्णय व प्रत्यक्ष कार्यवाही यात मोठा फरक असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हाच पारदर्शक कारभार का असा सवाल करत शिवसेनेने शुक्रवारी (ता.२५) स्थायी समितीच्या बैठकीत विविध...\nतुकाराम मुंढेंकडून निवासस्थानाची विजेची देयके अदा\nनाशिक - महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडून विशेष परवानीच्या माध्यमातून आयुक्त निवासस्थानाचा ताबा मार्च २०१९ अखेरपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी आयुक्तपदाचा कार्यभार सोडल्यापासून त्यापुढे ते जितके दिवस निवासस्थानात राहतील, तोपर्यंत विजेची देयके अदा करावी लागणार आहेत....\nनिवासस्थानावरून तुकाराम मुंढे आणि राधाकृष्ण गमे यांच्यांत वाद\nनाशिक: तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरुन अवघ्या नऊ महिन्यांत मुंबईला बदली झाली. मात्र मुलाचे शिक्षण सुरु असल्यान�� त्यांचे कुटुंबीय अद्याप नाशिकलाच आहे. त्यांनी आयुक्तांचे निवासस्थान सोडलेले नाही. त्याविरोधात महापालिकेचे विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट राज्याच्या प्रधान सचिवांकडे...\nमुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली\nमुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...\nमुंढेंना मंत्रालय नको, अन्‌ मुनगंटीवारांना मुंढे नकोत\nमुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी...\nनऊ महिन्यांत अवघी 34 टक्के रक्कम खर्च\nनाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकासकामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाचे बिंग आयुक्तांसमोर फुटले. महापालिकेने मंजूर केलेल्या एकूण अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अवघी 34 टक्के रक्कम नऊ महिन्यांत खर्च झाल्याचे बघून आयुक्त राधाकृष्ण गमेदेखील अवाक्‌ झाले...\nतुकाराम मुंढेंच्या निवासस्थानाची होणार झाडाझडती\nनाशिक - शहरात अडीच लाखांहून अधिक मिळकती अनधिकृत असल्याचा दावा सरकारकडे करून खळबळ उडवून देणारे महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या वास्तव्यास असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती करण्याचा निर्णय भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतला. गेल्या वर्षभरात आयुक्त निवासस्थानात किती बदल केले आणि ते नियमात...\nमुंढेंची सरशी की भाजपची चाल\nनाशिक : शहर बससेवा चालविताना कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याचा प्रयत्न महासभेकडून झाल्यानंतर अद्याप महासभेचा ठरावच प्राप्त झाला नाही. नियमानुसार नव्वद दिवसांच्या आत बससेवेचा ठराव प्रशासनाच्या हाती न पडल्यास यापूर्वी सादर...\nनाशिक - तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर अहमदाबाद येथे हरितक्षेत्र विकासाच्या पाहणीसाठी आयोजित करण्यात आलेला दौरा अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा दौरा यशस्वीपणे व्हावा यासाठी स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी संचालकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्मार्टसिटीअंतर्गत हरितक्षेत्र विकसित...\n'तुकाराम मुंढे ठरणार पिंजऱ्यातील वाघ'\nमुंबई- राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. परंतु मंत्रालयात बदली केल्यानंतर मात्र, तुकाराम मुंढे एकप्रकारे पिंजऱ्यातील वाघ ठरणार आहेत. एका सनदी अधिकाऱ्याचा असलेला रुबाब तुकाराम मुंढे यांच्या...\nतुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर फटाके फोडल्याने गुन्हा\nनाशिक - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापौरांच्या टिळकवाडीतील ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडण्यात आल्याप्रकरणी २४ तासांनी सरकारवाडा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांकडे मुंढेसमर्थक ‘आम्ही नाशिककर’च्या सदस्यांनी मागणी केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांना...\nएकीकडे आंदोलन, तर दुसरीकडे जल्लोष\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर नाशिककरांना एकाच वेळी दोन घटना पाहायला मिळाल्या. एका बाजूला मुंढेसमर्थकांनी आम्ही नाशिककर झेंड्याखाली एकत्र येत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बदली होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी...\nहा तर १२७ नगरसेवकांचा विजय - भानसी\nनाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाहीला बदली हेच उत्तर असून, हा सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याचा दावा करत नाशिककरांसाठी घेतलेले अहितकारक निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून रद्द केले जातील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेक���ंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Three-pounds-turnover-in-Pomegranate/", "date_download": "2019-06-15T20:41:16Z", "digest": "sha1:FPLSIRBHASULPRV7E7MM7EXVOPRFMGXZ", "length": 9849, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डाळिंब व्यवहारात तीन कोटींची उलाढाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › डाळिंब व्यवहारात तीन कोटींची उलाढाल\nडाळिंब व्यवहारात तीन कोटींची उलाढाल\nराहाता : बाळासाहेब सोनवणे\nयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीची डाळिंब खरेदी- विक्रीची महिन्याची उलाढाल 3 कोटी रुपये वर गेली असून एक नंबर डाळिंब 80 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात असल्याने 8 ते 10 जिल्ह्यांतून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी राहाता बाजार समितीत शेतकरी गर्दी करू लागले आहेत. येथे दररोज डाळिंबाच्या 35 हजार कॅरेटची आवक सुरू आहे.\nराहाता कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंब व कांदा खरेदी विक्रीसाठी देशात अव्वल स्थानावर आहे. या बाजार समितीची खरेदी- विक्रीची वर्षाची उलाढाल 500 कोटींच्या पुढे गेली आहे. येथील शेतकर्‍यांचा भाजीपाला व फळे ई- मंढी पद्धतीद्वारे विकला जातो. त्यामुळे खरेदी-विक्री मध्ये पारदर्शीपणा असल्याने आज देशात या बाजार समितीने आपले स्थान अव्वल क्रमांकावर नेले आहे. सध्या डाळिंब या फळ बागेची आवक मोठ्या प्रमाणावर असतानाही राज्यात इतर बाजार समित्यांच्या तुलनेत येथील डाळिंब बाजाराचे भाव चांगल्या दराने आहे. यात एक नंबर क्वॉलिटीचे डाळिंबाचे बाजार प्रतिक्विंटल 50 ते 80 तर दुसर्‍या नंबर क्वालिटीचे मालास 30 ते 40 प्रतिव्किंटल व तिसर्‍या नंबरच्या क्वालिटी मालास 20 ते 25 रुपये प्रमाणे सध्या बाजार भाव आहे. सध्या दररोज 35 ते 40 हजार कॅरेट आवक आहे.\nमागील पंधरवाड्यात 53 हजार कॅरेटची आवक प्रत्येक दिवशी होते. नगर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, जालना, बीड या 10 जिल्ह्यातून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणतात. शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये, म्हणून बाजार समितीने वाहनतळासाठी स्वतंत्र 5 एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांना आपला माल लगेचच विक्रीसाठी सोपा झाला आहे. सकाळी 6 वाजता माल आल्यास सदर मालाचा लिलाव होतो व लगेचच 9 वाजता शेतकर्‍यांना सदर मालाची पट्टी हातात मिळते. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या पट्टीसाटी व्यापार्‍यांकडे हेलपाटे मारण्याची गरज भासत नाही. बाजार समितीने शेतकर्‍यांचा माल चोरी जाऊ नये यासाठी संपूर्ण परिसरात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.\nशेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त शनिवार सोडून इतर सर्वच दिवशी डाळिंब,कांदा व इतर मालांची खरेदी-विक्री या ठिकाणी सुरू ठेवली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शीपणा ठेवण्यासाठी ई- मंडीद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. संपूर्ण देशात वेबसाईटद्वारे शेतकरी व व्यापारी आपला शेतीमाल कोणत्या भावाने विकला गेला व खरेदी केला गेला, हे घर बसल्या पाहू शकतात. ही संकल्पना नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा शालिनी विखे व युवा नेते सुजय विखे यांच्या संकल्पनेतून राबविली गेली. शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये समन्वय रहावा, यासाठी बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी बाजार समितीच्या खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शीपणा ठेवल्याने आज या बाजार समितीची ओळख संपूर्ण देशात झाली आहे. यासाठी बाजार समितीचे अध्यययक्ष बापूसाहेब आहेर व त्यांच्या सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे.\nदहा जिल्ह्यातून डाळींबाची आवक\nना. राधाकृष्ण विखे पाटील व युवानेते सुजय विखे यांंचे सुचनेप्रमाणे ही बाजार समितीची वाटचाल अत्यंत चांगल्यारीत्या सुरु असल्याने राहाता बाजार समितीची ओळख आज संपुर्ण देशात आहे. या बाजार समितीचे डाळींब आवक दररोज 35 हजार कॅरेटच्या पुढे आहे. सध्या 80 रुपये प्रति किलो दराने एक नंबरच्या मालाला भाव बाजार समितीने दिलेला आहे. त्यामुळे 10 जिल्ह्यातून आपले डाळींब विक्रीसाठी आणतात. खरेदी- विक्रीमध्ये पारदर्शी पणा असल्याने शेतकर्‍यांना ही बाजार समिती आपली वाटते. सचिव - उद्धव देवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती, राहाता.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Solve-the-problems-of-common-people-Order-to-Government-Officials/", "date_download": "2019-06-15T21:33:29Z", "digest": "sha1:QTPSEIOACN2ZN5UOTLEEHIAO5K36IJ3V", "length": 4799, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्या; सरकारचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्या; सरकारचे आदेश\nसर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्या; सरकारचे आदेश\nस्थानिक पातळीवर कामामध्ये होणा-या विलंबाने आपल्या समस्या मंत्रालयात घेवून येणा-यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यातच मंत्रालयात हर्षल रावते या तरूणाने उडी मारून आत्महत्या केल्याने आत्महत्यांची धास्ती घेतलेल्या सरकारने सर्वसामान्यांच्या तक्रारी त्वरीत निवारणाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.\nराज्यात “झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल” कार्यपद्धतीचा अवलंब करा, असा आदेश आज सरकारने जारी केला आहे. यामध्ये कार्यपध्दतीचा स्तर ठरवून देण्यात आला आहे. मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय आणि राज्यपातळीवर झिरो पेन्डन्सी संदर्भात कार्यपध्दती आखून देण्यात आली आहे. दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता सर्व सामन्यांच्या तक्रारी निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर धर्मा पाटील आणि हर्षल रावते यांना जीव गमवावा लागला होता. या आत्महत्यांच्या घटनेमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने अधिका-यांना आदेश देवून सामान्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असा शासन निर्णय जारी करून अधिका-यांना आदेश दिले आहेत.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-poetry/poem-in-marathi-119020900010_1.html", "date_download": "2019-06-15T20:32:42Z", "digest": "sha1:5YVG4MAZK7ECQOZUMKIBN7F2GZLVQ3PG", "length": 5270, "nlines": 106, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": ". ..तु आणि मी", "raw_content": "\n. ..तु आणि मी\nशनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (13:10 IST)\nतु अडथळ्यांचे बांध बांधून ठेव\nमी जलधार बनून वाहत राहिल.\nगढूळपणाचे लांछन लावून ठेव\nमी निर्मळ बनून जन्मत राहील.\nतु क्षितिजांनी मला संपवत रहा\nमी आकाश बनून विहरत राहील\nक्रुष्णमेघांनी व्यापून कलुषत रहा\nमी गर्जना बनून बरसत राहील\nतु दुष्काळी भेगांनी चिरवत जा\nमी अंकुर बनवून उगवत राहील\nकरपलेल्या हातांनी चिरडत जा\nमी हीरवळीत नव्याने बहरत राहील\nतु अग्निदिव्याने जाळून टाक\nमी मंद शलाकेत उजळत राहील\nवादळ वार्याचा कीतीही दे धाक\nमी निर्भयपणे तेवत राहील..\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमुलींच्या या 4 गोष्टींमुळे आकर्षित होतात पुरुष\nमराठी उखाणे See Video\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nभिजवलेल्या बेदाणेचे पाणी पिण्याचे फायदे ...\nपावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे...\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nपितृदिन विशेष : बाप\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nपुढील लेख स्त्री समाधानी असते तेव्हा...\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2019-06-15T21:29:32Z", "digest": "sha1:MMEZBR6R2ZJM36XMYVFJ43HP3QBLOGD4", "length": 4975, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८९९ मधील जन्म‎ (२८ प)\n► इ.स. १८९९ मधील मृत्यू‎ (८ प)\n\"इ.स. १८९९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १८९० च्या दशकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१५ रोजी १६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%95%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:19:08Z", "digest": "sha1:S5MIFCFQUBIZ2WY47SHLNRGICJY6JD45", "length": 4099, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map कझाकस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://in.anygator.com/article/%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9B-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-2-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE__980224", "date_download": "2019-06-15T21:10:46Z", "digest": "sha1:YDXNEBABG2RCWRVQWREB7MZXGDD4X2YP", "length": 4317, "nlines": 80, "source_domain": "in.anygator.com", "title": "ऐक्सिडेंट में सबकुछ भूला, 2 शब्दों ने घर पहुंचाया - News - Anygator.com", "raw_content": "\nऐक्सिडेंट में सबकुछ भूला, 2 शब्दों ने घर पहुंचाया\nवह 36 दिन तक अस्पताल में भर्ती रहा, इधर घर वालों का रो-रोकर बुरा हाल था इस बीच पंकज के मुंह से निकले 2 शब्दों ने उसे घर पहुंचा दिया\nWorld Cup 2019 : पावसामुळे उघडले द. आफ्रिकेचे खाते; वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द\n... वेस्ट इंडिजविरुद्धचा त्यांचा...\n500 रुपये घेऊन मुंबईत आली, सक्सेसनंतर गिफ्ट केलं 5 कोटींचं घर\n... मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी...\nWorld Cup 2019 : हम हौसलों से उडते है; 'गब्बर'चे भावनिक ट्विट\n... ल्ड कप मोहिमेला मंगळवारी...\nWorld Cup 2019 : भारत-पाक तणाव मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा (द्वारकानाथ संझगिरी)\n... ा लागल्याचा तो परिणाम असावा....\nWorld Cup 2019 : 'गब्बर'ने ठोकावा शड्डू (सुवजीत मुस्तफी)\n... तील उपांत्य फेरीच्या...\nWorld Cup 2019 : फोटोमागची कथा (सुनंदन लेले)\n... चेंडू प्रवास वेगाने करत नाही,...\nWorld Cup 2019 : अब की बार किसी की भी सरकार (मुकुंद पोतदार)\n... जगज्जेत्यांची पीछेहाट कधीच होत नाही असं...\nमी सूत्रसंचालन करणार हे 'बिग बीं'पासून लपवलं : नागराज मंजुळे\n... ळी त्यांना शोची टॅगलाईन उत्तर शोधलं की जगणं बदलतं...\nWorld Cup 2019 : विराटच्या संघाला चमकण्याची संधी (संजय मांजरेकर)\n... ा�� नाही. \"छोटी मैदाने'...\nWorld Cup 2019 : सचिन म्हणतोय, वर्ल्ड कप पुन्हा खुणावतोय\n... ्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2019-06-15T20:50:01Z", "digest": "sha1:2NAJUEVXJNVOQQENE5JALXRBDGJ7Q67P", "length": 17024, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इकरा संघ विजयी ; गोदावरी महाविद्यालय उपविजयी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणी व निवृत्ती वेतनासाठी् अधिवेशनात प्रश्न मांडणार – आ.कुणाल पाटील\n53 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करणार\nविरदेल येथे सेंट्रल बँकेत ग्राहकांची गैरसोय, एटीएमही असून नसल्यासारखे\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nभारत-पाकमध्ये आज काट्याची लढत\nइकरा संघ विजयी ; गोदावरी महाविद्यालय उपविजयी\nइकरा संघ विजयी ; गोदावरी महाविद्यालय उपविजयी\n गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंर्तगत जळगांव विभागीय आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत इकरा संघ विजयी तर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय उपविजयी ठरले.\nया स्पर���धा गोदावरी अभियांत्रिकी\nमहाविद्यालयाचे मैदानावर झाल्या. या स्पर्धेमध्ये 4 महाविद्यालयाच्या संघानी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी आय.एम.आर.चे डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जी. अराजपुरे,उपप्राचार्य प्रा. प्रविण फालक, क्रीड़ा संचालक, डॉ. पी.आर. चौधरी, प्रा. किरण नेहते, क्रीडा संचालक प्रा.आसिफ खान, प्रा. अखतर खान, प्रा.एम.एन. सोनवणे,प्रा.संजय जाधव,प्रा.चांद खान,प्रा.चंद्रकांत डोंगरे आदि मान्यवर उपस्थित होते.\nअंतिम सामना इकरा महाविद्यालय विरूध्द गोदावरी महाविद्यालय यांच्यात झाला. या सामन्यात इकरा महाविद्यालयाच्या संघाने 2-0 गोल ने गोदावरी संघाला पराभूत करून विजयते पद पटकावले.विजयी व उपविजयी संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.\nस्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा.आसिफ खान , अकबर खान, असलमअली, याकुब शेख, यांनी पंच म्हणून कार्य केले व स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.\nस्वस्तात सोने : 5 लाखांची फसवणूक\nजेऊर सोसायटीतील कोटीचा अपहार अखेर 28 जणांवर गुन्हा\nजळगाव ई पेपर (दि 15 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 15 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 जून 2019)\nज्ञानदूत विशेष पुरवणी (दि. 15 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nशेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ : गुन्हा दाखल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n# Dhule Municipal election Live results # पोस्टल मतमोजणीत भाजपा, कॉग्रेसला 6 जागा, राष्ट्रवादीला 4 तर लोकसंग्रामला एक जागा\nअटलबिहारी वाजपेयींचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणे लवकरच\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकलेक्टरांसह इतरांवर गुन्हा नोंदवा\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nभारत-पाकमध्ये आज काट्याची लढत\nऑस्ट्रेलियाचा 87 धावांनी विजय\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणी व निवृत्ती वेतनासाठी् अधिवेशनात प्रश्न मांडणार – आ.कुणाल पाटील\n53 हजारांचे शैक्षणिक साहित्य वाटप करणार\nजळगाव ई पेपर (दि 15 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 15 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 15 जून 2019)\nज्ञानदूत विशेष पुरवणी (दि. 15 जून 2019)\nजेऊर सोसायटीतील कोटीचा अपहार अखेर 28 जणांवर गुन्हा\nभारत-पाकमध्ये आज काट्याची लढत\nऑस्ट्रेलियाचा 87 धावांनी विजय\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nitin-gadkari-criticize-sushilkumar-shinde/", "date_download": "2019-06-15T21:31:47Z", "digest": "sha1:HJYK6HI2WY66MOXNCZSGACA4FF4VFM2Z", "length": 9596, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "म्हातारपणात निवडणूक कशाला लढायची?; गडकरींचा सुशिलकुमार शिंदेंना टोला", "raw_content": "\nम्हातारपणात निवडणूक कशाला लढायची; गडकरींचा सुशिलकुमार शिंदेंना टोला\n17/04/2019 टीम थोडक्यात महाराष्ट्र, सोलापूर 0\nसोलापूर | सुशिलकुमार शिंदे माझे चांगले मित्र आहेत. पण म्हातारपणात ते निवडणूक कशाला लढवत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांना टोला लगावला आहे.\nमहायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी बोलत होते.\nगडकरींनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. जाती-धर्माला जे खतपाणी घालत आहेत त्यांना धडा शिकवा, असं ते म्हणाले आहेत.\nशिवाचार्य महाराज नक्की विजयी होणार कारण त्यांना मुख्यमंत्री आणि माझं इंजिन जोडलेलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.\n-रावसाहेब दानवेंना पाडण्याच्या जोरदार हालचाली; 51 गावांची आक्रमक भूमिका\n–“जनतेने नरेंद्र मोदींना आणखी एक संधी द्यावी”\n-भारतात टिक-टॉकवर बंदी; गुगल प्ले स्टोअरवरुन अ‌ॅप हटवलं\n-राफेलमुळे आमचं गाव बदनाम झालंय; नाव बदलण्याची राफेलवासियांची मागणी\n–भाजपचा उमेदवार म्हणतो, ‘मी नक्की पराभूत होणार’\nरावसाहेब दानवेंना पाडण्याच्या जोरदार हालचाली; 51 गावांची आक्रमक भूमिका\n“मोदी आडनावाच्या प्रत्येक व्यक्तीला चोर ठरवणं काँग्रेससारख्या जाणत्या पक्षाला शोभतं का\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-testing-centers-will-be-set-up-for-the-re-examination/articleshow/69771868.cms", "date_download": "2019-06-15T22:08:26Z", "digest": "sha1:FDWSK5MSL5LM7SRONQQQKBQLIIDVY4RA", "length": 13291, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: फेरपरीक्षार्थींसाठी यंदापरीक्षा केंद्रे वाढणार - the testing centers will be set up for the re-examination | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nफेरपरीक्षार्थींसाठी यंदापरीक्षा केंद्रे वाढणार\nयंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने जुलै महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे...\nनगर : यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने जुलै महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात परीक्षा केंद्रे वाढवण्यात येणार असून, त्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.\nदहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जुलै महिन्यातच फेरपरीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता येतो. जिल्ह्यात मागील वर्षी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेसाठी १६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात ५२ परीक्षा केंद्रे लागणार आहेत. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले असून, तालुकानिहाय परीक्षा केंद्रे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दहा दिवसांत परीक्षा केंद्रांबाबत अंतिम आराखडा तयार करून बोर्डाला सादर करण्यात येणार आहे.\nदहावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा जास्त आहे. साधारणपणे तीनशे विद्यार्थ्यांना एक परीक्षा केंद्र, या दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तीनपट वाढल्यामुळे यावर्षी पन्नासपेक्षा जास्त परीक्षा केंद्रे लागू शकतात. त्यानुसार तालुकास्तरावरून माहिती मागवण्यात येत आहे.\n- राजेंद्र पवार, उपशिक्षणाधिकारी\nफेरपरीक्षेसाठी अपेक्षित परीक्षा केंद्रे (तालुकानिहाय)\nतालुका अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा केंद्रांची संख्या\nअकोले १ हजार २०६ ४\nनेवासा १ हजार ८०७ ६\nराहुरी १ हजार १७६ ४\nसंगमनेर १ हजार ५१० ५\nश्रीरामपूर १ हजार २८० ४\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्र���िनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nअहमदनगरः ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, ३ ठार\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nरेशन दुकानात केव्हाही जा, धान्य घ्या\nमहापालिकेत आणखी एक कामगार संघटना\nलाचखोर लिपिकास पाच वर्षे सक्तमजुरी\nचंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत चार बळी\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nफेरपरीक्षार्थींसाठी यंदापरीक्षा केंद्रे वाढणार...\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला...\nशहर सहकारी बँकेचे खाते हॅक...\nरस्ता रुंदीकरण पुन्हा अजेंड्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/cultivation-of-sugarcane/articleshow/69793467.cms", "date_download": "2019-06-15T22:11:32Z", "digest": "sha1:Y3SPM42N5HJQ7PPHM6QQXMFRPNYQ7AEN", "length": 10259, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: निताणेत ऊस जळून खाक - cultivation of sugarcane | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nनिताणेत ऊस जळून खाक\nम टा वृत्तसेवा सटाणातालुक्यातील निताणे येथील जयंत देवरे यांच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला...\nम. टा. वृत्तसेवा सटाणा\nतालुक्यातील निताणे येथील जयंत देवरे यांच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. या आगीत ऊसाबरोबरच ठिबकचे पाइपही जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.\nसकाळी सात वाजेच्या सुमारास शेतावरून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टिसर्कट झाल्याने ही आग लागली. आधीच पाणी नसल्याने ऊसाच्या सुकलेल्या पाचटाने तत्काळ जोरात पेट घेतल्याने लागवड क्षेत्रातील निम्यापेक्षा अधिक ऊस व पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने मोठे नुकसान झाले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनाशिकमध्ये दरोडेखोरांचा धुडगूस, मुत्थुट फायनान्सवर गोळीबार\nमानवतेसाठी ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी\nपुढचा मुख्यमंत्री भाजपचाच: सुधीर मुनगंटीवार\nआरक्षण डावलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न: भुजबळ\nतीन वर्षे शाळेला दांडी, तरी म्हणे दहावीला\nनाशिकः अज्ञातांकडून ४ ते ५ वाहनांची तोडफोड\nजून महिन्यात पाऊस निम्माच बरसला\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षक\nचंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत चार बळी\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनिताणेत ऊस जळून खाक...\nशिर्डी: मंदिरात नाण्यांचा ढीग; बँकाही घेईनात\n... तर मंत्र्याना कांदे फेकून मारणार: राजू शेट्टी...\nनाशिकमध्ये दरोडेखोरांचा धुडगूस, मुत्थुट फायनान्सवर गोळीबार...\nमानवतेसाठी ती धावतेय काश्मीर ते कन्याकुमारी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2019-06-15T21:32:13Z", "digest": "sha1:O763XMBW75RL4PSFEZTGZEGYJRNPQTPW", "length": 4644, "nlines": 110, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "अर्ज | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nनागपूर जिल्हातील नगर पं��ायत महसूल ची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे बाबत 07/12/2018 डाउनलोड(252 KB)\nवाय-फाय गेस्ट विनंती फॉर्म (gov.in किंवा nic.in मेल खात्याव्यतिरिक्त) 05/10/2018 डाउनलोड(168 KB)\nवाय-फाय साठी प्रमाणपत्र फॉर्म (Mac OS) 05/10/2018 डाउनलोड(180 KB)\nवाय-फाय विनंती फॉर्म (gov.in किंवा nic.in मेल अकाउंट) 05/10/2018 डाउनलोड(179 KB)\nएन.आई.सी आय पी मागणी अर्ज 13/03/2018 डाउनलोड(19 KB)\nसंकेतस्थडावर माहिती टाकणे 13/03/2018 डाउनलोड(63 KB)\nपि डी एफ फाईल तयार करणे 13/03/2018 डाउनलोड(20 KB)\nयुनिकोड फॉन्ट इंस्टॉलेशन 13/03/2018 डाउनलोड(148 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/shetkari-ani-daiv-isapniti-katha/", "date_download": "2019-06-15T21:17:21Z", "digest": "sha1:5QQSCFDEQM5CNSOFGZZ5USUY5ZPOTKI3", "length": 5988, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शेतकरी आणि दैव | Shetkari Ani Daiv", "raw_content": "\nएक शेतकरी एके दिवशी जमीन नांगरीत असता त्यास एक मोहरांचा हंडा सांपडला. तो पाहून त्यास मोठा आनंद झाला. जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून, आपल्यास द्रव्य दिल्याबद्दल त्याने जमिनीचे फार उपकार मानिले. ते पाहून दैव त्यास म्हणाले, ‘अरे, या वेळी तू या जमिनीचे उपकार मानीत आहेस आणि माझी तुला आठवणही होत नाही पण हे द्रव्य तुला मिळण्याऐवजी जर तुझे स्वतःचे द्रव्य चोरीस गेले असते, तर मात्र तू मला खात्रीने दोष दिला असतास पण हे द्रव्य तुला मिळण्याऐवजी जर तुझे स्वतःचे द्रव्य चोरीस गेले असते, तर मात्र तू मला खात्रीने दोष दिला असतास \nया वर्गातील आणखी काही लेख\nदैव आणि गावंढळ मनुष्य\nकोळी आणि त्याचे दैव\nशेतकरी आणि त्याचे मुलगे\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, दैव, शेतकरी on मे 4, 2011 by प्रशासक.\n← फ़टफ़जिती जनतेला चिकनगुनिया झाला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shankar-kambali-criticized-narayan-rane/", "date_download": "2019-06-15T20:50:24Z", "digest": "sha1:I7KS6AA3RD2B635KQ366TW7S3VUGZ3ET", "length": 9319, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत", "raw_content": "\nराणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत\n15/04/2019 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | माझं राजकीय अस्तित्व नारायण राणेंनी ���ंपवलं. राणेंसोबत शिवसेना सोडून मी मूर्खपणा केला, अशी खंत माजी आमदार शंकर कांबळी यांनी बोलून दाखवली.\nशिवसेनाप्रमुखांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं. पण राणेंनी त्यांच्याशी गद्दारी केली आणि काँग्रेसवासी झाले, असं टीकास्त्र त्यांनी राणेंवर सोडलं.\nशंकर कांबळी नारायण राणेंंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्या काळात त्यांनी राणेंबरोबर शिवसेना सोडली होती.\nदरम्यान, यावर आता नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलंय.\n“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”\n-देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा\n-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट\n-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\n–पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही\n“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”\nहा काँग्रेस आमदार करणार शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार; काँग्रेसला धक्का\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्���मक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/11th-Admission-Process-First-Come-First-Serve-basis", "date_download": "2019-06-15T21:23:25Z", "digest": "sha1:MVX6MSA3D5I6VZZKUDOXX7LXOZPVIFWJ", "length": 12268, "nlines": 192, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "अकरावी प्रवेश प्रक्रिया \"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'", "raw_content": "\nअकरावी प्रवेश प्रक्रिया \"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'\nपुणे - अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी \"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) पहिली फेरी जाहीर झाली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 25) ही फेरी सुरू होणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीनंतरही विद्यार्थ्यांना \"एफसीएफएस'च्या दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे.\nअकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात आली. या फेरीनंतरही अद्याप प्रवेश न मिळालेल्या आणि प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (फस्ट कम फस्ट सर्वे- एफसीएफएस) फेरीत संधी मिळणार आहे. या फेरीतील प्रवेश श्रेणीनुसार टप्प्याटप्प्याने होणार आहेत. \"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'च्या दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांचा तपशील 2 सप्टेंबरला जाहीर होईल, अश�� माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.\n* या विद्यार्थ्यांना मिळणार संधी :\n- कोणत्याही महाविद्यालयात अद्याप प्रवेश न घेतलेले\n- प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे\n- आतापर्यंत झालेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये अद्याप कोणतेही महाविद्यालय न मिळालेले\n- विशेष फेरीतही प्रवेश नाकारलेले\n* अशी असेल श्रेणी\nप्रथम श्रेणी : 80 टक्के आणि त्यापेक्षा जास्त\nद्वितीय श्रेणी : 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त\nतृतीय श्रेणी : 35 टक्के आणि त्यापेक्षा जास्त\n* \"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीचे सविस्तर वेळापत्रक :\nतपशील : कालावधी : वेळ\n- प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांचा तपशील उपलब्ध : 25 ऑगस्ट : सकाळी 11 वाजता\n- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात मिळेल संधी : 27 ऑगस्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\n- प्रवेशाची मुदत : 27 आणि 28 ऑगस्ट : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत\n- रिक्त जागांचा तपशील उपलब्ध : 28 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता\n- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात मिळेल संधी : 29 ऑगस्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\n- प्रवेशाची मुदत : 29 आणि 30 ऑगस्ट : सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत\n- रिक्त जागांचा तपशील उपलब्ध : 30 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता\n- प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात मिळेल संधी : 31 ऑगस्ट : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\n- प्रवेशाची मुदत : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर : सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत\nइ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूप २०१९\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु\nअकरावी प्रवेश प्रक्रिया 2019: बायफोकल, एचएसव्हीसी ऑनलाइन पद्धतीने\nअकरावीच्या इनहाउस कोटा घटणार\nपुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/recipe-cheesy-pasta/articleshow/69591297.cms", "date_download": "2019-06-15T21:49:45Z", "digest": "sha1:3ZGSCK7OFKOCFACQ7H5WXB4EQKCY4CHZ", "length": 11304, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "home chef News: चटकदार चिजी पास्ता - recipe: cheesy pasta | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\n१५ जून २०१९ आजचे राशीभविष्य\n१५ जून २०१९ आजचे राशीभविष्यWATCH LIVE TV\nसाहित्य- एक कप पास्ता, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, एक मोठा चमचा तेल, पाच ते सहा बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, एक चमचा रेड चिली फ्लेक्स, एक चमचा इटालियन हर्ब किंवा ओरेगॅनो, एक चमचा टॉमेटो सॉस, अर्धा चमचा रेड चिली सॉस, मीठ, एक वाटी चीज, अर्धी वाटी पास्ता शिजवताना वापरलेलं पाणी.\nसाहित्य- एक कप पास्ता, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, एक मोठा चमचा तेल, पाच ते सहा बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, एक चमचा रेड चिली फ्लेक्स, एक चमचा इटालियन हर्ब किंवा ओरेगॅनो, एक चमचा टॉमेटो सॉस, अर्धा चमचा रेड चिली सॉस, मीठ, एक वाटी चीज, अर्धी वाटी पास्ता शिजवताना वापरलेलं पाणी.\nकृती- प्रथम एक कप पास्ता दोन कप पाण्यामध्ये थोडं मीठ आणि एक चमचा तेल घालून पाच ते सात मिनिटं शिजवून घ्या. शिजल्यावर त्यावर थंड पाणी ओतून ते गाळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. बारीक चिरलेला लसूण घालून परतवून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून त्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता. आता यात टोमॅटो आणि चिली सॉस, चिली फ्लेक्स, हर्ब्स किंवा ओरेगॅनो घालून मिक्स करा. आता यात पास्ता शिजताना वापरलेलं पाणी घाला. मिश्रणाला एक मस्त उकळी येऊ द्या. नंतर यात शिजवून घेतलेला पास्ता आणि चवीप्रमाणे मीठ घालून एकजीव करा. पाच मिनिटं वाफेत शिजू द्या. वरून किसलेलं चीज घालून मिक्स करा आणि सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरून परत चीज आणि ओरेगॅनो घाला.\nइतर बातम्या:शीतल राऊत|वसई|चिजी पास्ता|recipe|oregano|cheesy pasta\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nउत्तर प्रदेश: दोन चिमुरड्यांना मारणाऱ्याला अटक\nनिर्सगाच्या जवळ जा, फिट व्हा\nतेलंगणात मॉन्सून १६ जूननंतर होणार दाखल\n'आपले जवान नक्षलमुक्त झारखंडचं स्वप्न पूर्ण करणार'\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचं अनोखं आंदोलन\nघरचा शेफ या ���ुपरहिट\nलाइक अँड शेअर पासून आणखी\nमटा ५० वर्षांपूर्वी - महाराष्ट्र हळहळला\nमटा ५० वर्षांपूर्वीं-मुंबईत वृक्षराजीची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-06-15T20:37:28Z", "digest": "sha1:DFZAHKQ53QSCFZQQMHQGBJ4OEMXL4ZTS", "length": 4355, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७०७ मधील मृत्यू\n\"इ.स. १७०७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/let-me-also-taste-119052200014_1.html", "date_download": "2019-06-15T21:00:41Z", "digest": "sha1:IQWR36C3JPUWNB5E335AMCZJWQ4Q3DRM", "length": 4424, "nlines": 94, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "मलाही टेस्ट करू दे…", "raw_content": "\nमलाही टेस्ट करू दे…\nबायको काजू खात होती …….\nपती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’\nतिने एकच काजू दिला..\nपती : बस एकच\nबायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …\nसल्लू की शादी आठ डिसेंबरला\nअगं स्टेटस ला टाक\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nमराठी उखाणे See Video\nमुंबईतील ट्रेन मधील लोकांच्या सहकार्याचा मजेदार किस्सा\nपण.. मी तर फिट आहे\nसापाच्या शेपटीवर पाय देणे\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\nअमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन जिंकले\nबारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर\nबॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो झाले व्हायरल\nपुढील लेख 'दे दे प्यार दे' सिनेमाची मोठी कमाई\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T20:36:06Z", "digest": "sha1:QVHFUC4LCVG6FPW3OYO6B2JXLWB2EOT4", "length": 15252, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "असिन तोट्टुंकल - विकिपीडिया", "raw_content": "\nऑक्टोबर २६ १९८५ [वय् २४ वर्षे]\nमलबार अळगी,चेन्नै,तमिळ अम्मायी .\nअसिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍ ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात) ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगूतील सुरुवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते. असिन ही केरळ राज्याच्या युथ आयकॉन ची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे.\nतेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारम व हिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट.हा तमिळ, त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला. 500px|चौकट|मध्यवर्ती\n१ पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण\n२ जाहिराती आणि ब्रँड अम्बॅसेडरशीप\nपार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]\nमूळची केरळ ची असणारी असिन, केरळी असून तिची मातृभाषा मल्याळम आहे,त्या व्यतिरिक्त तिचे तमिळ, संस्कृत, तेलुगू, इंग्रजी, हिंदी तसेच फ्रेंच भाषांवर प्रभुत्व आहे. मुंबईत आल्यानंतर ती मराठी देखील शिकली आहे असे तिने एका मुलाखतीत नमूद केले. असिन ही आपल्या नावाचा अर्थ 'शुद्ध' किंवा 'पापरहित' असा सांगतात. तिच्या नावातील ’अ’(A)हे अक्षर संस्कृ��� मधून घेण्यात आले असून ’सिन’ (Sin-पाप) हे इंग्रजी भाषेतून घेतले आहे. दोहोंचा मिळुन ’अ+सिन’, पापरहित असा होतो. चित्रपटात येण्यापूर्वी असिनने स्थानिक कंपन्यांच्या जाहिरातीतून काम केले आहे, तसेच काही नामांकित कंपन्यांची ती \"ब्रँड अम्बॅसेडर\" देखील आहे.\nजाहिराती आणि ब्रँड अम्बॅसेडरशीप[संपादन]\nक्लिनीक ऑल क्लिअर,हेअर शँपू.\nबिग ९२.७ एफ़.एम,रेडिओ सेवा.\n2001 नरेंद्रन मकन जयकांतन वक मल्याळम स्वाती\n2003 अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी तेलुगू चेन्नै 'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक (तेलुगू)\nशिवमणी 9848022338 तेलुगू वसंता 'विजेती', संतोषम सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक,सुपरहिट\n2004 लक्ष्मी नृसिंह तेलुगू रूख्मिणी\nघर्षण तेलुगू माया सुपरहिट\nएम.कुमरन सन ऑफ महालक्ष्मी तमिळ मलबार सुपरहिट\n2005 चक्रम तेलुगू लक्ष्मी\nउळ्ळम केट्कुमे तमिळ प्रिया\nगजनी तमिळ कल्पना 'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक (तमिळ)\nमजा तमिळ सीतालक्ष्मी सुपरहिट\nसिवकासी तमिळ हेमा सुपरहिट\n2006 वर्लारू तमिळ दिव्या\n2007 आळ्वार तमिळ प्रिया\nपोक्किरी तमिळ श्रृती सुपरहिट\nवेल तमिळ स्वाती सुपरहिट\n2008 दसावतारम तमिळ कोदै राधा,\nनामांकन, विजय सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक\nनामांकन, विजय आवडती नायिका पारितोषिक\nगजनी हिंदी भाषा कल्पना शेट्टी 'विजेती', फिल्मफेअर Best Hindi Debut Award\nनामांकन, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक\n2009 लंडन ड्रिम्स हिंदी भाषा प्रिया सर्वसाधारण प्रतिसाद\n2010 कावलन तमिळ मीरा २४ डिसेंबर २०१० प्रदर्शन\n2011 रेडी (2011) हिंदी भाषा संजना २०११ प्रदर्शन\nबर्फी हिंदी भाषा जाहीर- पुर्वनिर्मितीत\nरेस २ हिंदी भाषा जाहीर- पुर्वनिर्मितीत\nपॉकेटमार हिंदी भाषा जाहीर- पुर्वनिर्मितीत\nhttp://en.wikipedia.org/wiki/Asin#References (ह्या लेखातील सर्व संदर्भ मूळ इंग्लिश भाषा व तमिळ लेखातून घेतले आहेत.)\n* इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील Asinचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८५ मधील जन्म\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१८ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाई�� लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AB", "date_download": "2019-06-15T21:06:23Z", "digest": "sha1:SPODWL2GIIPXYDVTCJN25Q2OKJSZGC4I", "length": 5608, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७८५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७६० चे - ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे\nवर्षे: ७८२ - ७८३ - ७८४ - ७८५ - ७८६ - ७८७ - ७८८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/sinha-ani-tin-bail-isapniti-katha/", "date_download": "2019-06-15T20:36:22Z", "digest": "sha1:UF4RKSREKAFGPLBYVDAC2QOIY6FW4MRX", "length": 6770, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सिंह आणि तीन बैल | Sinha Ani Tin Bail", "raw_content": "\nसिंह आणि तीन बैल\nतीन बैल मोठे मित्र होते, ते सर्वदा एकाच जागी चरत असत. एक सिंह त्यांस पाहून मनात म्हणे की, ‘यातून एखादा बैल आपणास खावयास मिळेल तर बरे होईल. ’\nत्यापैकी एकेकटया बैलास सिंहाने सहज मारिले असते, परंतु ते तिघे एकजुटीने राहत असल्यामुळे त्याजवर उडी घालण्यास त्यास धैर्य होईना. मग त्याने एकमेकांसंबंधाच्या खोटयानाटया चाहडया सांगून त्या बैलांत फूट पाडिली व त्यामुळे ते आपसात एकमेकांचा द्वेष करू लागले. मग ते तिघेही निरनिराळ्या ठिकाणी चरत असता सिंहाने त्या तिघांसही मारून खाल्ले \nतात्पर्य : एकीपुढे शत्रुचे काही चालत नाही. मग तो आपल्या विरूद्धपक्षातील लोकांस नानाप्रकारच्या चाहडया सांगून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करितो. अशा वेळी मनुष्याने फार सावधगिरीने वागले पाहिजे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nशेतकरी आणि त्याचा बैल\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, बैल, मित्र, सिंह on जुलै 16, 2011 by मराठीमाती.\n← परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:41:28Z", "digest": "sha1:TGCYAQ2YDM2Z5OHR6PP3WOXC74E4KJ66", "length": 3739, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होजे बोसिंग्वाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहोजे बोसिंग्वाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख होजे बोसिंग्वा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजोस बोसिंग्वा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ गट अ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २००८ नॉकआउट फेरी ‎ (← दुवे | संपादन)\nहोजे बोसिंग्वा दा सिल्वा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nहोजे बोसिंग्वा दा सिल्व्हा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-dilip-gandhi-politics/", "date_download": "2019-06-15T20:39:22Z", "digest": "sha1:TOVAULDEQ5PXHNTZ2OUYNECUM4ZWE3JE", "length": 20819, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गांधींच्या वाटेत काटे!", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : शिक्षण प्रणालीतील उपक्रमशिलता मुलांचा वाढवते उत्साह\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\n# Video # पर्जन्ययाग यज्ञा��ून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत\nआरोपांमुळे दिलीप गांधी लोकसभेच्या तोंडावर अडचणीत\nअहमदनगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या कारभारावरून खासदार दिलीप गांधी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ते देखील ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांनी केलेल्या आरोपामुळे यावर पुन्हा एकदा वादळ उठणार हे निश्चित आहे.\nखासदार दिलीप गांधी आणि सुवालाल गुंदेचा यांच्यातील मनोमिलन अलिकडील काही वर्षांचे आहे. त्यापूर्वी खासदार गांधी गुंदेचा यांच्या विरोधात अर्बन बँकेची निवडणूक लढलेले आहेत. ते खासदार झाल्यानंतर गांधी-गुंदेचा ही बँकिंग क्षेत्रातील सहमतीची एक्सप्रेस सुरू झाली. गेले काही वर्ष सर्व काही ठिकठाक चालले असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र ते किती कुचकामी होते, हे काल गुंदेचा यांचा अनावर झालेल्या संतापातून समोर आले आहे.\nकाल अर्बन बँकेच्या काही आजी-माजी संचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर बँकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. देशातील गेल्या काही वर्षांतील चित्र पाहता अगोदरच बँकिंग कारभारावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यापेक्षा म्युच्युअल फंड बरा, असे अनेकांचे मत बनत चालले आहे. विजय मल्या, निरव मोदी यांच्या प्रतापामुळे तर एकूण बँकिंग कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरी भागात सर्वसामान्य आणि व्यापारी यांची बँक म्हणून सहकारी बँकांकडे पाहिले जाते. मध्यं��री शहरातील एका सहकारी बँकेतील कर्जप्रकरणाने खातेदार अस्वस्थ झाले होते. त्यातून खातेदार सावरत नाही, तोच आता अर्बन बँकेच्या एकूण कारभाराबाबत त्यांच्याच संचालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.\nवादग्रस्त व्यक्तीला प्रत्येकी बारा कोटी रूपयांचे तीन कर्ज प्रकरण मंजूर करण्याचा घाट घालणे, पन्नास कोटी रूपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप करणे, कर्जवाटप करताना मनमानी करणे, 163 कोटींच्या घरात एनपीए जाणे, अ वर्ग लोप पावणे, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणे असे अऩेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप निश्चितच बँकेचे चेअरमन असलेले खासदार दिलीप गांधी यांच्यावर आहेत. शिवाय गांधी समर्थक संचालकांची मनमानीबाबतही खासगीत चर्चा केली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अर्बन बँकेचेच झेंगट खासदार गांधी यांच्या मागे लागले होते. त्याची चौकशी निल करण्यासाठी राज्यातील व केंद्रातील सत्तेचा वापर करण्याचा आल्याचा आरोपही होत आहे.\nया वेळी झालेले आरोप गांभिर्याने घेण्याचे कारण म्हणजे अनेक वर्षे एकहाती अर्बन बँकेत सत्तेवर राहून ती नावारूपाला आणणारे गुंदेचा यांनी हे आरोप केले आहेत. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून जिल्ह्यात ज्यांना ओळखले जाते, त्यातील गुंदेचा एक आहेत. शिवाय वय वाढत चालल्यामुळे त्यांना आता सत्तेची फार लालसा आहे आणि त्या पोटी हे आरोप केले, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, म्हणून अगोदर जोरदार प्रयत्नही करण्यात आले.\nअर्बन बॅँक शहरातील महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. या संस्थेला डबघाईला आणण्याचाच हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केल्यामुळेच गांधी यांनी लोकसभा आणि त्यापूर्वी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना याची उत्तरे देणे आवश्यक झाले आहे.\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमहापालिकेत नवीन कर्मचारी संघटनेची स्थापना\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपश्चिम बंगालच्या जयदेव राऊतचा रक्तदानांचा प्रसार व प्रचारासाठी भारत भ्रमण : चोपड्यात अनेकांकडून स्वागत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश\n4th day : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nजळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या ��त्नीही इच्छूक\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n#Video # डान्सबार सुरु होण्यासाठी तोडीपाणी झाली : अजित पवार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nदहा संघ, एक स्वप्न : ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर; श्रीलंकेची संथ सुरवात\nकाँग्रेस जिल्हाध्यक्षाची दोन दिवसांत निवड\nमहापालिकेत नवीन कर्मचारी संघटनेची स्थापना\nदहा संघ, एक स्वप्न : ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर; श्रीलंकेची संथ सुरवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:16:29Z", "digest": "sha1:PNKZ2I74MGHHZNVGKOBVJ3UW7GYBKS54", "length": 27530, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nअर्थविश्व (4) Apply अर्थविश्व filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nजीएसटी (8) Apply जीएसटी filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nपुढाकार (3) Apply पुढाकार filter\nशेतकरी (3) Apply शेतकरी filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nटीसीएस (2) Apply टीसीएस filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपर्यटन (2) Apply पर्यटन filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nमंत्रालय (2) Apply मंत्रालय filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nराज्यात ‘कॉल सेंटर’द्वारे फसवणुकीचा गोरखधंदा\nजळगाव - ‘फस्टलाईफ इन्शुरन्स’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तत्काळ पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाइन भरण्यास भाग पाडून १ लाख १४ हजार ३८८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली होती. तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे व तेथून सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस...\n\"जीएसटी' संकलन 11.77 लाख कोटींवर\nमागील आर्थिक वर्षातील स्थिती; मार्चमध्ये उच्चांक नवी दिल्ली: सरलेल्या आर्थिक वर्षात (2018-19) वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) एकूण 11.77 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला प्राप्त झाला आहे. तिथेच मार्च महिन्यातील जीएसटीद्वारे 1 लाख 6 हजार कोटी रुपये मिळाले असून, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती...\n'बजेट' समजून घ्यायचंय, मग 'हे' तुम्हाला माहिती पाहिजेच\nअर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...\nमहागाईच्या झटक्याने सर्वसामन्य जनता बेजार\nतळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...\nराज्यातील इंधनाचे दर बेलगाम\nमुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने इंधनाचा वस्तू-सेवा करात (जीएसटी) समावेश करण्याची मागणी होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ही शक्‍यता फेटाळून लावल्याने महागाईत महाराष्ट्राचा पहिला नंबर कायम राहणार आहे. राज्यात इंधनावर सर्वाधिक ३९ टक्‍के विक्रीकर आकारण्यात येत...\nजूनमध्ये \"जीएसटी'तून 95 हजार 610 कोटींचा महसूल\nनवी दिल्ली - वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जून महिन्यात 95 हजार 610 कोटींचा महसूल मिळाला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मे महिन्याच्या तुलनेत जीएसटी उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 64 लाख 69 हजार जीएसटी रिटर्न फाइल करण्यात आले. बोगस बिलांचे व्यवहार रोखल्यास \"जीएसटी' उत्पन्नात नक्की...\n'साखर दर स्थिरता निधी' स्थापन करावा - दिलीप वळसे- पाटील\nपुणे - केंद्र सरकारकडून मळी, इथेनॉल आणि अल्कोहोलवर \"वस्तू व सेवा कर' (गुड्‌स ऍण्ड सर्व्हिसेस टॅक्‍स - जीएसटी) आक��रला जात आहे. त्या निधीतून \"साखर दर स्थिरता निधी' (शुगर प्राइस स्टॅबिलायइजिंग फंड) स्थापन करावा. त्यातून आर्थिक आरिष्ट आल्यास साखर कारखानदारांना मदतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली...\nजीएसटीमुळे या सिगरेट कंपनीची कोटीच्या कोटी उड्डाणे\nमुंबई: आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी असलेल्या 'आयटीसी'चे बाजारभांडवल 4 लाख कोटींवर पोचले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत सिगरेटवर अतिरिक्त सीमा शुल्क आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी 'आयटीसी'चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आज मुंबई...\nहिंगोली: शेतकऱ्यांच्‍या बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद\nहिंगोली - जिल्‍हाभरात शेतकरी आंदोलनामध्ये सोमवारी (ता.5) जिल्‍हाबंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व बाजारपेठ ठप्‍प झाली होती. त्‍यासोबत ग्रामीण भागात अनेक प्रकारे आंदोलकांनी सहभाग नोंदवला जिल्‍ह्‍यात आज सार्वजनिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत त्‍यांची दुकाने...\nएस.टी.चा नांदेड विभाग उत्पन्नात राज्यात प्रथम\nनांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.च्या मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभाग राज्यात प्रथम आला आहे. यानिमित्ताने नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर यांचा नुकताच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुंबईत...\nनव्या सावित्री पूलाचे उद्या उद्घाटन, चौकशी अजूनही गुलदस्त्यातच\nमहाड - मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर महाड जवळील राजेवाडी गावच्या हद्दीत असलेला सावित्री नदीवरील नवा पूल केवळ 165 दिवसात बांधून झाला असुन या पूलाचे उद्धाटन 5 जूनला होत आहे. 2 ऑगस्ट, 2016 ला सावित्री नदीवरील जूना पूल कोसळल्याने चाळीस जणांना जलसमाधी मिळाली होती.या पूला जवळच हा नवा पूल उभा राहिला आहे....\nआजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939. आजचा वार : बृहस्पतीवार. आजचा सुविचार : घेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे बिघडलेल्या कूलरसारखे असते....\nपर्यावरण दिना���ासून धावणार शहर बससेवा\nऔरंगाबाद - महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी पाच जूनपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 शहर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि संबंधित बस चालवणारी संस्था यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बसेस 35 आसनी राहतील....\nनाशिकसाठी एक हजार \"बीपीओ'ला द्या गती\nखासदार गोडसे यांची एसटीपीआयकडे मागणी - इतर उद्योगांच्या गुंतवणुकीकडे वेधले लक्ष नाशिक - माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नाशिकमध्ये एक हजार बिझनेस प्रोसेस...\nएस.टी. महामंडळाचे ‘एम इंडिकेटर’ ॲप\nकणकवली - एस.टी. महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी डिजिटल होण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, प्रवाशांना चांगली आणि अद्ययावत सेवा देण्यासाठी स्मार्ट फोनचा उपयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटी बसची माहिती आता ‘एम इंडिकेटर’ या ॲपवर प्रवाशांना सहज...\nदेशभरात विजेवर चालणाऱ्या बसेस घ्या- नितीन गडकरी\nनवी दिल्ली : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी देशभरातील ५४ राज्य परिवहन व महामार्ग परिवहन महामंडळांनी येथून पुढे प्रवासी सेवेसाठी इलेक्ट्रिक बसेस घ्याव्यात. तसेच सदर बसेस चालविण्याचा खर्च कमी असल्याने प्रवाशांना कमी तिकीट दरात प्रवास करणे शक्य होईल. तरी संबंधित परिवहन संस्थांनी योग्य प्रस्ताव केंद्रीय...\nएसटीचा \"अश्‍वमेध' याच आठवड्यात\nमुंबई - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात स्कॅनिया कंपनीच्या 15 अश्वमेध बस नवीन रंगसंगतीसह आठवडाभरात दाखल होणार आहेत. प्रवाशांची पसंती मिळवलेल्या \"शिवनेरी'च्या 15 वातानुकूलीत बसही एसटीच्या ताफ्यात येतील. \"अश्वमेध' आणि \"शिवनेरी' अशा 30 बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या...\nआजपासून बेस्टच्या वेगळ्या रंगाच्या बस\nदोन मार्गांवर दोन दिवस विद्यार्थी जाणून घेणार प्रवाशांची मते मुंबई - मुंबई शहराच्या वाहतूक सेवेतील 1874 पासूनची लाल रंगाची मक्तेदारी गुरुवारपासून (ता. 27) मोडीत निघणार आहे. दोन दिवस मुंबईच्या दोन मार्गांवर पांढऱ्या आणि पिवळ्या बस ��ावणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना हा रंग किती आवडतो हे बसच्या...\nजोतिबाचे दर्शन अन्‌ पोटभर जेवणही...\nकोल्हापूर - दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्री यात्रा येत्या सोमवारी (ता. 10) होणार असून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राच्या तयारीला आता प्रारंभ झाला आहे. शनिवार (ता. 8) पासून यात्रेला प्रारंभ होणार असून सलग चार दिवस भाविकांना ही सेवा मिळणार आहे. बैलगाड्या घेऊन येणाऱ्या...\nचैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस \nनवी दिल्ली : थंडपेये आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के वस्तू आणि सेवा कराशिवाय (GST) 15 टक्के सेवा उपकर म्हणजेच 'सेस' लावला जाणार आहे. यामुळे चैनीच्या वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काल (गुरुवार) अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kalpana-redekar-got-it-paithani-for-she-produce-fertilizer-from-waste/articleshow/69783839.cms", "date_download": "2019-06-15T22:15:07Z", "digest": "sha1:EBWTBCVMKUMGF3KJQ2VMXLB6OF4STUKR", "length": 15737, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पुणेPune: कचऱ्यापासून खत निर्मिती; महिलेला मिळाली पैठणी - kalpana redekar got it paithani for she produce fertilizer from waste | Maharashtra Times", "raw_content": "\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामनाWATCH LIVE TV\nकचऱ्यापासून खत निर्मिती; महिलेला मिळाली पैठणी\nइंदापूर शहरातील दत्तनगर येथील गृहिणी कल्पना बापूसाहेब रेडेकर यांनी घरातील ओला कचरा नगर परिषदेच्या घंटा गाडीत न देता त्या कचऱ्यापासून घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती करून परसबाग फुलवली आहे.\nकचऱ्यापासून खत निर्मिती; महिलेला मिळाली पैठणी\nम. टा. प्रतिनिधी, इंदापूर\nइंदापूर शहरातील दत्तनगर येथील गृहिणी कल्पना बापूसाहेब रेडेकर यांनी घरातील ओला कचरा नगर परिषदेच्या घंटा गाडीत न देता त्या कचऱ्यापासून घरच��या घरी सेंद्रिय खत निर्मिती करून परसबाग फुलवली आहे. या उपक्रमास इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी भेट दिली. तसेच रेडेकर यांचा पैठणी साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या आगळ्या-वेगळ्या सत्काराची परिसरात चांगलीच चर्चा असून, पैठणीसाठी का होईना आता महिला वर्ग नगर परिषदेच्या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nशहर स्वच्छतेसाठी गेल्या काही वर्षांपासून इंदापूर नगर परिषदेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात येते. याचाच एक भाग म्हणून नगर परिषदेतर्फे घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येत आहे.\nअंकिता शहा म्हणाल्या, ‘हरित इंदापूरसाठी तसेच पर्यावरण समतोलासाठी शहरातील नागरिकांचा कचऱ्यापासून खत निर्मितीचा उपक्रम विधायक आहे. घरच्या घरी खत निर्मितीकरीता नगर परिषदेने प्रोत्साहनात्मक कर सवलत दिली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.’\nरामनिवास झंवर म्हणाले, ‘ओला व सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्यापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करून कचरा विघटनाच्या समस्यांचे निराकरण करण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. नगर परिषदेच्या वतीने सहभागी नागरिकांना हरितघर प्रमाणपत्र देण्यात येत असून, त्यांचा सम्मान करण्यात येणार आहे.’ या वेळी जावेद शेख, रमेश धोत्रे, सागर गानबोटे, पाणीपुरवठा निरीक्षक सहदेव व्यवहारे, अल्ताफ पठाण, सहायक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, अशोक चिंचकर, चंद्रशेखर मोदळे उपस्थित होते.\nसंकलित करामध्ये १० टक्के सवलत\nघरातील ओला कचरा नगर परिषदेच्या घंटा गाडीत न देता ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खत निर्मिती केल्यास संकलित करामध्ये ५ टक्के सूट, घराच्या परिसरामध्ये वृक्षारोपन करून त्याच्या वाढीसाठी निगा राखल्यास आणि जलपूर्नभरण व पुनर्वापर केल्यास संकलित करावर ५ टक्के सवलत मिळणार आहे. वरीलपैंकी तिन्ही उपक्रम राबविल्यास एकूण संकलित करामध्ये १० टक्के सवलत मिळणार आहे. नागरिकांनी याचा लाभा घ्यावा आणि निसर्ग संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.\n- कचऱ्यापासून घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती करून परसबाग फुलवणाऱ्या खेडेकर कुटुंबीयांचा नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सन्मान केला.\nइतर बातम्या:पुणे|खत निर्मिती|कल्पना रेडेकर|Pune|kalpana redekar|Indapur|fertilizer\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nअॅरिझोनाच्या वाळवंटात ६ वर्षीय भारतीय बालिकेचा मृत्यू\nबिहार: मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वराचे बळी ६९ वर\nप. बंगालमधील डॉक्टरांचा संप; केंद्राने अहवाल मागवला\nअमेरिकेत राहून हा इंजिनीअर करतोय भारतातल्या घराची राखण\nराजस्थान: कचऱ्यात सापडलेल्या बालिकेला पत्रकार दाम्पत्यानं घे...\nपुणे: भटक्या कुत्रीचे बलिदान, सापाशी दिला लढा\nस्वयंपाकी दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन लुटले\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात\nमोदी सरकारपेक्षा फडणवीस चांगले: अण्णा\nपुणेः ज्येष्ठ अभिनेते अनंतराव जोशी यांचे निधन\nमधमाशांच्या चावण्याने एका वृद्धाचा मृत्यू\nपुणेरी भाषेतच पुणेकरांना 'धडे'\nमहापौरांची फोटोसेशनवर १९ लाखांची उधळ‌पट्टी\nचंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १५ दिवसांत चार बळी\nदोन किलो सोन्यासह एक कोटी ६७ लाखांची लूट\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकचऱ्यापासून खत निर्मिती; महिलेला मिळाली पैठणी...\nससूनच्या मार्ड डॉक्टरांचा संप...\n‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2_%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-06-15T21:23:17Z", "digest": "sha1:A2JMFHQN7474WQDZS7GTI5MPETJFQQBW", "length": 4158, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिखाइल झोश्चेन्को - विकिपीडिया", "raw_content": "\nमिखाइल मिखाइलोविच झोश्चेन्को (रशियन: Михаи́л Миха́йлович Зо́щенко; १० ऑगस्ट, इ.स. १८९४ – २२ जुलै, इ.स. १९५८) हे रशियन लेखक होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअ���िक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९४ मधील जन्म\nइ.स. १९५८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी ११:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T21:05:30Z", "digest": "sha1:WPRU6VYAAHZBMCR5KRSTSLALHAL2RANS", "length": 22602, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (8) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (3) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\n(-) Remove नगरसेवक filter नगरसेवक\nमलकापूर (13) Apply मलकापूर filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nनगरपालिका (3) Apply नगरपालिका filter\nपृथ्वीराज चव्हाण (3) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nआरक्षण (2) Apply आरक्षण filter\nचंद्रकांत पाटील (2) Apply चंद्रकांत पाटील filter\nदहशतवाद (2) Apply दहशतवाद filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nशिवसेना (2) Apply शिवसेना filter\nअक्षयकुमार (1) Apply अक्षयकुमार filter\nअमरावती (1) Apply अमरावती filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआमीर खान (1) Apply आमीर खान filter\nइचलकरंजी (1) Apply इचलकरंजी filter\nइम्रान खान (1) Apply इम्रान खान filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nउल्हासनगर (1) Apply उल्हासनगर filter\nभारताला बाहेरच्या, देशांतर्गत शत्रूंचाही धोका : निवृत्त जनरल बक्षी\nजळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्‍यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. किंबहुना अशीच स्थिती राहिल्यास भारताचे तुकडे होऊ शकतात. याला कारण दिल्लीत बसलेले पांढरे कबूतर आहेत. खरा भारत दिल्ली��� नव्हे, तर गावांमध्येच आहे, असे...\nपुलवामा हल्ल्यातील वीर पत्नींना जळगावातून 22 लाखांची मदत\nजळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये निधी संकलित...\n‘मनोमिलन एक्‍स्प्रेस’ धावणार की थांबणार...\nकऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा आणि काका गटाची निघालेली ‘...\n13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकाऱ्यांकडे\nखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...\nमलकापुरात भाजप 'क्लीन बोल्ड'; रंगीत तालीम कॉंग्रेसने जिंकली\nकऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...\nमलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव\nमलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून...\nकऱ्हाड : मलकापूरच्या पालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचीच सत्ता व भाजपचाच नगराध्यक्ष असणार आहे, असा विश्वास विठ��ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केला. श्री. भासले यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी...\nसिंधी समाजातील \"गुगल\"ची उल्हासनगर भेट\nउल्हासनगर - महाराष्ट्रासह देशात सिंधी समाजाची शहरानुसार किती लोकसंख्या आहे, नगरसेवक, मोठे व्यापारी, बडे नामचीन असामी, प्रख्यात राजकीय मंडळी यांची माहिती ठेवताना त्यांचे मोबाईल नंबर तोंडपाठ असणारे आणि त्यामुळे सिंधी समाजातील \"गुगल\" म्हणून ओळखले जाणारे दीपक चांदवानी यांनी काल उल्हासनगरला भेट दिली....\nमनोहर शिंदेंना खिंडीत पकडण्याचा डाव\nकऱ्हाड - कऱ्हाडच्या विकासाला अधोरेखित करत कऱ्हाड पालिकेत मिळालेल्या यशामुळे मलकापूर नगरपंचायतीतही नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांचा गट त्यासाठी पुढे सरसावला आहे. मलकापुरात जोरदार गटबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...\nनगरसेवकांच्या दुफळीत सुविधांची दैना\nपाटण - सत्ताधारी नगरसेवकांच्यात काही दिवसांत निर्माण झालेली दुफळी, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले मुख्याध्यिकारी, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, थकबाकी वसुलीचे अग्निदिव्य, अतिक्रमणांच्या विळख्यातील शहर व नवीन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई अशा अनेक प्रश्नांचे आव्हान स्वीकारून विकासाच्या वाटेवर...\nमलकापूरजवळ अपघातात भुसावळचे तीन जण ठार\nभुसावळ - भरधाव स्कॉर्पिओ जीपचे पुढील टायर फुटल्याने ती उलटून भुसावळच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मलकापूरनजीक (जि. बुलडाणा) महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. शहरातील खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीतील खान कुटुंबावर दुःखाचा...\nएमआयएम ठरला मनसे, बसपपेक्षा मोठा पक्ष\nऔरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत \"पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या पक्षाने दखल घेण्याइतपत...\nपाच नगरपालिकांत निवडी एकतर्फीच\nउपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित कोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत...\nसेना राष्ट्रवादी युतीला महाआघाडीचे आव्हान\nमलकापूर - मलकापूर पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांनी ताकद एकवटली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री विनय कोरे, आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर व प्रवीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T21:26:57Z", "digest": "sha1:JM7W6QMHZSA2VBWTNGZWY2C6OI34OPSP", "length": 3876, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नाटोचे सरचिटणीस - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नाटोचे सरचिटणीस\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१४ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-navratri-festival/", "date_download": "2019-06-15T20:48:58Z", "digest": "sha1:KI2PYUYITRY2TK2W7EBHMTUXIYSTWFM5", "length": 22323, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदनवनातील सुवर्ण", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nआवर्जून वाचाच नवरात्री सार्वमत\nअंगण घराची कळा सांगते अन् आचार-विचारातून माणूस कळत असतो. धार्मिक अन् सुसंस्कृत विचाराची माणसं माहेर-सासरी मिळाली की मग ‘तिच्या’तील उपजत कलागुणांना वाव मिळतो. सुवर्णाताई यांच्याही बाबतीत असंच काहीसं घडलंय. माहेर अन् सासरात मिळालेली प्रेमळ माणसं, त्यांचं पाठबळ यामुळं ताईंचं नेतृत्व बहरत गेलं, अन् त्यांच्या समाजकारणाचा परिघही विस्तारत गेला. राजकारणात असूनही त्यांनी समाजकार्याचा वसा कधी सोडला नाही. त्यामुळंच आजही पदोपदी त्यांचं नाव ‘दुर्गा’ म्हणूनच घेतलं जातं.\nसुवर्णाताईंचा जन्म झाला तो मुळातच भरल्या गोकुळात. वडील सुरेश गाडळकर अन् चुलते चंद्रकांत-अरुण, त्यांची मुलं…अशा एकत्रित कुटुंबात सुवर्णाताई या एकमेव महिला. त्यामुळं लाडाकोडातच त्याचं बालपण गेलं. आजोबा रामचंद्र गणपत गाडळकर यांनी नगरपालिकेत नगरसेवक पद भूषविल्याने तसं पाहिलं तर सुवर्णाताईंना घरातच सामाजिक कार्यासोबतच राजकीय धडे मिळत गेले. भविष्यात काही लिहून ठेवलंय हे माहित नसतानाही त्यांनी ���हावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश मिळाला. दत्ताशेठ जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ‘नंदनवन’ उद्योगसमुहाच्या माध्यमातून जाधव फॅमिली सामाजिक कार्यात कार्यरत होती अन् आहे. माहेरसारखंच भरेपूरं अन् मायाळू माणसांचा कुटुंब सुवर्णाताईंना मिळालं. स्वत: खाण्यापेक्षा स्वत: बनवून इतरांना खावू घालून, त्यांना तृप्त करणं यातच सुवर्णाताईचा आनंद सामावलेला. माहेरसारखंच सामाजिक कार्य सासरीही सुरू असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळं त्यांनी ‘श्री स्वामी समर्थ महिला बचत गट’ सुरू करून त्या माध्मातून सामाजिक कार्यालया सुरूवात केली.\nगटातील कोणाचा वाढदिवस आला की त्यातून समाजिक कार्याची पर्वणी त्या साधत, कुटुंबातही तसंच. सामाजिक कार्य विस्तारलं जाव असं जाधव कुटुंबियांना नेहमीच वाटत. 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुवर्णाताईंना उमेदवारी मिळाली अन् त्यांनी राजकीय मैदानात उडी घेतली. विजयाचा गुलालही घेतला. नगरसेविका झाले म्हणून हुरळून न जाता त्यांनी समाजकार्य सुरूच ठेवलं. नगरसेविका बिरूदावली नावापुढं लागल्याने त्यांच्या समाज कार्याचा परिघ विस्तारला. योगायोगाने त्यांना स्थायी समिती सभापती पदाची संधीही मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी वार्डाचा विकास करण्याचा ध्यास पूर्णत्वास नेला. संजयनगर झोपडपट्टीतील नागरिकांना हक्कांची घरं मिळावीत यासाठी त्यांनी घरकुल योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करत तो प्रश्न मार्गी लावला. वार्डात जैन समाजासाठी जागा उपलब्ध करून दिली. दिव्यांगासाठी दीड हजार ते तीन हजार रुपयापर्यंतची पेन्शन सुरू करण्यास मंजुरी दिली. 124 कोटी रुपयांचा भुयारी गटार हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मार्गी लावला. काटवन खंडोबा रस्ता मॉडेल करण्याचा प्रयत्न सुरू असून तो अंतिम टप्प्यात आलायं. राजकीय क्षेत्रात असूनही सुवर्णाताईंनी समाज कार्याचा वसा सोडला नाही. राजकारणात असूनही त्यांना राजकारणाचा उपयोग समाज कार्यासाठी केलाय म्हणून त्या ‘नवदुर्गा’ ठरतात.\nरुग्णसेवा हिच ईश्वर सेवा\nसुवर्णाताईंचे दिर अमोल हे डॉक्टर. त्यांची जावूबाई प्राजक्ताही डॉक्टरच मिळाली. माळीवाड्यात त्यांनी सरस्वती नावाचं हॉस्पिटल सुरू केलं. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीबांसाठी मोफत आरोग्य तपासणी ते सवलतीच्��ा दरात उपचार सुरू असतात. एखाद्याकडे पैसे नसेल तर ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून उपचार सुरू करेपर्यंत सुवर्णाताईंचा पाठपुरावा सुरू असतो.\nसुवर्णाताई यांचं माहेरचं जीवन समृध्द गेलं अन् सासरीही तसंच सुरू आहे. दोन छोटी मुलं घरात असतानाही सासू-सासर्‍यांनी सुवर्णाताईंना पूर्णत: मोकळीक दिली. त्यातून त्यांनी सामाजिक अन् राजकीय पाया भरभक्कम केला. आजही त्यात परोपकारासाठी अव्यहातपणे कार्यरत असल्याचे दिसते. या कामात त्यांना मिस्टर दत्ताशेठ यांचे मोलाचे पाठबळ मिळाले. नुकताच त्यांनी ‘शिवसेना’ पक्षात प्रवेश करून धनुष्य हाती घेत आपला परिघ आणखी वाढविलाय.\nबासष्ट वर्षापासून अविरत सुरु आहे गांधीनगर येथील ‘रामलिला’\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking : विखे जगतापांसह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n.. अन प्रचाराचे भाषण करतांना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखावर उमटली थपड्ड की गुंज\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nशेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nतौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/raver-loksabha-voting-done-till-3-pm-44-percentage-185071", "date_download": "2019-06-15T21:13:38Z", "digest": "sha1:7V3ARV2URERV5WW7V7DGB72PWBDFGFFQ", "length": 11488, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raver Loksabha Voting Done Till 3 PM is 44 Percentage Raver Loksabha 2019 : सायंकाळी चारपर्यंत 44.91 मतदान | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nRaver Loksabha 2019 : सायंकाळी चारपर्यंत 44.91 मतदान\nमंगळवार, 23 एप्रिल 2019\nरावेर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 टक्के मतदान झाले.\nरावेर : रावेर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात सकाळपर्यंतच्या टप्प्यात संथगतीने सुरु असणारे मतदान दुपारनंतर वाढले. रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 50.42 इतकी झाली आहे.\nया लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 इतके मतदान झाले आहे. रावेर मतदारसंघातील भुसावळ विधानसभा मतदारसंघात 40.28 इतके मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी अशी - (सायंकाळ चारपर्यंतची)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nजळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा...\n‘मेगा रिचार्ज स्कीम’च्या कामाचा पाठपुरावा\nजळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा...\nमोदींच्या \"टीम'मध्ये खानदेशच्या मंत्रिपदाची परंपरा खंडित\nजळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी...\nरावेर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा\nरावेर ः तालुक्यातील खिरोदा परिसरातील सात गावांना मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळाचा जोरदार फटका बसला आहे. आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने अंगावर झाड...\nयावल, रावेर तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडा\nसावदा : यंदा यावल, रावेर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल, रावेर...\nपालचा पारा पुन्हा वाढला\nरावेर ः मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुक्यातील पाल येथील तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४६ अंशाच्या पार गेला आहे. आज (ता. २७) पाल येथील तापमान ४६.६...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-06-15T21:10:59Z", "digest": "sha1:NEHOCDVBCXURFPHQX7UC7CRCPOFN45KO", "length": 9237, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nइजिप्त (1) Apply इजिप्त filter\nउरुग्वे (1) Apply उरुग्वे filter\nगायिका (1) Apply गायिका filter\nपोर्तुगाल (1) Apply पोर्तुगाल filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nमोरोक्को (1) Apply मोरोक्को filter\nसौदी अरेबिया (1) Apply सौदी अरेबिया filter\nनाट्यमय बरोबरीने स्पेन, पोर्तुगाल बाद फेरीत (मंदार ताम्हाणे)\nविश्वकरंडकात ब गटातील कोणते दोन संघ बाद फेरीत जाणार हे अखेरच्या मिनिटाला निश्चित झाले अन् स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र झाले. निर्णायक दोन्ही सामन्यांमध्ये भरपाई वेळेत नाट्यमयरित्या गोल होऊन बरोबरी झाली आणि या गटात स्पेन पहिल्या आणि पोर्तुगाल दुसऱ्या स्थानावर राहिले. सोमवारी...\nफिफा २०१८: यजमान रशियाची विजयी सलामी\nमॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्���ी प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T21:26:48Z", "digest": "sha1:W6HP3PYC2FTR3FNLEEEO77FQXMBUXRBE", "length": 28293, "nlines": 316, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (67) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (76) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (6) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (6) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\n(-) Remove नगरसेवक filter नगरसेवक\nमहापालिका (1053) Apply महापालिका filter\nप्रशासन (367) Apply प्रशासन filter\nनिवडणूक (277) Apply निवडणूक filter\nशिवसेना (184) Apply शिवसेना filter\nमहाराष्ट्र (165) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (161) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (160) Apply मुख्यमंत्री filter\nउपमहापौर (152) Apply उपमहापौर filter\nराष्ट्रवाद (144) Apply राष्ट्रवाद filter\nमहापालिका आयुक्त (127) Apply महापालिका आयुक्त filter\nकाँग्रेस (116) Apply काँग्रेस filter\nदेवेंद्र फडणवीस (112) Apply देवेंद्र फडणवीस filter\nकॉंग्रेस (103) Apply कॉंग्रेस filter\nसोलापूर (92) Apply सोलापूर filter\nउद्धव ठाकरे (67) Apply उद्धव ठाकरे filter\nउच्च न्यायालय (65) Apply उच्च न्यायालय filter\nराजकीय पक्ष (65) Apply राजकीय पक्ष filter\nजिल्हा परिषद (63) Apply जिल्हा परिषद filter\nपोटनिवडणुकांवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली\nमुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक...\nकुश, अर्पिता, देविका अन्‌ प्रगती...\nऔरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्��ितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता,...\nनवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील...\nकोल्हापूरः उध्दव ठाकरे अंबाबाई चरणी नतमस्तक\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...\nहाउसिंग फेडरेशनने पुकारला एल्गार\nपिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित...\nपर्यटकांना आता सायकल सवारी\nकात्रज - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना वाहनांऐवजी सायकल चालवण्यास प्रवृत्त करण्यारी सायकल योजना राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातही येऊन पोचली आहे. प्राणिसंग्रहालयात मनमुराद फेरफटका मारण्यासाठी युलू ॲपवर चालणारी सुविधा शुक्रवारी सकाळी सुरू...\n‘जयप्रभा’तील शूटिंग बनली माझी प्रेरणा...\nतसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...\nप्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे \"डिजिटल' सम���धान\nप्रभागातील समस्यांवर नगरसेवकाचे \"डिजिटल' समाधान जळगाव, ता. 28 : निवडणुकीच्या हंगामात दिसणारे लोकप्रतिनिधी विशेषत: नगरसेवक पाच वर्षांसाठी गायब होतात.. त्यांचे संपर्क क्रमांक मिळविणेही कठीण जाते, ते मिळालेच तर संपर्क होईलच, याची शाश्‍वती नाही.. अशा वातावरणात प्रभागातील नागरिकांना समस्या...\nvidhansabha 2019 : शिवसेना, काँग्रेसच्या वर्चस्वाची लढाई\nकाँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन,...\nपुणे : लोकसभेत पुणं भाजपनं जिंकलं.. विधानसभेत काय होणार\nपुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला. बापट यांच्या...\nelection results 'स्मार्ट' बापटांची खासदारकीपर्यंत सुलभ 'वाहतूक'\nगिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे \"टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...\nअखेर धायरीला टँकरद्वारे पाणीपुरवठा\nसिंहगड रस्ता - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने आवाज...\nपाण्यासाठी सोलापूरच्या हद्दवाढ भागात रांगा\nसोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...\nयोजनेचा खर्च दोनशे कोटींनी वाढणार\nपुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार वर्षे वाट...\nमनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई\nजळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...\n\"अमृत'च्या कामासाठी अधिकाऱ्यांना हवी टक्केवारी\nजळगाव ः शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचा निष्काळजी कारभार असून, अमृत योजनेच्या कामासाठी मक्तेदाराला महापालिकेचे अधिकारी टक्केवारी मागत असल्याने महापालिका प्रशासनाला वैचारिक आजारपण आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील...\nस्थायी समितीवरून शिवसेनेत धुसफूस\nनवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक म्हणून लौकिक असलेल्या महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याला मिळाव्यात, याकरिता शिवसेनेत चढाओढ सुरू होती; मात्र आयत्या वेळेस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांनी गटबाजी केल्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांची नाराजी उफाळून...\nvidhansabha 2019 : जागावाटपातील समन्वय हाच कळीचा मुद्दा\nभाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा...\nपुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमण���ंचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...\nडॉन अरुण गवळी कारागृहाबाहेर\nनागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. गवळीची संचित रजेवर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाकडून मिळताच कारागृह प्रशासनाने बुधवारी दुपारी त्याची मुक्तता केली. त्यानुसार गवळी साथीदारांच्या गराड्यात दुपारी चार वाजता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/120", "date_download": "2019-06-15T21:38:30Z", "digest": "sha1:LKNXXD5EZJBVADW7R4PLZ4GQXLAO5LB3", "length": 19217, "nlines": 339, "source_domain": "misalpav.com", "title": "अभंग | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबरवा विठ्ठल ,बडवा विठ्ठल...जुडवा विठ्ठल .\nबाजीगर in जे न देखे रवी...\nबातमी :पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजाने उभारले स्वतंत्र मंदिर\nबातमी वाचून मनात विचार आला.....\nजुडवा विठ्ठल बडवा विठ्ठल \nखरा बा विठ्ठल जीवभाव ॥१॥\nयेणें त्यांचे मन जालें हांवभरी \nपरती माघारीं घेत नाहीं ॥२॥\nदेतां येईल मिठी सावकाशें \nRead more about बरवा विठ्ठल ,बडवा विठ्ठल...जुडवा विठ्ठल .\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nमाझे मन पाही विठ्ठल मुर्ती\nसावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१||\nनाही मज वेळ जाण्या राऊळा\nनच पूजा केली कधी काळां ||२||\nरमलो संसारी विना विचार\nभाव भक्तीचा केवळ उपचार ||३||\nनमस्कार केला दोन्ही कर जोडूनी\nपाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४||\nशोधा ���्हणजे सापडेल ( परामानंदाचे झाड )\nखिलजि in जे न देखे रवी...\nपरमानंद म्हणजे काय असतॊ \nखरचं तो असतॊ का नसतॊ \nका उगाचं व्याख्यान देतो आपण त्यावरी \nपरामानंदाचे गुपित कळले , एका भक्ताला\nरोज तो जाई साधूकडे\nदासी पटक्या सेवेकरी असती तेथे राबायला\nसाधू बोले अन भक्त डोले\nदुखरी पीडा कधीपण गाठे\nभक्त निघाला थकुनि घरासी\nजाता जाता चमत्कार घडला\nपोटात जणूकाही अणुबॉम्ब फुटला\nRead more about शोधा म्हणजे सापडेल ( परामानंदाचे झाड )\nअसे षंढ आम्ही कैसे निपजलो\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nआज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो...\nपुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो ||\nपण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nसायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली ||\nपोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nस्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने ||\nस्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nRead more about असे षंढ आम्ही कैसे निपजलो\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nउत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता\nथकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ||\nदया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन\nतुम्हासी दिला आनंद केला माझा नाश\nबॅटरी उतरवली दोन वेळा ||१||\nघरी लपविले आई बापापासून मला\nऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ\nअसा टाईमपास किती करावा\nअसतात महत्वाची कामे घरी हापीसात\nन वापरावे कधी कितीही व्हाटसअप\nजरी आता मिळे फ्री डेटा ||३||\nवर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी\nनवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी\nजरी मी असे चांगला ||४||\nRead more about मोबाईलची शेजआरती\nज्योति अळवणी in जे न देखे रवी...\nसर्वच संतांच्या चरणी नतमस्तक होऊन; एक लहान प्रयत्न केला आहे....\nवाट गेली हो पुसून\nतू फ़क्त एक धागा\nतुझी वेळ खरी येता\nRead more about वाट त्याची पाहाता....\nबाजीगर in जे न देखे रवी...\n\"तुझे posts फार होताहेत, ते गाणं ग्रुपवरुन delit कर\"\nआम्ही तात्काळ ग्रुप्स exit व WA forced stop केले\"\nमौनातच संयमीत उद्रेक झाला...\nRead more about व्हाॅट्स अॅप संन्यास\nबाजीगर in जे न देखे रवी...\n( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री)\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(* कविता जेंडर न्यूट्रल वा��ावी)\nतूला तू त्यांचा आहेस असे वाटते\nतेही फसवे नसते का \nखरेच जमेल का तूला \nआणि तूही कुणाचाच नाहीस\nहेच खरे नसते का \nहे बरे आहे एका अर्थाने\nत्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे\nएकांतवास अनुभवून पहाशील का \nमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्रdive aagareggsgholmiss youअनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठल\nRead more about कितीसा पुरोगामी आहेस \nचुकलामाकला in जे न देखे रवी...\nतुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना\nउच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना\nभले तुमची बायको सुशील सुंदर सुगरण,\nद्रुष्ट लागावी असं सुखी संसारीक जीवन.\nपण कधीतरी कुठ्ठतरी आठवण ही येतेच ना\nसिलसिला बघताना मन गिरकी घेतेच ना\nतुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना\nनसाल तुम्ही अमिताभ पण म्हणून काय झालं\nसाले उप्परवालेने भी असलं हार्ट दिलं.\nसंस्कार बिस्कार,पाप-पुण्य,समाज काय म्हणेल\nइमोशनल लोच्यामध्ये भिजत घोंगडे पडते ना\nतुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4677939734602582505&title=Tata%20Power%20lunches%20Smart%20Sunstation&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-15T20:54:31Z", "digest": "sha1:D6PMAY5MTTWU2YY2TZQWUYDMIOLEWLJK", "length": 10161, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा पॉवर’ने कार्यान्वित केले स्मार्ट उपस्थानक", "raw_content": "\n‘टाटा पॉवर’ने कार्यान्वित केले स्मार्ट उपस्थानक\nमुंबई : टाटा पॉवर या भारतातील सर्वांत मोठ्या एकात्मिक वीजकंपनीने मुंबईत आपले ‘आयओटी’ आधारित स्मार्ट ग्राहक उपस्थानक (सीएसएस) लाँच करण्यासाठी टाटा कम्युनिकेशन्सची निवड केली आहे.\nआपल्या ग्राहकांना वीजपुरवठ्याबाबत जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी टाटा पॉवरने ‘सीएसएस’च्या अतिप्रगत सोल्युशन्सवर काम केले आहे. यामुळे टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘सीएसएस’चा आढावा घेणे तसेच विविध ठिकाणच्या वितरण उपस्थानकांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या सोल्युशनमुळे फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातात बाळगण्याजोग्या उपकरणातील व्हिज्युअल डॅशबोर्डवर वेळोवेळी सूचना येतील आणि त्यावरून लगेच कृती करणे त्यांना शक्य होईल.\nया लाँचबद्दल टाटा पॉवरचे सीओओ आणि ईडी अशोक सेठी म्हणाले, ‘ग्राहक व सर्व संबंधितांच्या सोयीसाठी तसेच भल्यासाठी टाटा पॉवरने सर्वोत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानात्मक उपायांचा अंगिकार व अंमलबजावणी यशस्वीरित्या केली आहे. या सोल्युशनमुळे आमच्या वितरण कर्मचाऱ्यांना उपस्थानके तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर्सवर प्रभावीरितीने देखरेख ठेवणे शक्य होईल आणि आमच्या ग्राहकांना वीजपुरवठ्याचा जागतिक दर्जाचा अनुभव देणेही शक्य होईल.’\nटाटा कम्युनिकेशन्समधील इंटरनेट ऑफ थिंग्ज विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख व्ही. एस. श्रीधर म्हणाले, ‘इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये आपली आयुष्ये अधिक तणावमुक्त करण्याची, उत्पादनक्षमता वाढवण्याची, ऊर्जेचा वापर कमी करण्याची, आरोग्यसेवा सुधारण्याची आणि नवीन चाकोरीबाह्य व्यवसाय प्रारूपे तयार करण्याची शक्ती आहे. कायमस्वरूपी जोडल्या गेलेल्या अब्जावधी ‘वस्तूं’च्या (थिंग्ज) रूपांतरण क्षमतेचा अधिकाधिक लाभ घेणे लोकांना, व्यवसायांना आणि संपूर्ण समाजाला शक्य व्हावे म्हणून, आम्ही, टाटा कम्युनिकेशन्सने, भारतात ‘आयओटी’च्या मोठ्या प्रमाणात वापराचा पाया घालण्यासाठी जगातील सर्वांत मोठे आयओटी LoRa नेटवर्क तयार केले आहे. ‘सीएसएस’ सोल्युशन तयार करण्यासाठी आणि भारतात या क्रांतीला वेग देण्यासाठी टाटा पॉवरसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी म्हणजे आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.’\nTags: मुंबईटाटा पॉवरअशोक सेठीव्ही. एस. श्रीधरटाटा कम्युनिकेशन्सMumbaiTata CommunicationsAshok SethiTata PowerV. S. ShridharCSSप्रेस रिलीज\n‘सीजीप���एल’ला ‘फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अॅवॉर्ड’ ‘टाटा पॉवर’ आणि ‘आयडीएफसी’तर्फे मुंबईत डिजिटल सेवा ‘टाटा पॉवर’ आणि ‘एचपीसीएल’मध्ये सामंजस्य करार ‘टाटा’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ सेवा ‘टाटा कम्युनिकेशन्स’चा ‘आयओटी इकोसिस्टीम’मध्ये पुढाकार\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nilesh-mhaske-files-plea-against-shripad-chindam/", "date_download": "2019-06-15T20:53:09Z", "digest": "sha1:NIQSD3MNHV7VZKUTNYQNYLRPAB4HJYIO", "length": 9288, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल", "raw_content": "\nश्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात याचिका दाखल\n13/12/2018 पुणे, महाराष्ट्र 0\nअहमदनगर |श्रीपाद छिंदमच्या निवडीविरोधात निलेश म्हसे यानं याचिका दाखल केली आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आला आहे.\nयाचिकेत छिंदमची निवड रद्द करण्याची मागणी निलेश म्हसे यानं केली आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.\nया कारणानं त्याला तडीपार करण्यात आलं होतं. मंगळवारी तडीपारीची मुदत संपल्यावर तो अहमदनगरला परत आला आहे.\nदरम्यान, छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले होते.\n-कोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\n-सीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\n-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\n-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\n-“ज्���ांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\n…तर विजय मल्ल्या फ्रॉड कसा काय झाला\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28621", "date_download": "2019-06-15T20:32:16Z", "digest": "sha1:RKZQIUTKJ7ISHR4LMJ5HFTTDF3CXUQMS", "length": 10314, "nlines": 200, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग ३ रा 52| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग ३ रा 52\nभद्दा, अशा स्थितींत घरी जाणें योग्य नाहीं, असें वाटून एका निर्ग्रंथांच्या २ आश्रमांत गेली, व तेथें तिनें प्रव्रज्येची याचना केली. त्यांनीं ताडफळाच्या बाट्यानें केंस उपटून तिला प्रव्रज्या दिली. पुन्हां केंस वाढूं लागले तेव्हां ते कुण्डलाकार झाले. त्यामुळें लोक तिला ‘कुंडलकेसा’ म्हणूं लागले.\n२- जैनसंप्रदायाला पूर्वी निर्ग्रंथसंप्रदाय म्हणत असत.\nनिर्ग्रंथांच्या पंथांत निष्णात होऊन ती वादविवाद करीत फिरत असे. कोणत्याहि गांवाजवळ आल्यावर तेथें एक वाळूची रास करून त्याच्यावर जांभळीची फांदी रोवीत असे; व, जो कोणी श्रमण किंवा ब्राह्मण माझ्याशीं वाद करण्यास सिद्ध असेल त्यानें ही फांदी तुडवावी, असें म्हणत असे. श्रावस्ती येथें अशा रितीनें फांदी रोवून ती नगरांत गेली असतां सारिपुत्तानें मुलांकडून ती फांदी तुडवावयास लाविली, व भद्देच्या आव्हानावरून सर्व लोकांसमोर वाद करून तिला वादांत जिंकलें. त्यामुळें निर्ग्रंथांचा पंथ सोडून ती भिक्षुणी झाली.\nवरील कथा मनोरथपूरणींत आणि थेरीगाथाअट्ठकथेंत सांपडते. परंतु खुद्द थेरीगाथेंत तिच्या पांच गाथा आहेत. त्यांपैकी पहिल्या चार अशा :-\nलूनकेसी पड्कधरी एकसाटी पुरे चरिं\nअवज्जे वज्जमतिनी वज्जे चावज्जदस्सिनी\nदिवाविहारा निक्खम्म गिज्झकूटम्हि पब्बते\nअद्दसं विरजं बुद्धं भिक्खुसङ्घपुरक्खतं\nनिहच्च जानुं वंदित्वा सम्मुखा पञ्जलि अहं\nएहि भद्देति अवच सा मे आसूपसम्पदा\nचिण्णा अङ्गा च मगधा वज्जी कासी च कोसला\nअनणा पञ्ञास वस्सानि रट्ठपिण्डं अभुञ्जिहं\n(१) केंस उफटलेली, दांतावर मळ धारण करणारी व एकच वस्त्र वापरणारी अशी मी (निर्ग्रंथभिक्षुणी) होतें. अयोग्य तें मला योग्य वाटत असे, व योग्य तें मी अयोग्य समजत असें. (२) दिवसा गृध्रकूटपर्वतावर गेलें असतां भिक्षुसंघानें पुरस्कृत केलेल्या विमल बुद्धाला मी पाहिलें. (३) गुढगे टेकून नमस्कार करून हात जोडून मी समोर उभी राहिलें; ‘भद्दे, ह्या धर्मात ये,’ असें भगवान् म्हणाला व तीच माझी उपसंपदा झाली. (४) अंग, मगध, वज्ज��, काशी आणि कोसल ह्या देशांत मी (उपदेश करीत) प्रवास केला आहे. आज पन्नास वर्षे ऋणमुक्त होऊन मी राष्ट्रपिंड खात आहें.१\n१- ह्या गाथांचें आणि अपदानांतील भद्देच्या गोष्टीचें जुळतें. परंतु सारिपुत्तानें तिला भिक्षुणी केलें ही गोष्ट अपदानांत सांपडत नाहीं.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभाग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9352", "date_download": "2019-06-15T21:06:20Z", "digest": "sha1:BBJRDMYX6HPRZ3L444YB2UBZKZOPUGAO", "length": 5205, "nlines": 108, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | जीवसंयोग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजन खुळे म्हणति तर अपण खुळे \nत्यांचें अपुलें कधिं ��� जुळे \nत्यांचा अपुला मार्ग निराळा,\nप्रणयी आठवि का दिक्काला \nपाळ आपुली खिरे पळें. १\nवस्त्रें रत्‍नें काय आपणां \nदों जीवांतिल पटचि गळे. २\nआड सुखा त्यांच्या येण्याचें,\nतेंच हरपलें अपुलें साचें \nपार सुखास न त्याचमुळें. ३\nदल हललें, जुळलें ते दोघे;\nमाझ्या तुझिया या संयोगें\nआकृतिचा गे बांध गळे. ४\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/no-parking-two-wheeler-parking/articleshow/69657636.cms", "date_download": "2019-06-15T21:42:07Z", "digest": "sha1:WLXJKZ3MIYTRPZKXSOKDHGIOGMYSRHTD", "length": 8268, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: नो पार्किंगलाच दुचाकी पार्किंग - no parking, two-wheeler parking | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nनो पार्किंगलाच दुचाकी पार्किंग\nनो पार्किंगलाच दुचाकी पार्किंग\nकल्याण : बैल बाजार प्रभाग क्र. ३६ येथे ‘ नो पार्किंग’ च्या फलकाखालीच दररोज दुचाकी पार्कंग केले जाते. कल्याण आरटीओ याकडे लक्ष देणार का यांच्यावर कधी कारवाई करणार यांच्यावर कधी कारवाई करणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nचित्रपटगृहाव्दारे कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर.\nपेठांमध्ये कीटकनाशक औषधे फवारण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनो पार्किंगलाच दुचाकी पार्किंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/udayan-rajen-scared-otherwise-we-would-be-out/articleshow/69794400.cms", "date_download": "2019-06-15T21:54:37Z", "digest": "sha1:UE57NSA457ONKM6GFT5BXTWXW5OQ5GFO", "length": 27386, "nlines": 186, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: उदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर - udayan rajen scared, otherwise we would be out | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nम. टा. वृत्तसेवा, सातारा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजेंना आवरावे, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू, असा निर्वाणीचा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. या वेळी रामराजेंनी उदयनराजेंबरोबरच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही शेलक्या भाषेत टीका केली.\nनीरा-देवघर धरणाचे पाणी बारामतीऐवजी माढा, सांगोला आदी दुष्काळी भागाकडे वळविण्याच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांनी कराडमध्ये गुरुवारी रामरोंजवर खापर फोडले होते. त्याला रामराजेंनी प्रत्युत्तर दिले.\n'उदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. तुम्हीही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. वेळ मिळाल्यास आणि मन थाऱ्यावर असल्यास उदनराजेंनी खंडाळ्याच्या खिंडीपलीकडील नीरा उजवा कालव्याजवळ आपल्या लँड क्रूझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. मी १५ वर्षे लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे' असा प्रतिसव���ल रामराजेंनी केला.\n'त्यांनाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात त्यांनी काय केले जावलीमध्ये ते काय करता त्याची फाइल माझ्याकडे आहे. ते कोणाला पैसे मागतात, एनओसीसाठी लोकांकडून पैसे खातात, हे मला माहिती आहे,' अशा शब्दांत रामराजेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला.\n'खासदारांना सांभाळणार असाल, तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या, असे उद्या साताऱ्यातील बैठकीत आम्ही पवार साहेबांना सांगणार आहोत,' असे रामराजे म्हणाले.\n'स्वत:ला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडविण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही.'\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कराडमध्ये ते मला गुरू म्हणाले, मात्र निवडणूक होताच त्यांनी शब्द फिरवला. फलटणमध्ये येऊन ते आम्हाला बांडगूळ म्हणतात. याच बांडगुळांनी त्यांच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.\nसाताऱ्यात जोपर्यंत ही पिसाळलेली तीन कुत्री आहेत, तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार, असा इशारा देताना रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. दरम्यान, रामराजे यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेली चार ते पाच दिवसापासून नीरा-देवघर पाणी पेटलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केलेल्या टीकेला आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजें यांना आवरावे, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.\nउदयनराजे यांनी नीरा देवघर पाणी प्रश्नावरून रामराजे नाईक निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, असे उदयनराजेंनी म्हटले होते.\nसध्याच्या नीरा देवघरच्या पाणीप्रश्नावरून पेटलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीतून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बाहेर पडणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आ��े. गेली अनेक दिवस छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता मात्र लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांची समजूत काढून खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी दिली यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी एकत्र येत खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार केला यामध्ये कराड येथे झालेल्या जाहीर सभेत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते की, श्रीमंत रामराजे हे माझे गुरु आहेत वक्तव्य केले होते यांचा धागा पकडत त्यांनी पलटवार केला की, पक्षात राहून पक्षाच्या विरोधात बोलण्याची सवय जात नसल्याने खासदार उदयनराजे यांना आवरा अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला आहे.\nउदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही. त्यामुळे आपण दोन्ही स्वयंघोषित लोकांनी एकमेकांशी वाद घालणे योग्य नाही. तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुमचं मन थाऱ्यावर असेल तर एकदा खंडाळ्याच्या पलीकडे खिंडीजवळ नीरा उजवा कालवा आहे. उदयनराजेंनी त्याठिकाणी आपल्या लँडक्रुझर गाडीतून जावे आणि डाव्या दिशेने वळून आंदरूडपर्यंत प्रवास करावा. त्यावेळी उदयनराजेंना समजेल की, ज्या भागाला नीरा- देवघर योजनेतील पाणी कधीही मिळू शकत नव्हते अशा भागापर्यंत १०-१५ बोगदे पाडून मी कृष्णेचे पाणी पोहोचवले. त्यामुळे काहीजण मला भगीरथ म्हणत असतील किंवा मी गेली १५ वर्ष लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तुम्हाला दु:ख होण्याचे कारण काय आहे, असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी उदयनराजेंना विचारला.\nतुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता. या काळात तुम्ही काय केले तुम्ही स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवता माञ जावलीमध्ये तुम्ही काय काय करता त्याची फाईल माझ्याकडे आहे असे म्हणत तुम्ही कोणा कोणाला पैसे मागता,कोणा कोणाला ञास देता एनओसीसाठी लोकांकडून पैसे खाता. असले धंदे आम्ही कधी केले नाहीत.यामुळे जावलीत तुम्ही का मागे पडला व लोकांनी तुम्हाला का नाकारले.तर लोकसभा निवडणुकीमध्ये कराड येथील झालेल्या सभेत तुम्ही मला गुरू म्हणाला होता मात्र निवडणुक होताच तुम्ही शब्द फिरवायला सुरुवात केली यामुळे उद्या सातारा येथे होत असलेल्या मिटींगमध्���े पवार साहेबांना खासदारांना संभाळणार असला तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या असे खा.उदयनराजे भोसले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. फलटणमध्ये येऊन तुम्ही आम्हाला बांडगुळ म्हणता. मात्र, याच बांडगुळांनी तुमच्या आधीच्या पिढीला सांभाळले होते, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत रामराजेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला. पुढील काळात पाणीप्रश्नावरून राजकारण चांगलेच तापणार असून पुढील काळात याच विषयावरून बरीच राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nउदयनराजे स्वंयघोषीत छञपती -रामराजे\nउदयनराजेंनी मला स्वयंघोषित भगीरथ म्हटले. मला वाटतं की, तुम्ही स्वयंघोषित छत्रपती आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही असा पलटवार पञकारपरीषदेत श्रीमंत रामराजे यांनी केले.\nश्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण मध्ये केलेल्या टिकेला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खरपुस समाचार घेत ते म्हणाले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी छञपती घराण्यावर केलेली टीका तुम्हाला शोभते का,वय वाढल्यामुळे भाषणात आपण जो डान्स केला.टीका करताना आपण त्यांना पिसाळलेली कुञी म्हणला.आपल्यावर टीका केली तर आपण सहन करु शकत नाही.श्रीमंत रामराजे यांना पाण्याच्या खात्यामध्ये राहुन समजले नाही आपल्या हक्काचे पाणी बारामतीला देताना यांना लाज वाटली नाही.आता जेव्हा सरकारने पाणी दुष्काळी भागाला माघारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे त्यामध्ये तांञिक गोष्टी काढुन लोकांचे नुकसान कसे होईल,हायकोर्टामध्ये मुद्दे कसे उपस्थित करता येतील अशा गृहनास्पद गोष्टी श्रीमंत रामराजे हे करीत आहे.मी या गोष्टीचा फलटण,खंडाळा,सांगोला, माळशिरस,पंढरपुर जनतेच्या वतीने निषेध करतो.खर तर अशा लोकांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजे.यांना मतदारसंघातुन हाकलुन दिले पाहिजे हे लोक जनतेत राहुन जनतेबरोबर गद्दारी करणारी ही लोक तांञिक तृटी पुढे करुन हायकोर्टात कसे मांडता येईल.ज्या बारामतीकरांनी गळ्यात पट्टा बांधला आहे त्यांनी परत कस देता येईल अशा प्रवृत्तींचा मी जाहिर निषेध करतो आणि मी ठामपणे सांगतो की माढा मतदारसंघांला ७ टीएमसी पाणी वाढवुन मिळाले आहे प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ होईल.कुठल्याही शेतकऱ्याला यापासुन वंचित ठेवणार नाही मी माढा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी हे सा���गतो.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nजेट एअरवेज आणखीन खोलात\nसाताऱ्याला पावसाने झोडपलेम टा\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर\nट्राफिक गार्डन देतेय नियमांचे धडे\nबसवेश्वर संदेश यात्रेचे उद्या आगमन\nरेशीम सल्लागार समिती सदस्यपसी डॉ. जाधव\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nउदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही बाहेर...\nजेट एअरवेज आणखीन खोलात...\nनापास विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न...\nशिवरायांच्या पुतळ्याचेफडणवीसांच्या हस्ते गुरुवारी अनावरण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9354", "date_download": "2019-06-15T21:10:24Z", "digest": "sha1:GSMDIUYVS2T5YIPU5YCNYEWNKEAYUHRZ", "length": 5380, "nlines": 108, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | कुणी कोडें माझें उकलिल का ?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकुणी कोडें माझें उकलिल का \nकुणि कोडें माझें उकलिल का \nकुणि शास्त्री रहस्य कळविल का \nह्र्दयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,\nप्रभा मुखावरि माझ्या उजळे;\nनव रत्‍नें तूं तुज भूषविलें,\nमन्मन खुललें आंतिल कां \nगुलाब माझ्या ह्र्दयीं फूलला,\nरंग तुझ्या गालांवर खुलला;\nकांटा माझ्या पायीं रुतला,\nशूल तुझ्या उरिं कोमल कां \nमाझ्या शिरिं ढग निळा डवरला,\nतुझ्या नयनिं पाउस खळखळला;\nशरच्चंद्र या ह्रदयिं उगवला,\nप्रभा तुझ्या उरिं शीतल कां \nमद्याचा मी प्यालों प्याला,\nप्रिये, तयाचा मद तुज आला;\nकुणीं जखडिलें दोन जिवांला\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:32:39Z", "digest": "sha1:2GLSZ6HO57GQ4NNWL6QWMHZMGYQ2DBIG", "length": 5416, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मीरा-भायंदर महानगरपालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nमीरा-भाईंंदर महानगरपालिका मुंबईजवळच्या मीरा-भाईंदर शहरांची नगरपालिका आहे. याचे मुख्यालय भाईंदर येथे आहे. यात ९४ नगरसेवक निवडून येतात व त्यांतून महापौराची निवड होते.\nठाणे महानगरपालिका - नवी मुंबई महानगरपालिका - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका - मीरा-भायंदर महानगरपालिका - भिवंडी-निजामपूर महानगरपालिका - उल्हासनगर महानगरपालिका - वसई-विरार महानगरपालिका -\nपुणे महानगरपालिका - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका - कोल्हापूर महानगरपालिका - सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका - सोलापूर महानगरपालिका -\nनाशिक महानगरपालिका - अहमदनगर महानगरपालिका - मालेगाव महानगरपालिका -\nऔरंगाबाद महानगरपालिका - नांदेड-वाघला महानगरपालिका - लातूर महानगरपालिका -\nनागपूर महानगरपालिका - अमरावती महानगरपालिका -\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१८ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%A2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:38:23Z", "digest": "sha1:7N23POKCVYV2VTN2RFHFEOLD6EQIEKW5", "length": 5959, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामगढ जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n१,३६० चौरस किमी (५३० चौ. मैल)\n६९८ प्रति चौरस किमी (१,८१० /चौ. मैल)\nरामा २३, रामा ३३\nराजरप्पा येथील छिन्नमस्ता देवीचे प्रसिद्ध मंदिर\nरामगढ हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. १२ सप्टेंबर २००७ रोजी हजारीबाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रामगढ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या मध्य भागात आहे. रामगढ छावणी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. रामगढ शहर राजधानी रांचीपासून ४६ किमी तर हजारीबागपासून ५५२ किमी अंतरावर स्थित आहे.\nकोडर्मा • खुंटी • गढवा • गिरिडीह • गुमला • गोड्डा • चत्रा • जामताडा • डुमका • देवघर • धनबाद • पलामू • पूर्व सिंगभूम • पश्चिम सिंगभूम • पाकुर • बोकारो • रांची • रामगढ • लातेहार • लोहारडागा • सराइकेला खरसावां • साहिबगंज • सिमडेगा • हजारीबाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१५ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-06-15T21:22:40Z", "digest": "sha1:OKYLPNSNY7P3G2TXDBMYABKYYS2HWYXQ", "length": 20312, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कट्टरतावाद न्यायालयालाही जाणवला? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\n‘विरोधी विचार मांडणार्‍यांची हत्या करून विरोधी विचारांचे तोंड बंद करता येत नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात नेमके तेच घडत आहे हे गंभीर आहेच; पण त्याची कोणालाही खंत वाटू नये ही त्याहूनही अधिक चिंतेची बाब आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या होऊन सहा वर्षे उलटली.\nतरीही खरे खुनी सापडत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अथवा राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना पद्धतशीरपणे वाचवले जात आहे, असा समज दाभोळकर कुटुंबिय, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजाचा असा समज होऊ न देणे ही तपास यंत्रणांची जबाबदारी आहे; पण तपास यंत्रणेने ते काम केले नाही तर दाभोळकर आणि पानसरे कुटुंबियांकडून तपासाच्या विरुद्ध जाणारी जी माहिती दिली जाईल त्याची आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल’ इतक्या कडक शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सरकार व तपास यंत्रणांवर आसूड ओढले आहेत.\nन्यायालयाच्या स्पष्टोक्तीचा सरकार व तपास यंत्रणांवर किती परिणाम होतो हा भाग अलाहिदा; पण मराठी जनतेला थोडासा तरी दिलासा वाटला असेल. दाभोळकर आणि पानसरे यांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या तेव्हा समाजात निर्माण झालेली अस्वस्थता आजही कायम आहे. विचारवंतांच्या हत्या सरकार गंभीरपणे घेईल, तपास यंत्रणांना गांभीर्याने तपासाचे आदेश देईल व आरोपींना शोधून काढून कडक शासन होईल अशी मराठी माणसाची अपेक्षा होती; पण तसे घडले नाही. सामान्य माणूस फक्त विचारवंतांच्या हत्येनेच अस्वस्थ आहे का समाजात विद्वेषाचे वातावरण वेगात वाढत आहे का समाजात विद्वेषाचे वातावरण वेगात वाढत आहे का देशप्रेम व देशभक्तीच्या नावाखाली कट्टरतावाद्यांनी सामान्य माणसांनाच वेठीला धरले आहे असे सध्याचे चित्र आहे. देशभक्ती व देशद्रोह या शब्दांचे अर्थ व व्याख्याच बदलून टाकल्या आहेत.\nमाणसांनी एकमेकांच्या हाकेला ओ देणे, मदतीसाठी उभे राहणे व इतरांची सुखदु:खे आपलीशी मानणे हा स्वाभाविक समाजधर्म आहे; पण विखारी दृष्टिकोन आणि कट्टरतावाद्यांमुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली माणसांना एकमेकांविरोधात कोण चिथावत आहे कोणाशीही मैत्री करण्याबद्दल माणसाचे मन सतत संशयव्याप्त असावे ही स्थिती एकाएकी निर्माण झाली का कोणाशीही मैत्री करण्याबद्दल माणसाचे मन सतत संशयव्याप्त असावे ही स्थिती एकाएकी निर्माण झाली का ‘तपास यंत्रणांनी त्यांचे काम केले नाही तर समाजात काही मोजक्याच व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकतात व त्याच इतरांच्या विचारांवर नियंत्रण ठेवतात असे चित्र पाहायला मिळेल’ अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.\nती निराधार म्हणता येईल का समाजातील अनेक घटक कट्टरतावादाच्या विरोधात आहेत; पण बोलायला धजावत नाहीत. विरोधात बोलणार्‍यांची काय गत होते हे सर्वश्रुत असल्याने कट्टरतावादाच्या विरोधात कोण ब्र काढणार समाजातील अनेक घटक कट्टरतावादाच्या विरोधात आहेत; पण बोलायला धजावत नाहीत. विरोधात बोलणार्‍यांची काय गत होते हे सर्वश्रुत असल्याने कट्टरतावादाच्या विरोधात कोण ब्र काढणार मराठी माणसाच्या मनातील सध्याच्या खळबळीवर नेमके बोट ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे; पण सध्याच्या एकूण परिस्थितीत त्याची दखल घेतली जाईल का मराठी माणसाच्या मनातील सध्याच्या खळबळीवर नेमके बोट ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे; पण सध्याच्���ा एकूण परिस्थितीत त्याची दखल घेतली जाईल का परिस्थितीच्या गांभीर्याची दखल न्यायालयालाही घ्यावीशी वाटली ही गोष्ट तरी सरकारला दखलपात्र वाटेल का\nजो बाजी मारेल तोच सिकंदर\nइम्रान खानची अनपेक्षित गुगली\nसामने वेळेत संपत नसल्याने सगळ्यांचेच हाल\nमहिला दिन विशेष : महिला सबलीकरण म्हणजे नेमके काय\nस्वानुभवांचा उत्स्फूर्त अविष्कार : बाप माझा सांगून गेला. जग’\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking : विखे जगतापांसह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n.. अन प्रचाराचे भाषण करतांना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखावर उमटली थपड्ड की गुंज\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nशेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nइम्रान खानची अनपेक्षित गुगली\nसामने वेळेत संपत नसल्याने सगळ्यांचेच हाल\nमहिला दिन विशेष : महिला सबलीकरण म्हणजे नेमके काय\nस्वानुभवांचा उत्स्फूर्त अविष्कार : बाप माझा सांगून गेला. जग’\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/dr-amol-kolhe-will-get-relief-swarajshakshak-sambhaji-series-will-continue/", "date_download": "2019-06-15T20:52:32Z", "digest": "sha1:IPBUBZ42XZUP6ZJRLTR3XK5R6P7JTNKP", "length": 9861, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सुरूच राहणार", "raw_content": "\nडाॅ. अमोल कोल्हे यांना दिलास��, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार\nपुणे | शिरूर लोकसभा मतदारंसघाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केलं आहे.\nखासगी वाहिन्यांच्या मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. डॉ. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरू आहे.\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे मतदारांवर प्रभाव पडेल अशी तक्रार करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मात्र या मालिकेचे प्रक्षेपण थांबवणे अशक्य असल्याचे सांगितलं आहे.\nदरम्यान, डॉ. कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.\n-“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”\n-महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित\n-राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं- विनोद तावडे\n-कतरिनाला सलमान खानने 65 लाखांची कार गिफ्ट केल्याची चर्चा\n–तरुण दिसण्यासाठी मायावती फेशियल करतात- भाजप आमदार\n“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”\n‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dating.online.lt/index.php?lg=mr", "date_download": "2019-06-15T21:12:39Z", "digest": "sha1:3E3LORR7I4MS24KU3AGJE2QYZXL74I5Z", "length": 6553, "nlines": 28, "source_domain": "dating.online.lt", "title": "Dating.online.lt: Personals and Matchmaking Service", "raw_content": "\nमी च्या शोधात वय पर्यंत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्री��लंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\nसाईन अप | माझा मेल बॉक्स | चॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9355", "date_download": "2019-06-15T21:12:28Z", "digest": "sha1:GMNNCCI5SOZJ5RLI4A6CF6PZLW6J364E", "length": 5455, "nlines": 112, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | जीवनसंगीत| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतूं मीहि' मदन वाजविणारा. ध्रु०\nकलानिधी तो फिरवी चंचल\nवर्षती स्वरसुधेच्या धारा. १\nप्रथम रसा घुमवी सुरसंगीं,\nनाचवी मूर्त तो शृंगारा.\nमधुर गुलाबी राग थरथरे. २\nअकाल ये जणुं उषा मदभरें,\nवायू निज चांचल्या विसरे,\nप्राणही विसरला निज कारा.\nस्वर्ग सुरांसह वर थरथरला, ३\nजड शशि ज्योत्सनारूपीं द्रवला,\nपुलकित धरणिस बहर उसळला,\nचालतां थबकल्या नभिं तारा. ४\nकोण पुसे जिवलगे प्रेमले,\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \n��ोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/vakta-ani-shrote-mandali-isapniti-katha/", "date_download": "2019-06-15T20:44:25Z", "digest": "sha1:L62JMMJE5SQ3KKQQASFOVBATCY3NWMIB", "length": 8495, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वक्ता आणि श्रोते मंडळी | Vakta Ani Shrote Mandali", "raw_content": "\nवक्ता आणि श्रोते मंडळी\nप्राचीन काळी ग्रीस देशात डिमेड्‌स या नावाचा एक मोठा वक्ता होऊन गेला. तो एके दिवशी एका सभेत भाषण करीत असता, सगळे श्रोते त्याच्या भाषणाकडे अगदी दुर्लक्ष करू लागले. त्यांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याचा त्याने पुष्कळ प्रयत्न केला, परंतु परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जवळपास काही मुले खेळत होती, त्यांचा खेळ पाहाण्यात सगळे श्रोते अगदी गढून गेले, मग डिमेड्‌स याने एक गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला, तो म्हणाला, ‘एकदा, बृहस्पति, एक मासा आणि एक चिमणी अशी तिघे प्रवासास निघाली.’ इतके शब्द कानी पडताच, सगळ्या श्रोत्यांनी आपले लक्ष्य त्याच्या भाषणाकडे लाविले व ते मोठया उत्सुकतेने ती गोष्ट ऐकू लागले. डिमेड्‌स पुढे म्हणाला, ‘प्रवास करता करता ती तिघेही एका नदीजवळ आली. मासा पोहून पलीकडे गेला व चिमणी उडून पलीकडे गेली. इतके बोलून त्याने पुनः आपले पूर्वीचे भाषण सुरू केले. त्यावेळी श्रोते मंडळीत एकच ओरड सुरू झाली, जो तो उठून त्यास विचारूं लागला, ‘अहो, मासा आणि चिमणी ही दोघे नदीपलीकडे गेली, एवढे तुम्ही सांगीतले, पण बृहस्पतिने काय केले तो कसा नदीपलीकडे गेला तो कसा नदीपलीकडे गेला ’ यावर डिमेड्‌सने उत्तर दिले, ‘बृहस्पति नदी उतरून गेलाच नाही. तो अदयाप नदीच्या काठी तसाच बसला आहे. त्याचे म्हणणे असे आहे की, लोक जेव्हा मूर्खपणाच्या गप्पागोष्टी ऐकण्याचे सोडून, मह��्वाच्या विषयावरील भाषणे लक्षपूर्वक ऐकू लागतील, तेव्हांच आपण नदी उतरून जाणार.’\nतात्पर्य:- महत्वाच्या विषयांवरील भाषणें ऐकण्यापेक्षा केवल मनोरंजक गोष्टी ऐकण्याकडेच सामान्य लोकांच्या मनाची प्रवृत्ति असते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nलहान मासा आणि मोठा मासा\nवांव मासा आणि साप\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, ग्रीस, चिमणी, नदी, बृहस्पति, मासा on मे 25, 2011 by प्रशासक.\n← मोरोपंताची समयसूचकता कलावंताचे भाग्य →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2019-06-15T20:47:59Z", "digest": "sha1:42OHB6NZLXSM6X2BUMFVUMJU4GHLL3UW", "length": 4574, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३१५ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३१५ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १३१५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३१० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%2520%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:29:27Z", "digest": "sha1:6GLXEHZCYL3562DCLFTHMQ6AG4THO5F3", "length": 11901, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove रवीना टंडन filter रवीना टंडन\nअभिनेत्री (4) Apply अभिनेत्री filter\nचित्रपट (3) Apply चित्रपट filter\nअभिनेता (2) Apply अभिनेता filter\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nबॉलिवूड (2) Apply बॉलिवूड filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nवंदना गुप्ते (1) Apply वंदना गुप्ते filter\nविनोद तावडे (1) Apply विनोद तावड��� filter\nविवेक ओबेरॉय (1) Apply विवेक ओबेरॉय filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nसयाजी शिंदे (1) Apply सयाजी शिंदे filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nतृणमुलच्या खासदारांचे रवीनासोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'\nकोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेहमीच गंभीर स्वभावात असलेल्या सौगत राय यांनी स्टेजवरच रवीना टंडनसोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'...\n'सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्यात अवतरले तारांगण मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ-कलाकारांसोबतच बॉलिवूडच्या नामांकित तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगलेल्या पहिल्यावहिल्या \"सकाळ प्रीमियर ऍवॉर्डस'च्या दिमाखदार सोहळ्याने प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर गुरुवारी (ता. 10) रात्री...\n‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’चा आज दिमाखदार सोहळा\nमुंबई - मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक म्हणून लौकिक असलेल्या ‘प्रीमियर’चा पहिला ‘सकाळ प्रीमियर सिने ॲवॉर्ड’चा दिमाखदार सोहळा मोठ्या उद्या (ता. १०) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या...\nसाडी नेसल्याने मला 'संघी' म्हणणार का\nमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने साडी दिनानिमित्त केलेल्या ट्विटवरून वादंग निर्माण झाले असून, तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. रवीनाने ट्विट करताना म्हटले होते, की साडी दिनानिमित्त मी साडी नेसल्याने मला धार्मिक, संघी, भक्त, हिंदूवादी असे म्हणण्यात येईल. मला साडी नेसायला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.internetpolyglot.com/german/lesson-2502801210", "date_download": "2019-06-15T21:20:57Z", "digest": "sha1:4776GT3MARTPMMU2ZYX63YJYLSOXC6ZE", "length": 3052, "nlines": 119, "source_domain": "www.internetpolyglot.com", "title": "Geografie: Länder, Städte… - भूगोल: देश, शहर… | Lektion Details (Deutsch - Hindi) - Internet Polyglot", "raw_content": "\n. जिस संसार में आप रहते हैं, उसके बारे में जानें\n0 0 Belgien बेल्जियम\n0 0 Belgier बैल्जियाई\n0 0 Franzose फ्रांस का निवासी\n0 0 Italiener इतालवी, इटली वासी\n0 0 Marokkaner मॊरोक्को का निवासी\n0 0 Marokko मॊरोक्को\n0 0 Mexikaner मैक्सिको का निवासी\n0 0 Mexiko मेक्सिको\n0 0 Schwede स्वीडन का निवासी\n0 0 Schweiz स्विटज़रलैंड\n0 0 Schweizer स्विट्जरलैंड वासी\n0 0 Spanier स्पेन का निवासी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/plan-for-the-environmental-organizational-plan/articleshow/69773875.cms", "date_download": "2019-06-15T21:40:16Z", "digest": "sha1:FBEE5TMCLXP6X23DQVO2ZNWMYBT3RA4A", "length": 13801, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: पर्यावरणप्रेमी संस्था करणारउपाययोजनांचा आराखडा - plan for the environmental organizational plan | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nपर्यावरणप्रेमी संस्था करणारउपाययोजनांचा आराखडा\nपहिल्याच पर्यावरण परिषदेत ठरावम टा...\nपहिल्याच पर्यावरण परिषदेत ठराव\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nभविष्यात येणाऱ्या विविध पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजनात्मक उपक्रमांचा आराखडा तयार करण्याचे काम जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी संस्था करणार आहेत. येथील साईबनमध्ये नुकत्याच झालेल्या पहिल्याच पर्यावरण परिषदेत लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण जनजागृतीचाही निर्णय घेण्यात आला.\nअहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना, जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र, तसेच पर्यावरण मित्रसंघटना आदी संस्थांच्या पुढाकाराने कृषी पर्यटनस्थळ साईबन येथे ही परिषद झाली. यात जिल्ह्यातील पर्यावरण संस्थांनी भाग घेतला. साईसूर्य नेत्रसेवाचे संचालक डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया, ज्य़ेष्ठ पक्षी अभ्यासक सुधाकर कुऱ्हाडे, प्राणीशास्त्रज्ञ डॉ. सुमन पवार, विष्णूपंत पवार, जिल्हाध्यक्ष जयराम सातपुते उपस्थित होते. दुर्मिळ व औषधी वृक्षांच्या बियांचे व औषधी रोपट्यांचे वाटप, निसर्गमित्र व निसर्गभ्रमंती ग्रुपचे पक्षी छायाचित्र प्रदर्शन असे विविध उपक्रमही या वेळी झाले.\nजिल्हाभरात निसर्गसंवर्धनात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. शांतीलाल कटारिया, सचिन चव्हाण, भैरवनाथ वाकळे, शशी त्रिभुवन, विजय राऊत, प्रशांत गायकवाड, गणेश डोईफोडे, लतिफ राजे, रावसाहेब कासार, मिलिंद जामदार, आकाश जाधव, बाळासाहेब डोंगरे, राजेश काळे आदींचे अनुभवकथन झाले. परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटक संदीप राठोड, प्रशांत गांधी, शिवकुमार वाघुंबरे, विद्यासागर पेटकर आदींनी परिश्रम घेतले. लहु बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील सर्व पर्यावरणप्रेमींना प्रेरणा व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणे, तसेच सर्वांना एकत्र जोडून निसर्गसंवर्धनाची चळवळ जिल्हाभरात व्यापक बनविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.\nनिसर्ग संवर्धनात निःस्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील पर्यावरणस्नेही-घुमटवाडी, सुवर्णयुग-पाथर्डी, जैनयुवा संघटना, सेवा प्रतिष्ठान-संगमनेर, वसुंधरा-पारनेर, हरितसेना-राहुरी, सृष्टीमित्र-पारनेर, लायन्स क्लब-पाथर्डी, निसर्गभ्रमंती ग्रुप, निसर्गमित्र मंडळ, वसुंधरा ग्रुप, सर्पमित्र मंडळ या १२ संस्थांना 'जिल्हास्तरीय निसर्गप्रेमी पुरस्कार' देण्यात आले. याशिवाय संतोष क्षीरसागर यांनाही विशेष पुरस्कार दिला गेला.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nअहमदनगरः ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, ३ ठार\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nरेशन दुकानात केव्हाही जा, धान्य घ्या\nमहापालिकेत आणखी एक कामगार संघटना\nलाचखोर लिपिकास पाच वर्षे सक्तमजुरी\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अ���पसोबत\nपर्यावरणप्रेमी संस्था करणारउपाययोजनांचा आराखडा...\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला...\nशहर सहकारी बँकेचे खाते हॅक...\nरस्ता रुंदीकरण पुन्हा अजेंड्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/escorts-powertrac-alt-3500/mr", "date_download": "2019-06-15T21:25:12Z", "digest": "sha1:DTAFYNGOWGZPCVESGDBIMRSYVBSH32CC", "length": 9451, "nlines": 236, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Escorts Powertrac ALT 3500 Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nEscorts Powertrac ALT 3500 ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%86-%E0%A4%9C%E0%A5%9F%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-15T20:43:24Z", "digest": "sha1:UM33DLNWPTLHLU7B4AQS2BH2JFYNU5DE", "length": 25439, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आ. जय़ंत पाटील यांची अगतिकता | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाट��� नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण आ. जय़ंत पाटील यांची अगतिकता\nआ. जय़ंत पाटील यांची अगतिकता\nआमदार जयंत पाटील यांची छबी नसलेले बॅनर्स अलिबागमध्ये लावण्याची पंडित पाटील यांची खेळी अ खेर निर्णायक ठरली.पंडित पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर काय होऊ शकत याचा अंदाज जयंत पाटील यांना या बॅनर्सवरून आला.अशा वेळी पंडित पाटलांना तिकीट नाकारल्यानं जे काही होणार होतं ते व्यक्तिशः जयंत पाटीलांसाठी आणि पक्षासाठीही परवडणारं नव्हतं.त्यामुळं आपल्या मनाच्या विरोधात नि र्णय़ घेत त्यांना पंडित पाटील यांची उमेदवारी जाहीर करणं भाग पडलं.ही वेळ येऊ नये यासाठी जयंत पाटील यांनी करता येतील तेव ढा आटापिटा केला. “शेकापमध्ये सहजासहजी उमेदवारी मिळत नसते” असं सांगत आप स्टाईल जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयोगही त्यांनी पार पाडला.शेकापमध्ये” लोकशाहीचा उदय” झाल्याचं चित्र या निमित्तानं प्रथमच जगाला दिसलं.कारण शेकापच्या 66 वर्षाच्या इतिहासात जनतेला विचारून उमेदवार ठरविल्याचं कधी घडलेलं नाही.किमान रायगडमध्ये तर उमेदवार कोण असणार हे अगोदरच ठरलेलं असायचं आणि ते ज गाला ठाऊकही असायचं.त्यामुळं जयंत पाटील जनमताचा अंदाज कश्यासाठी घेत आहेत हे पंडित पाटील आणि कार्यकर्त्यांनाही उमगणं अवघड नव्हतं.जनमताचा कौल घ्यायचा म्हणजे काय करायचं हे पंडित पाटील आणि कार्यकर्त्यांनाही उमगणं अवघड नव्हतं.जनमताचा कौल घ्यायचा म्हणजे काय करायचं – ” आपल्या डोक्यात जो उमेदवार आहे त्याचंच नाव कार्यकर्त्यांकडून वदवून घ्यायचं. .जयंत पाटील यांच्या मनात कोण उमेदवार आहे हे साऱ्याच कार्यकर्त्यांना नक्की माहित असल्यानं समोर येणारा कार्यकर्ता जयंत पाटलांच्या मनातलं बोलणार हे उघड होतं.पंडित पाटील यांनाही याची जाणीव होतीच होती.त्यामुळंच जयंत पाटलांची ही सारी खेळी निष्प्रभ ठरविण्यासाठी .पंडित पाटील यांनी “पोस्टर लावण्याचा मास्टर स्ट्रोक” लगावला. त्यातून पंडितशेठ यांना हवे ते घडले . पंडित पाटील या टोकाला का गेले – ” आपल्या डोक्यात जो उमेदवार आहे त्याचंच नाव कार्यकर्त्यांकडून वदवून घ्यायचं. .जयंत पाटील यांच्या मनात कोण उमेदवार आहे हे साऱ्याच कार्यकर्त्यांना नक्की माहित असल्यान�� समोर येणारा कार्यकर्ता जयंत पाटलांच्या मनातलं बोलणार हे उघड होतं.पंडित पाटील यांनाही याची जाणीव होतीच होती.त्यामुळंच जयंत पाटलांची ही सारी खेळी निष्प्रभ ठरविण्यासाठी .पंडित पाटील यांनी “पोस्टर लावण्याचा मास्टर स्ट्रोक” लगावला. त्यातून पंडितशेठ यांना हवे ते घडले . पंडित पाटील या टोकाला का गेले त्याची नक्कीच काही कारणं आहेत.पहिलं म्हणजे त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता. उरण- पनवेलचा प्रश्नच नव्हता,विवेक पाटलांनी अगोदरच दोन्ही नावं जाहीर करून बॅनर्सही लावले होते.पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केवळ त्यांची नावं जाहीर कऱण्याची औपचारिकता जयंत पाटील यांनी पार पाडली.पंडित पाटील यांना खात्री होती की,वर्धापनदिन कार्यक्रमात आपली उमेदवारी जाहीर होईल. तसे झाले नाही . पंडित पाटलांना हात हालवत परत यावं लागलं.नंतर पेणच्या मेळाव्यात धैर्यशील पाटील यांनाही “ग्रीन सिग्नल” दिला गेला.अडकले होते ते पंडित पाटील.निवडणुकांच्या तयारीसाठी पीएनपीमध्ये जी मिटिंग झाली तेथेही काही झालं नाही. त्यामुळं जयंत पाटील आपणास उमेदवारी देत नाहीत हे अधिक प्रकर्षानं पंडित पाटलांना जाणवायला लागलं होतं.पंडित पाटील आजची संधी सोडायची नव्हती.. कारण आमदार होण्याचं स्वप्न बघत बघत त्यांची पन्नाशी केव्हाच उलटून गेली होती.जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांच्या समवेत जे होते तेे पंडित पाटलांना ओव्हरटेक करून पुढं निघूुन गेले होते. .यात विवेक पाटील होते,महाडला माणिक जगताप होते,सुनील तटकरे होते,भरत गोगावले होते.ही सारी मंडळी केव्हाच आमदार झाली होती.पंडित पाटील यांना ज्युनिअर असलेले धैर्यशील पाटील,प्रशांत ठाकूरही आमदार झाले होते.तरीही आपणास परत परत जिल्हा परिषदेतच ज्युनिअर लोकांसमोर बसावे लागते याची खंत पंडित पाटील यांना बोचत होती.शिवाय पक्षासाठी आपण रात्रीचा दिवस करतो,जिल्हयात पक्ष कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याचं,त्यांची छोटी -मोठी अडलेली कामं करण्याचं उत्तरदायीत्व आपणच गेली वीस-पंचवीस वर्षे पार पाडतो. त्यामुळं पक्षाच्या तिकिटावर आपलाच खरा हक्क आहे असं त्यांना स्वाभाविकपणे वाटत होतं. ते चुकीचही नव्हते . हे सारं वास्तव असताना राजकारणात आपल्यापेक्षा ज्युनिअर व्यक्तीला उमेदवारी मिळणार असेल तर पंडित पाटील गप्प बसणे शक्य नव्हते. .कार��� प्रश्न पंडित पाटलांच्या स्वप्नांचा आणि अस्तित्वाचाही होता. “आपल्याला डावलून यावेळेस चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी मिळाली तर आपलं आमदार होण्याचं स्वप्न कधीच प्रत्यक्षात येऊ शकत नाही” हे पंडित पाटील ओळखून होते एकदा चित्रलेखा पाटील आमदार झाल्या तर “त्यांच्या ऐवजी मला तिकीट द्या,अशी मागणी पुढच्या किमान तीन टर्म घरातील अन्य कोणी करू शकत नव्हतं” .आणखी पंधरा वर्षे वाट पहायची तर नवी पिढी पुन्हा दावा सांगणार. हे सारे गणित पंडित पाटील यांच्या स्वप्नावर पाणी फेरणारं होतं.म्हणजे आज नाही तर कधीच नाही अशी स्थिती पंडित पाटील यांच्यासमोर होती. उमेदवारीसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची त्यांची तयारी होती ती यामुळंच..त्यांच्या हालचाली आणि बॉडीलॅग्वेज हेच सांगत होती. परिणामतः जयंत पाटील यांचा नाइलाज झाला. खरे तर पंडित पाटील याचं नाव जाहीर करायला टाळाटाळ करताना जयंत पाटील यांनाही पंडित पाटलांसारखीच भिती होती.म्हणजे पंडित पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले तर किमान पुढची आणखी एक टर्म तरी त्यांना द्यावीच लागेल . पंडित पाटील तसा दावा कऱणार आणि तो संयुक्तिकही असणार.दहा वर्षांनी पक्षाची परिस्थिती कशी असेल हे सांगणं कठीण आहे.त्यामुळं जयंत पाटीलही चित्रलेखा पाटलांसाठी दहा वर्षे वाट पहायला तयार नव्हते. सारी रस्सीखेच त्यामुळंच होती..तरीही स्फोट होईल इतपत ताणने योग्य नव्हत .भाई ते जाणून होते .\nपं डित पाटलांना उमेदवारी देताना लोकसभेत पक्षाचं झालेलं पानिपत हा घटकही फारच महत्वाचा ठरला.लोकसभेच्या वेळेस जयंत पाटील यांचे सारेच डावपेच त्यांच्या अंगलट आले.मनसेशी सोईरीक कर,अ.र.अंतुले यांचे आशीर्वाद घे अशा अनाकलनीय भूमिका त्यानी घेतल्या. त्या विवेक पाटील,धैर्यशील पाटीलच काय पण पक्षाच्या सामांन्य कार्यकर्त्यांनाही मान्य होणाऱ्या नव्हत्या . जयंत पाटील यांच्या उमेदवाराला पडलेल्या मतांवरून हेच दिसून आले.इतर मतदार संघातलं सोडाच अलिबागमध्येही तब्बल तीस हजार मतांचा फटका पक्षाला बसला.यामुळं व्यक्तिशः जयंत पाटील आणि शेकापही कमालीचा बॅकफुटवर गेला.पक्षातच जयंत पाटील एकटे पडले.अशा स्थितीत पंडित पाटील यांना डावलणे पायावर कुऱ्हाड पाडून घेण्यासाऱखे होते. लोकसभेत जर जयंत पाटलांच्या खेळ्या यशस्वी झाल्या असत्या तर मग त्यांनी कोणालाच ��ीक न घालता चित्रलेखा पाटलांची उमेदवारी लोकांवर लादली असती. आज तेवढं धाडस कऱण्यासारखी जयंत पाटलांची परिस्थिती नाही.त्यामुळं इच्छा असो, नसो पंडित पाटलांच्या नावावर त्यांना शिक्कामोर्तब करणे भाग होते.ते केले गेले.आता उमेदवारी जाहीर झाल्यानं स्पर्धा संपली असली तरी पंडित पाटील यांच्यासमोरील आव्हानाची मालिका संपली आहे असं म्हणता येणार नाही.\nजयंत पाटलांना राष्ट्रीय नेते व्हायचंय.त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात संदर्भहिन ठरलेल्या पाच -सहा पक्षांना बरोबर घेऊन “महाराष्ट्र डावी लोकशाही समिती” अशा नावाची एक मोट बांधली आहे.गेल्या वेळेस या मोटीचं नाव “राष्ट्रीय डावी लोकशाही समिती” असं होतं.या मोटीनं तेव्हा महायुती आणि आघाडीला समर्थ तिसरा पर्याय देण्याची भाषा केली होती. तशी भाषा आजही केली जातेय. गेल्या वेळेस पर्यायाचं सोडाच पाच आमदारही या समितीला निवडून आणता आले नाहीत.उद्याच्या निवडणुकीत आहे तेवढे आमदार टिकवता आले तरी मिळविली. खुद्द रायगडातही जर कॉग्रेस आणि राष्ट्रवादी निष्ठेनं एकत्र राहिले तर ज्या शेकापच्या हक्काच्या जागा आहेत त्या देखील धोक्यात येऊ शकतात असा अंदाज आहे.मात्र राष्ट्रीय नेता होण्याची आणि दररोज टीव्हीवर चमकण्याची हौस असलेले जयंत पाटील कॉ.ढवळे,कॉ.रेड्डींना घेऊन तेच ते प्रयोग पुनःपुन्हा करीत आहेत.निवडणुकीसाठी निधी उभा करण्याची क्षमता जयंत पाटील यांच्याकडं असल्यानं “लोकसभेत तुम्ही मनसे आणि अंतुले बरोबर कसे गेलात आणि त्याअगोदर जिल्हा परिषदेच्या राजकाऱणात तुम्ही शिवसेनेबरोबर कसे होतात आणि त्याअगोदर जिल्हा परिषदेच्या राजकाऱणात तुम्ही शिवसेनेबरोबर कसे होतात” असे प्रश्न विचारण्याची हिमंत कॉम्रेड दाखवू शक त नाहीत.विचारांशी द्रोह करणाऱ्या आणि संधीसाधूपणाच्या तडजोडी कऱणाऱ्या या साऱ्या नेत्यांनी राज्यातील डावी चळवळ संपून टाकली आहे.चळवळ किंवा पक्षाशी कोणाला काही दे़णं घेणं उरलेलं नाही.आपलं महत्व,आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे एवढाच या साऱ्यांचा अजिंडा असल्यानं फसलेले प्रयोग परत परत करीत जनतेला मुर्ख समजून निवडणुकांना सामोरे जाण्यात ही मंडळी धन्यता मानताना दिसते आहे.आता जयंत पाटील या समितीचे नेते आहेत,त्यांचा शेकाप चाळीस जागा लढवतो आहे.म्हणजे या जागा निवडून आणण्यासा���ी त्यांना अलिबागमध्ये अडकून चालणार नाही. त्यांना महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे.”आपण समर्थ पर्याय आहोत” हे दाखविण्यासाठी त्यांना तसे करावे लागणार असल्यानं ते अलिबागमध्ये पंडित पाटलांसाठी कितपत वेळ देऊ शकतील हे बघावं लागेल.जयंत पाटील यांचं अलिबागमध्ये नसणं हे देखील पंडित पाटील यांच्या समोरील मोठे आव्हान ठरणार आहे .\nNext articleपत्रकारितेतील आदर्श कोण \nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nराजकीय पक्षांना पत्रकारांचे आवाहन\nपत्रकारांना गाव पुढार्‍याची दमदाटी\nरायगडमध्ये तीन नव्या जेट्टींना परवानगी\nसुनील तटकरे यांच्याकडून रूग्णांची विचारपूस\nमाथेरानची ट्रेन कायमची बंद होणार नाही\nमोर्चांची सर्वत्र जोरदार तयारी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nलेफ्ट टू राईट व्हाया कॉंग्रैेस\nपवार हात का झटकू लागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/news/uddhav-thackerays-comments-karnataka-assembly-result/articleshow/64184360.cms", "date_download": "2019-06-15T22:09:31Z", "digest": "sha1:ORCBJHMVEM24RDGJZWD3MXVPPLSU6NKI", "length": 14351, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Karnataka election 2018: Karnataka election: ही लहर कानडी जनतेची - uddhav thackeray's comments karnataka assembly result | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nKarnataka election: ही लहर कानडी जनतेची\n'कर्नाटकच्या विजयाने भाजपने १६ वे राज्य खिशात घातले व ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे. आली लहर केला कहर असे कानडी जनतेने दाखवून दिले,' अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nKarnataka election: ही लहर कानडी जनतेची\nमुंबई: 'कर्नाटकच्या विजयाने भाजपने १६ वे राज्य खिशात घातले व ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे. आली लहर केला कहर असे कानडी जनतेने दाखवून दिले,' अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला टोले लगावले आहेत. 'कर्नाटकात कमी जागा जिंकूनही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही व मोठा विजय मिळवूनही भाजपची टक्केवारी वाढलेली नाही. हे काही मोदी लहर असल्याचे लक्षण नाही. अर्थात भाजपने विजय मिळवला असला तरी विधानसभा त्रिशंकू आहे. काँग्रेस व देवेगौडांचा जनता दल एकत्र येऊन भाजपने पकवलेली खिचडी बिघडवू शकतात. भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला हे मान्य, पण सत्तेची ‘हंडी’ त्यांच्यासाठी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने देवेगौडांच्या पक्षाला सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन ही ‘हंडी’ आणखी वर नेऊन ठेवली आहे,' असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.\n>> राजकीय अनिश्चितता पाहता भाजपने १६ वे राज्य खिशात घातले असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. आतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये.\n>> कर्नाटकात काँग्रेसचा पराभव झाला याचा अर्थ मोदींची किंवा त्यांच्या पक्षाची लहर होती असे मानायला आम्ही तयार नाही. मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते तेव्हाही भाजपने कर्नाटक जिंकलेच होते व ते राज्य संपूर्ण बहुमताचे होते. मावळत्या विधानसभेत भाजपचे ४० आमदार होते. त्यामुळे त्यांचे साठेक आमदार वाढले व काँग्रेसच्या जागा घटल्या. कुठल्याही सरकारविरुद्ध वातावरण हे निर्माण होतच असते. शेवटच्या काळात काँग्रेसने जे धर्माचे राजकारण केले ते त्यांना फटका देऊन गेले.\n>> निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वतंत्र लिंगायत धर्माचे राजकारण केले. हिंदू विरुद्ध लिंगायत अशी दुफळी माजवून राजकीय फायद्याचे गणित मांडले, ते साफ चुकले. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सर्व भागांतून भाजपला यश मिळाले. लिंगायत समाजानेच काँग्रेसचे हे राजकारण पायाखाली तुडवले. सिद्धरामय्या यांना अतिआत्मविश्वास नडला. त्यांनी मेहनत घेतली, पण प्रचाराची दिशा चुकली. त्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही भाजपास लोकांनी मतदान केले.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होत��त हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nKarnataka election: ही लहर कानडी जनतेची\nमरणानंतर ५ तासांनी तो पुन्हा जिवंत झाला\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n'कार्तींनी एका बड्या नेत्याला दिले १.८ कोटी'\nmale Crontraceptive gel: आता पुरुषांसाठी आलं गर्भनिरोधक 'जेल'\nकॅलरीज बघा, मगच खा\nसारा अली खान 'पीसीओडी'ने ग्रस्त\nकिवी खाल्ल्यानं खरंच प्लेटलेट्स वाढतात का \ntula pahate re: सुबोध भावे म्हणतोय 'दुनिया गोल हैं'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमरणानंतर ५ तासांनी तो पुन्हा जिवंत झाला\nपेट्रोलदराचा आणखी भडका उडणार\n'कार्तींनी एका बड्या नेत्याला दिले १.८ कोटी'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:41:41Z", "digest": "sha1:Y4DG46TTG4BLANTLYVX7W6GIJUC2PUMT", "length": 3838, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बारामुल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nबारामुल्ला भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर बारामुल्ला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६७,९८६ होती.\nजम्मू आणि काश्मीरमधील शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१६ रोजी ०२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T21:38:56Z", "digest": "sha1:27ASLIFXEJY2XOL4AENOYENGFSUU3HNJ", "length": 8012, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म\n\"इ.स. १९४३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ७३ पैकी खालील ७३ पाने या वर्गात आहेत.\nमक्तूम बिन रशीद अल मक्तूम\nनिर्मल जित सिंग सेखों\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१५ रोजी १५:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/parth-pawar-and-his-family-in-election-ralley/", "date_download": "2019-06-15T20:50:10Z", "digest": "sha1:TH3YPT45DNY2G2X2OU5HLLZR2GYRO4WP", "length": 9184, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!", "raw_content": "\nपार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात\nपुणे | पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबियांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. पार्थ यांना मावळ मधुन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पवार कुटूंबाने प्रचाराचं जोरदार काम सुरू केल्याचं दिसून येत आहे.\nपार्थ यांची आई सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी देहूत महिलांची छोटेखानी मिटींग घेतली.\nपार्थ यांच्यासाठी स्वत: शरद पवार मावळच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. वडील अजित पवार आणि भाऊ रोहित पवार आपल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकून घेत आहेत.\nदरम्यान, पार्थ यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान असणार आहे.\n–शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…\n–महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट\n–नाराज झालेले जानकर म्हणतात, पक्षातले लोक सोडून गेले तरी रासप पक्ष वाढत राहील\n–माढ्यातून सुभाष देशमुखांच्या मुलाचं नाव आघाडीवर; रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष\n–धुळ्यात शिवसैनिक म्हणतात, मोदी तुमच्याशी वैर नाही पण डॉ. भामरे तुमची खैर नाही\nशिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…\nअशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/what-about-security/articleshow/69718236.cms", "date_download": "2019-06-15T21:45:52Z", "digest": "sha1:DUIVOSNL4PSAFHII55YFGJRVEQLFCNHD", "length": 8500, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: सुरक्षेचे काय? - what about security? | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nपुणे हायवेवर रस्त्यावर एका मोटरसायकलवर पाच जणांचं कुटूंब कोंबून बसलं होतं. शिवाय पत्नीच्या मांडीवर सामानाची मोठी पिशवी होती. असं असतानाही वाहन चालक सुरक्षेची पर्वा न करता भरधाव वेगात वाहन चालवत होता. दररोज असंख्य अपघात घडत असतानाही त्यांपासून बोध न घेता अशी बेफिकीरी आपल्याही जीवावर बेतू शकते याचे भान वाहनधारक का ठेवत नाहीत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nचित्रपटगृहाव्दारे कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर.\nपेठांमध्ये कीटकनाशक औषधे फवारण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-06-15T21:40:52Z", "digest": "sha1:SEHF6YXRCZQJ6EXUKE6O5M2HPB5WJSGN", "length": 4857, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सौंदर्या रजनीकांत - विकिपीडिया", "raw_content": "\nसौंदर्या रजनीकांत अश्विन[१] (सप्टेंबर २०, इ.स. १९८४ - ) ही तमिळ चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे.\nसौंदर्या रजनीकांत ही तमिळ चित्रपट अभिनेते रजनीकांत ह्यांची मुलगी असून तिचे मूळ नांव ‘सखुबाई गायकवाड ’ असे आहे. [२][३]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n^ \"ट्विटरवरील सौदर्या आर. अश्विनचे प्रोफाइल\". ट्विट���. २०१३-०४-२१ रोजी पाहिले.\nइ.स. १९८४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rahul-gandhi-on-loksabha-election-in-up/", "date_download": "2019-06-15T21:14:20Z", "digest": "sha1:VOHQVUGVGEMPXUSLLGOGD3N4JKJIC5SK", "length": 9306, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!- राहुल गांधी", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार\nदुबई | उत्तर प्रदेशात काँग्रेस आपल्या संपूर्ण ताकदीनिशी लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार, असं वक्तव्य काँग्रेस अध्यध राहुल गांधी यांनी केलं आहे.\nदुबईत एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणनितींवर भाष्य केलं.\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपा आणि सपा या दोन्ही पक्षांनी युती करत भाजपपविरूद्ध रणशिंग फुंकलं आहे. मात्र त्यांनी काँग्रेसला सोबत घेतलं नाही.\nदरम्यान, काँग्रेसला आम्ही किती बळकट बनवतो, ते आमच्यावर आहे, असं सूचक वक्तव्य देखील राहुल गांधी यांनी केलं आहे.\n-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार\n-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल\n-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी\n-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच\n-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू\nसपा आणि बसपा युती\nरासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार\nतू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत��री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T21:11:28Z", "digest": "sha1:XTMRDVYUAMQ2P6XJOISQXOS2TPJK5EYE", "length": 5625, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निडवाल्डन - विकिपीडिया", "raw_content": "\nनिडवाल्डनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २७५.९ चौ. किमी (१०६.५ चौ. मैल)\nघनता १४८.७ /चौ. किमी (३८५ /चौ. मैल)\nनिडवाल्डन (जर्मन: Nidwalden) हे स्वित्झर्लंड देशाच्या मध्य भागातील एक राज्य (कँटन) आहे.\n��िकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१४ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:40:48Z", "digest": "sha1:FHJOZGE5X4JAPCQPI7U7EJHN4FXC5MN4", "length": 3700, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिमोगा - विकिपीडिया", "raw_content": "\nशिमोगा भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर शिमोगा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/51", "date_download": "2019-06-15T21:01:57Z", "digest": "sha1:MDSXCNJPO2B3Z74X2FGNWYFYRT3A5VJO", "length": 7591, "nlines": 163, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Dripline Elbow 16 mm", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी करण्यात आले त्यामुळे आम्ही आपले अत्यत आभारी आहोत आज आपल्या सहकार्यामुळे शेती उपयोगी लागणारे सिंचन साहित्य, मातीपरीक्षण,फळबागायती, बियाणे, औषधी मोठया प्रमाणात विक्री करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आमच्या अश्याच असंख्य सुविधेप्रमाणे आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे सिंचन साहित्य आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरीही आपण आपणास लागत असलेले सिंचन साहित्य योग्य भावात आपल्या घरपोच मागवू शकता\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\n१६ एम एम ड्रिप पाईपला वळविण्याकरिता\nड्रिपलाईन एल्बो २० एम एम\nड्रिपलाईन कॉक २० एम एम\nड्रिपलाईन कॉक १६ एम एम\nड्रिपलाईन टी १६ एम एम\nड्रिपलाईन टी २० एम एम\nड्रिपलाईन जॉयनर २० एम एम\nड्रिपलाईन जॉयनर १६ एम एम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rahul-gandhi-at-dubai-addressing-indian/", "date_download": "2019-06-15T21:05:08Z", "digest": "sha1:RL7JDLNZ5JS46REVUZ5GV2BEYS4WJHSS", "length": 9468, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद", "raw_content": "\nदुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद\nदुबई | संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदेशातही आपला डंका वाजवल्याचं दिसून आलं. एका भव्य सभाग्रहात त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांना ऐकण्यासाठी भारतीयांनी प्रचंड गर्दी केली होती.\nभारतीयांना संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या साडेचार वर्षात असहिष्णूतेत वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nबेरोजगारीच्या प्रश्नावरुनही राहुल यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सध्या एकमेकांत फुट पाडण्याचं राजकारण सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.\nदरम्यान, नरेंद्र मोदी विदेशात गेल्यावर प्रचंड गर्दी जमायची, त्याचप्रमाणे राहुल यांचे भाषण ऐकण्यासाठीही तुफान गर्दी झाली होती. तसेच राहुल यांच्या नावाची घोषणाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.\n-भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस\n-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय\n-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा\n-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”\n-“शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”\nभुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस\nCBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/bifocal-fyjc-admission-list-published", "date_download": "2019-06-15T20:31:20Z", "digest": "sha1:54B3PYDC5BQHM325UTZUGIPLTX4JDUR4", "length": 11762, "nlines": 170, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "बायफोकल प्रवेशाची आज पहिली यादी जाहीर", "raw_content": "\nबायफोकल प्रवेशाची आज पहिली यादी जाहीर\nअकरावी प्रवेशातील बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातून १४ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज, गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच बायफोकलसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्यात येत आहेत.\nयंदा मुंबईतील विविध ज्युनिअर कॉलेजांमध्ये बायफोकलच्या सुमारे २६ हजार जागा आहेत. यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ ते २२ जूनपर्यंत कॉलेजांत जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल व २८ जूनला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिल्या फेरीच्या प्रवेशकाळात बायफोकल वगळता अन्य पारंपरिक शाखांत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २५ जूनपर्यंत असणार आहे.\nइ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी\nव DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी\nबऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.\nत्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.\nया करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.\n११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरं��ाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.\nत्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर उपलब्ध आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूप २०१९\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु\nअकरावी प्रवेश प्रक्रिया 2019: बायफोकल, एचएसव्हीसी ऑनलाइन पद्धतीने\nअकरावीच्या इनहाउस कोटा घटणार\nपुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय�..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T21:25:33Z", "digest": "sha1:DRMR2M3UVU55LKVJG277PBDR5WCK6IRK", "length": 7621, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रल्हाद केशव अत्रेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रल्हाद केशव अत्रेला जोडलेली पाने\n← प्रल्हाद केशव अत्रे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख प्रल्हाद केशव अत्रे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविनायक दामोदर सावरकर ‎ (← दुवे | संपादन)\nलोकमान्य टिळक ‎ (← दुवे | संपादन)\nकादंबरी ‎ (← दुवे | संपादन)\nअरुण साधू ‎ (← दुवे | संपादन)\nपु.ल. देशपा��डे ‎ (← दुवे | संपादन)\nविष्णू सखाराम खांडेकर ‎ (← दुवे | संपादन)\nवि.वा. शिरवाडकर ‎ (← दुवे | संपादन)\nशरद तळवलकर ‎ (← दुवे | संपादन)\nत्र्यंबक बापूजी ठोंबरे ‎ (← दुवे | संपादन)\nदीनानाथ मंगेशकर ‎ (← दुवे | संपादन)\nहमीद दलवाई ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९६९ ‎ (← दुवे | संपादन)\nबाळ ठाकरे ‎ (← दुवे | संपादन)\nवसंतराव देशपांडे ‎ (← दुवे | संपादन)\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ ‎ (← दुवे | संपादन)\nटोपणनावानुसार मराठी लेखक ‎ (← दुवे | संपादन)\nराम गणेश गडकरी ‎ (← दुवे | संपादन)\nटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nआत्माराम भेंडे ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीपाद कृष्ण कोल्हटकर ‎ (← दुवे | संपादन)\nजयंत विष्णू नारळीकर ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nएकनाथ ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञानेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nनामदेव ‎ (← दुवे | संपादन)\nगो.नी. दांडेकर ‎ (← दुवे | संपादन)\nरामचंद्र भिकाजी गुंजीकर ‎ (← दुवे | संपादन)\nजून १३ ‎ (← दुवे | संपादन)\nनारायण श्रीपाद राजहंस ‎ (← दुवे | संपादन)\nशंकर पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८९८ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीकांत सिनकर ‎ (← दुवे | संपादन)\nआनंद यादव ‎ (← दुवे | संपादन)\nमुरलीधर देवीदास आमटे ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nप्रभाकर पणशीकर ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nचिंतामणी त्र्यंबक खानोलकर ‎ (← दुवे | संपादन)\nलक्ष्मण देशपांडे ‎ (← दुवे | संपादन)\nलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nनरहर अंबादास कुरुंदकर ‎ (← दुवे | संपादन)\nविश्वनाथ काशीनाथ राजवाडे ‎ (← दुवे | संपादन)\nबाबा पदमनजी मुळे ‎ (← दुवे | संपादन)\nदया पवार ‎ (← दुवे | संपादन)\nजितेंद्र अभिषेकी ‎ (← दुवे | संपादन)\nविद्याधर गोखले ‎ (← दुवे | संपादन)\nकेशवराव भोसले ‎ (← दुवे | संपादन)\nमधुकर धोंड ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी चित्रपटसृष्टी ‎ (← दुवे | संपादन)\nदिलीप प्रभावळकर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T21:01:31Z", "digest": "sha1:F4NCCRKTQ6L2KMGATSX47BQQHXXCEM42", "length": 3805, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शीतल आगाशे - विकिपीडिया", "raw_content": "\nशीतल आगाशे ही मराठी अभिनेत्री आणि उद्योगपती आहेत. एसएबी टीव्हीवरील हस बॉस या टीव्ही शोमध्ये ती दिसली आहे. सध्या ते बृहन प्राकृतिक उत्पादनांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.[१][२]\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१९ रोजी ०१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:13:50Z", "digest": "sha1:ZEYNDBSJUNKCUUS4OKD2USAOYUT33BYV", "length": 4106, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संगारेड्डी - विकिपीडिया", "raw_content": "\nसंगारेड्डी तथा संगारेड्डीपेटा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.\nहे शहर मेदक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७२,३४४ होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१६ रोजी १७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T20:46:27Z", "digest": "sha1:AASJEGTEZTKZW36FNGHVPESZPCBCPMPA", "length": 8787, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगड इ-बुकचे प्रकाशन | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा रायगड इ-बुकचे प्रकाशन\nमुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेल्या रायगडला येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण निसर्गरम्य रायगडमध्ये काय पहावे,कुठे भटकंती करावी,निवास व्यवस्था कुठं चांगली होऊ शकते,भोजनाची व्यवस्था कुठे होऊ शकते,रस्त्यांचे नकाशे ,वाहनसुविधा आदिंची माहिती कुठं उपलब्ध नव्हती.पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगडः पर्यटन विविधा या इ-बुकची आणि मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.इ-बुक आणि मोबाईल अ‍ॅपचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात नुकतंच करण्यात आलं.इ-पुस्तक महाजालकावर www.raigadtourism.com येथे तसेच इ पुस्तकाच्या सर्व दालनावर उपलब्ध आहे. जिल्हयाचे संकेतस्थळ असलेल्या www.raigad.nic.in येथेही या पुस्तकाची लिंक देण्यात आली आहे.अ‍ॅपही गुगल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.या दोन्ही सुविधांमुळं रायगडात येणार्‍या पर्यटकांचा प्रवास बराच सुकर होईल आणि रायगडमध्ये नेमकं काय पहायचं याचं नियोजनही त्यांना करता येईल.\nPrevious articleनयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण…\nNext articleराज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन\n31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी\nमराठवाडयात आणि कोकणात फरक काय\nउंचच उंच लाटा उसळणार\nSM यांचा डोंबिवली मध्ये सत्कार\nत्रकारांना वकिलांनी कोंडून ठेवले\nबसचा सांगाडा बाहेर काढण्यात अखेर यश\nपरिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा 23 मार्चला नगर येथे मेळावा\nराज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांवर बीड जिल्हयाचा वरचष्मा\n‘कर लो मिडिया मुठ्ठी मे’\nप्रेस काॅन्सिल म्हणे गंभीर झाले…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Anashik&%3Bpage=2&search_api_views_fulltext=nashik&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:58:54Z", "digest": "sha1:UIJJVWV3OWFF6Z5YT4GIXBOHV5FWPEIH", "length": 28257, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम���या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (6) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nमहाराष्ट्र (24) Apply महाराष्ट्र filter\nचित्रपट (14) Apply चित्रपट filter\nमहामार्ग (9) Apply महामार्ग filter\nशिक्षक (9) Apply शिक्षक filter\nसौंदर्य (9) Apply सौंदर्य filter\nनिसर्ग (8) Apply निसर्ग filter\nदिग्दर्शक (7) Apply दिग्दर्शक filter\nप्रदर्शन (7) Apply प्रदर्शन filter\nमनोरंजन (7) Apply मनोरंजन filter\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nगणेशोत्सव (6) Apply गणेशोत्सव filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nनगरसेवक (6) Apply नगरसेवक filter\nपुरस्कार (6) Apply पुरस्कार filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nमहापालिका (6) Apply महापालिका filter\nनाशिकचे अल्बम साँग टी-सिरीजवर\nनाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात,...\nन्यायडोंगरीतील सर्वधर्मीय समाजाचा उत्सव थाटात\nन्यायडोंगरी : येथे सर्वधर्मीय समाजाचा उत्सव म्हणून पंचमीला पाच दिवसांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्यायडोंगरीत पंचमीच्या मुहूर्तावर या पाच दिवसीय महोत्सवाचे गावकरी आयोजन करतात. त्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा विशेष सहभाग असतो. बोहाडा नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य...\nखाद्यजत्रा खरेदीयात्रा (sunday स्पेशल)\nदूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...\nloksabha 2019 : माकपच्या आव्हानाने चुरस वाढली\nआदिवासींसाठी राखीव दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढव��ण्यासाठी...\nloksabha 2019 : टक्कर शिरूरमधील\nशिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे...\nloksabha 2019 : भोसरीतून सर्वाधिक मतदान करू - महेश लांडगे\nभोसरी - ‘खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माझ्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, मी आढळराव-पाटील यांच्याविरोधात कधीही अपशब्द वापरला नाही. आमच्यातील मतभेद मिटले असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराला लागावे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव-पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ,’’ अशी ग्वाही...\nनाशिक - राफेल विमानांच्या खरेदीवरून राजकारण तापले असताना आता ॲसॉल्ट (७.६२ मिमी) रायफल खरेदीवर अशाच प्रकारे बोट दाखवले जात आहे. देशातील शस्त्रनिर्मिती कारखान्यांनी तयार केलेल्या ८० हजारांच्या रायफलीऐवजी सरकारने विदेशातील २० हजाराने महाग असलेल्या ‘ॲसॉल्ट’ रायफल खरेदी केल्याचा कामगार संघटनांच्या...\nअनोख्या पर्यटनस्थळांची घ्या धावती भेट\nपुणे - पर्यटकांचे फारसे लक्ष न गेलेल्या अनोख्या पर्यटनस्थळाचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घेणेही कमालीचा आनंद देणारे ठरते. ‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून रमणीय निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांची धावती भेट घडते. विविध देशांमधील निसर्गाचे नेत्रदीपक...\n#punekardemands पुण्यात हवी फिल्मसिटी\nचित्रपटसृष्टीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक प्रयोग होत आहेत. त्यातून निर्मात्यांसह कलाकारांना फायदा होतो. मात्र, चित्रपट बनविणे सोपे असले तरी ते प्रदर्शित करण्याचं आव्हान आजही मराठी चित्रपटसृष्टीसमोर आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच कलेचं माहेरघर...\nएकलहरे प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने जनहित याचिका\nएकलहरे - येथील टप्पा क्रमांक १ मधील १४० मेगा वॅटच्या २ संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये व जोवर या २ संचांच्या बदल्यात प्रस्तावित बदली संच ६६० मेगा वॅटचे काम प्रारंभ होत नाही, तोवर टप्पा क्रमांक ��� मधील २१० मेगा वॅटचे संच बंद करण्यात येऊ नये. यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने...\nगजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सांगवीत भव्य रांगोळी\nजुनी सांगवी - जुनी सांगवीत संत श्री गजानन महाराज यांच्या १४१ व्या प्रगटदिनानिमित्त येथील श्री गजानन महाराज सेवा न्यास मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदीरात करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार ता. १८ पासून ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...\nकलाशिक्षकाच्या हृदयदानाने ‘ती’ मृत्यूच्या दाढेतून बाहेर\nनाशिक - कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक ‘एक्‍झिट’ घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान...\n'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धेची नावनोंदणी सुरू\nपुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी \"सकाळ माध्यम समूह' व \"पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने \"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यासाठी नाशिक विभागीय बोर्डाने दिलेली मुदत आज संपत असल्याने याला मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढीव गुणाची विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून सवलत...\n३४७ कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी ३८ संचालक चौकशीच्या फेऱ्यात\nनाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटी कर्जवाटपाचे प्रकरण संचालकांच्या अंगाशी आले आहे. या थकबाकीसाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सहकार विभागाने सुनावणी सुरू केली असून, त्यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. सहकार विभागाने कारवाईचे आदेश...\nचित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल दोन वर्षांपासून प्रलंबित\nएकलहरे- कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल अजूनही लागलेला नाही. दोन वर्षांपासून पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत, त्यामुळे कलाशिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल तत्काळ जाहीर करावेत व मागील दोन वर्षांचे प्रमाणपत्र...\nचित्रकला ग्रेड परिक्षांच्या निकालाबाबत सावळागोधळ\nएकलहरे(नाशिक) : कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच दोन वर्षांपासुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत. त्यामुळे कला शिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रकला ग्रेड परिक्षांचे निकाल जाहीर करावेत व मागील दोन...\nपाकिस्तानी कांद्याबाबत शिवसेनेची बघ्याची भूमिका\nमंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...\nकांद्याच्या प्रश्नाला भाजप बरोबर शिवसेनाही जबाबदार : प्रभाकर बांगर\nमंचर : \"राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही. कांदा उत्पादक व शेतकऱ्याना देशोधडी लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनाचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत नाहीत. पण...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rsp-leader-ratnaker-gutte-against-fir/", "date_download": "2019-06-15T21:14:14Z", "digest": "sha1:FPJ25AQ32VUZHJYRKURTTGHA257PIQUS", "length": 9397, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार", "raw_content": "\nरासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार\n12/01/2019 औरंगाबाद, महाराष्ट्र 0\nबीड | रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच फिर्याद दाखल केली आहे. शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने म्हणजेच सुदामती गुट्टे यांनी त्यांच्याविरोधात दिली आहे.\nरत्नाकर गुट्टे यांंच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत.\nरात्री-अपरात्री परस्त्रीयांना घरी घेऊन येतात, मला घराबाहेर काढण्याची धमकी देतात, असं त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.\nदरम्यान, त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.\n-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल\n-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी\n-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच\n-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू\n-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो\nफडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल\nउत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/past-events/", "date_download": "2019-06-15T21:31:30Z", "digest": "sha1:GWZL7DP7YBQN6UNEGRBC54E4YQ54BYCO", "length": 4101, "nlines": 104, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "मागील कार्यक्रम | नागपूर येथे भारताचा झेरो मैल स्टोन आहे | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nकालिदास राष्ट्रीय लोकमहोत्सव आणि आदिवासी संस्कृतीपर्व २०१७-१८\nठिकाण: नेहरू ग्राउँड, रामटेक\nराष्ट्रीय मतदार दिवस २०१७\nठिकाण: सेंट उसुर्ला विद्यालय, सिव्हील लाईन नागपूर\nसंकेतस्थळा��रील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/crime-news-sangmner-7/", "date_download": "2019-06-15T21:35:17Z", "digest": "sha1:VPUOWEIX3L6VCFHISPXDNPVO7CH3ZWW2", "length": 18324, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गणेश मंडळाचे स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nगणेश मंडळाचे स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nगणेश मंडळाचे स्टेज काढण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी\nपरस्परविरोधी फिर्यादी दाखल, चौघे अटक\nसंगमनेर (प्रतिनिधी) – गणेश मंडळांचे स्टेज काढण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी वैदुवाडी येथे घडली. याप्रकरणी शहर पो���ीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून चौघांजणांना पोलिसांनी अटक केली आहे. वैदुवाडी येथे एकाच रस्त्यावर दोन गणेश मंडळांनी गणेश स्थापना केली होती. रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी संदीप साहेबराव शिंदे याने दुसर्‍या मंडळाच्या लोकांना आमची गणेश विसर्जन मिरवणूक काढायची आहे, तेव्हा तुमचे स्टेज लवकर काढून घ्या असे म्हटले, त्यावरुन राम चंद्रभान शिंदे, किरण माथा शिंदे, विनोद राजू शिंदे, अशोक सवरग्या शिंदे व इतर 9 जणांनी संदीप शिंदे यास शिवीगाळ करत दमदाटी करत काठी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला. याबाबत संदीप शिंदे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 13 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 314/18 भारतीय दंड संहिता 143, 147, 149, 324, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत.\nतर परस्पर विरुद्ध फिर्यादीत अशोक सवरग्या शिंदे यांनी म्हटले आहे की, सागर शिंदे यास तुमचे गणपतीचे स्टेज काढून घ्या, इतका वेळ कशाला लागतो. तुम्हाला सकाळीच सांगितले होते. आमची गणेश विसर्जन मिरवणूक काढायची आहे. असे म्हणाल्याचा सागर भाऊसाहेब शिंदे यास राग आला. तो व त्याच्याबरोबर राजू मुस्लीग्या शिंदे, सवरग्या रामा शिंदे, अशोक साहेबराव शिंदे व इतर 20 जणांनी तेथे येऊन फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, दगड, बॅटने मारहाण केली. शहर पोलिसांनी अशोक सवरग्या शिंदे यांच्या फिर्यादीनुसार वरील 20 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 315/18 नुसार दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. सदर गुन्ह्यांमध्ये अशोक सवरग्या शिंदे, संदीप साहेबराव शिंदे, दिपक ऊर्फ राजू मुस्लीग्या शिंदे, अशोक साहेबराव शिंदे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.\nकोपरगावात गणेशविसर्जन मिरवणुकीत कार्यकर्ते व पोलिसांत राडा\nसांगवीत वाळू उपसा करणारे 12 जण अटकेत\nश्रीरामपुरात चेनस्नॅचिंग करणारा चोर जेरबंद\nखुनाच्या गुन्ह्यातील चारही संशयित अटकेत\nअल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयीताल पोलिस कोठडी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, विशेष लेख\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nश्रीरामपुरात चेनस्नॅचिंग करणारा चोर जेरबंद\nखुनाच्या गुन्ह्यातील चारही संशयित अटकेत\nअल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयीताल पोलिस कोठडी\nसांगवीत वाळू उपसा करणारे 12 जण अटकेत\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-govt-will-take-action-against-online-food-companies/", "date_download": "2019-06-15T20:41:06Z", "digest": "sha1:642ONIEHB2L4VUFFXY3APN4JKS455JRB", "length": 19133, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विनापरवाना ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nई-पेपर (सार्वमत) शनिवार, 15 जून 2019\nघोड, कुकडीचे पाणीवाटप ; अण्णांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात पाणी परिषद\nनिळवंडे कालव्यांचे अकोलेतील काम सलग सुरु ठेवण्याचा आदेश\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nमुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु\nनाशिक : म्हसरुळ परिसरात वाहनांची तोडफोड; गुन्हेगारांचे पुन्हा नाशिक पोलिसांना आव्हान\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळा���र दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nविनापरवाना ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nविनापरवाना ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई\nनाशिक (प्रतिनिधी) ता. १२ : विना परवाना ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ विकणाऱ्या मुंबईतील साडेतीनशे आस्थापनांना (उपाहारगृह, हॉटेल आदी) उपाहारगृहांना नोटीसा बजावण्यात आल्या असून ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे, असे सांगत विनापरवाना ऑनलाईन खाद्य विक्री करणाऱ्या कंपन्यांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कारवाई संकेत दिले आहेत.\nआय नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलिकडेच नाशिकमध्ये काही हॉटेलचालक आणि ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून घरपोच खाद्यपदार्थ विक्रीला सुरूवात झाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.\nराज्यातील अन्न आणि औषधी प्रशासन जोमाने कामाला लागले असल्याचे सांगून श्री. बापट पुढे म्हणाले की भेसळ करणाऱ्यांविरोधात कायद्याची कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यांना मोक्का लावता येतो का याचीही चाचपणी करण्यात येत आहे.\nयेत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रेशनकार्डवर एक किलो साखर मिळणार असल्याचे सांगत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री पुढे म्हणाले की आतापर्यंत राज्यातील ९८ टक्के रेशन दुकानांमध्ये पॉस यंत्र बसविले असून प्रत्येक दुकान मंत्रालयाशी जोडले आहे.\nयामुळे दहा लाखाच्यावर बोगस रेशनकार्ड रद्द करता आले असून त्यामुळे ३८५० मे.टन धान्याची बचत झाली आहे. रा���्यात ८३ टक्के आधार संलग्न करण्यात आले असून नाशिक जिल्ह्यात ६८ टक्के रेशनकार्डधारक आधारशी संलग्न करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. वाटप आणि वितरण व्यवस्था आता समाधानकारण असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसरकार आपल्या दारी ही या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे पूर्वी ज्या सुनावण्या मुंबईत व्हायच्या त्या आता प्रत्येक विभागात होत आहेत. आतापर्यंत ४ हजार केसेसचा निकाल निवाडा करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nबर्फाला लेबल लावून विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. गुटखा कारवाई संदर्भातील कायद्या बदल करणार असून तो आता अजामिनपात्र गुन्हा होईल यासाठी प्रयत्न असणार आहे. असे सांगून वजन मापे परवानग्या आता ऑनलाईन करण्यात आल्या आहेत, असेही श्री. बापट यांनी स्पष्ट केले.\nनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018\nचंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता \nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nनाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा\nधम्माल लगोरी, भन्नाट धोपकेल\nचंद्रकांत पाटील यांची पुण���याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता \nनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018\nVideo : देशदूत संवाद कट्टा : प्रयोगशील शिक्षण पद्धती\nBreaking News, Featured, देशदूत संवाद कट्टा, नाशिक, मुख्य बातम्या\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5693249683433358794&title='Girlfriend'%20Release%20on%2026th%20July%202019&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2019-06-15T21:34:01Z", "digest": "sha1:OAQPPSFZS27E3ZLNIE7NVL744XJPEZJO", "length": 9303, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अमेय वाघ त्याच्या ‘गर्लफ्रेंड’सह येणार २६ जुलैला", "raw_content": "\nअमेय वाघ त्याच्या ‘गर्लफ्रेंड’सह येणार २६ जुलैला\nअमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र\nपुणे : अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही, असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली का, असे विचारले सुद्धा. अखेर या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या पोस्टरमधून मिळाले असून, नचिकेत प्रधान म्हणजेच अमेयला त्याची अलिशा मिळाल्याचे दिसते आणि अलिशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार असल्याचेही या पोस्टरमधून स्पष्ट झाले आहे. अमेय आणि सई अशी हटके जोडी असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि सई पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी आजच्या टेक्नोसॅव्ही जगातील एका मुलाची कथा मांडली आहे. या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केली असून, त्याने नचिकेताच्या व्यक्तिरेखाठी तब्बल आठ किलो वजन वाढवले. या चित्रपटा त्याचा वेगळा लुक दिसणार आहे, तर सई ताम्हणकर हिचाही एक हटके अंदाज या पोस्टरमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय केलेल्या नचिके��ाला त्याची अलिशा कशी, कुठे आणि कधी मिळाली हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. चित्रपटाला हृषीकेश, सौरभ, जसराज यांचे संगीत लाभले असून, क्षितीज पटवर्धन यांची गीते आहेत.\nTags: अमेय वाघसई ताम्हणकरगर्लफ्रेंडपुणेAmey WaghSai TamhankarGirlfriendPuneअनिश जोगरणजीत गुगळेMarathi MovieCinemaAnish JogRanjit Gugleप्रेस रिलीज\n‘महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे’ ‘मराठी चित्रपटात काम करायचे आहे’ मोहित टाकळकर चित्रपट दिग्दर्शनात ‘६६ सदाशिव’ चित्रपटाच्या पोस्टर, म्युझिकचे अनावरण सचिन पिळगांवकर यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nनवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा\nहुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/cramped-pavement/articleshow/67935698.cms", "date_download": "2019-06-15T22:03:42Z", "digest": "sha1:7HIP3N4YY42DZTK4NND7CIREWYKNYQ2B", "length": 8492, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai local news News: खचलेला फुटपाथ - cramped pavement | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nबोरिवली पश्चिमेला असलेल्या एल. टी. मार्गावरील बाभई नाक्यावरील सिग्नलजवळ असलेला फुटपाथ खचला आहे. यामुळे पादचा-यांना अडचणीचा सामना करावा लागत. तरी महानगरपालिकेने तातडीने हा फुटपाथ दुरूस्त करावा. - संदीप देवू गावडे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्���ा हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिवडी सुंदर टॉवर जवळ मातीचा ढीगार\nपाणी वाया जातेय खुप महिन्यापासून\nअधिक सुविधा हव्या असल्यास अधिक पैसे मोजा\nघाटकोपर रेल्वे प्रवासी पूल\nउड्डाणपुलाखालील लाेखंडी गेट धाेकादायक.\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nचित्रपटगृहाव्दारे कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर.\nपेठांमध्ये कीटकनाशक औषधे फवारण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवाशीनाका (चेंबूर) कचऱ्याचे माहेरघर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/55", "date_download": "2019-06-15T21:06:10Z", "digest": "sha1:OJHKV5JZFWPX5LJGQURJOKNKWYMUCFVV", "length": 7662, "nlines": 155, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Flush Valve 75 mm (2.5 Inch)", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी करण्यात आले त्यामुळे आम्ही आपले अत्यत आभारी आहोत आज आपल्या सहकार्यामुळे शेती उपयोगी लागणारे सिंचन साहित्य, मातीपरीक्षण,फळबागायती, बियाणे, औषधी मोठया प्रमाणात विक्री करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आमच्या अश्याच असंख्य सुविधेप्रमाणे आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे सिंचन साहित्य आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पो���ोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरीही आपण आपणास लागत असलेले सिंचन साहित्य योग्य भावात आपल्या घरपोच मागवू शकता\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५ इंची)\nआपल्या ड्रिप मधील व पाईप लाईन गाळव कचरा बाहेर काढण्याकरिता\nफ्लश वॉल ६३ एम एम (२इंची)\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप २० एम एम\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप १६ एम एम\nड्रिपलाईन एल्बो २० एम एम\nड्रिपलाईन कॉक २० एम एम\nड्रिपलाईन कॉक १६ एम एम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T21:40:13Z", "digest": "sha1:DIASQCEOIPOI4UCAYEI3PMG3TS6KGEJA", "length": 4559, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिलीचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\n{{कॉमन्स वर्ग|Chile of Ecuador|चिलीचा भूगोल]]\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► चिलीमधील शहरे‎ (८ प)\n\"चिलीचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/56", "date_download": "2019-06-15T20:47:35Z", "digest": "sha1:LO3KTU26WI2ITZ2ZZ3QBS7ZHCONIXFF7", "length": 7699, "nlines": 162, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Gromate 16 mm", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nगोरमेट १६ एम एम\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nगोरमेट १६ एम एम\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: <...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nगोरमेट १६ एम एम\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी करण्यात आले त्यामुळे आम्ही आपले अत्यत आभारी आहोत आज आपल्या सहकार्यामुळे शेती उपयोगी लागणारे सिंचन साहित्य, मातीपरीक्षण,फळबागायती, बियाणे, औषधी मोठया प्रमाणात विक्री करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आमच्या अश्याच असंख्य सुविधेप्रमाणे आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे सिंचन साहित्य आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरीही आपण आपणास लागत असलेले सिंचन साहित्य योग्य भावात आपल्या घरपोच मागवू शकता\nगोरमेट १६ एम एम\nड्रिप फिटिंग करताना पि.व्ही.सी. पाईप मधून ड्रिप पाईप फिटिंग करिता\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nफ्लश वॉल ६३ एम एम (२इंची)\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप २० एम एम\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप १६ एम एम\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\nड्रिपलाईन एल्बो २० एम एम\nड्रिपलाईन कॉक २० एम एम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T21:05:16Z", "digest": "sha1:LXLNNHILZZUCAECV2HMXJEF2Z57UYCCW", "length": 7804, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nकार्बाईड (1) Apply कार्बाईड filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nबाजार समिती (1) Apply बाजार समिती filter\n#naturalmango आंब्यांच्या गुणवत्तेवर एफडीएची नजर\nपुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%2520%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-06-15T21:08:20Z", "digest": "sha1:UUEH5XE6BHR33KANAD76IRNPCOJ6FBN3", "length": 28293, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (12) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\n(-) Remove राजकारण filter राजकारण\nराष्ट्रपती (29) Apply राष्ट्रपती filter\nप्रणव मुखर्जी (19) Apply प्रणव मुखर्जी filter\nनरेंद्र मोदी (16) Apply नरेंद्र मोदी filter\nकाँग्रेस (13) Apply काँग्रेस filter\nमुख्यमंत्री (13) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (11) Apply निवडणूक filter\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (10) Apply राष्ट्रीय स्वयंसेवक संघ filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nराजकीय पक्ष (8) Apply राजकीय पक्ष filter\nशरद पवार (7) Apply शरद पवार filter\nखासदार (5) Apply खासदार filter\nपाकिस्तान (5) Apply पाकिस्तान filter\nमनमोहनसिंग (5) Apply मनमोहनसिंग filter\nमोहन भागवत (5) Apply मोहन भागवत filter\nराष्ट्रवाद (5) Apply राष्ट्रवाद filter\nउत्तर प्रदेश (4) Apply उत्तर प्रदेश filter\nनारायण राणे (4) Apply नारायण राणे filter\nनोटाबंदी (4) Apply नोटाबंदी filter\nपी. चिदंबरम (4) Apply पी. चिदंबरम filter\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nममता बॅनर्जी (4) Apply ममता बॅनर्जी filter\nराजकारणी (4) Apply राजकारणी filter\nराजीव गांधी (4) Apply राजीव गांधी filter\nरामनाथ कोविंद (4) Apply रामनाथ कोविंद filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nसर्वोच्च न्यायालय (4) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nस्वप्न (4) Apply स्वप्न filter\nअटलबिहारी वाजपेयी (3) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nइंदिरा गांधी (3) Apply इंदिरा गांधी filter\nउद्धव ठाकरे (3) Apply उद्धव ठाकरे filter\nloksabha 2019 : 40 वर्षांत 32 निवडणूका लढलेले भाई यंदा मात्र मैदानाबाहेर\nनिवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...\nloksabha 2019 : पंतप्रधान मोदी तुम्हा-आम्हाला आवाह��� करतायत.. प्रतिसाद देणार का\nनवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...\nभाजपच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर\nऔरंगाबाद - ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा घोषणा, बॅनरनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरणाऱ्या भाजपला लवकरच होणाऱ्या याच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीच्या मेळाव्यात शिवरायांचा विसर पडला. येथे बूथप्रमुखांच्या शनिवारी झालेल्या या मेळाव्यात शिवरायांचा ना फोटो होता, ना पुतळा...\nराजकारणातील चाणक्‍य 'भारतरत्नां'च्या रांगेत\nदेशाच्या समाज आणि अर्थकारणावर तब्बल पाच दशके प्रभाव टाकणारे प्रणव मुखर्जी राजकीय नेते म्हणून तर यशस्वी ठरलेच; पण त्याचबरोबर त्यांनी विचारवंत म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सखोल अभ्यास, संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि राजतंत्राचे जाणकार असणारे ऋषितुल्य प्रणवदा...\nप्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिकांना भारतरत्न\nनवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी, रचनात्मक ग्रामविकासाच्या कार्यात भरीव योगदान देणारे विख्यात समाजिक कार्यकर्ते व चित्रकूटचे कर्मयोगी नानाजी देशमुख तसेच प्रख्यात संगीतकार गायक भूपेन हजारिका यांना आज \"भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर...\nकाश्‍मीरमध्ये सत्ता मिळविण्यासाठी जो खटाटोप केला गेला ती लोकशाहीची निव्वळ थट्टाच आहे. सत्तेचा डाव जमत नाही, असे दिसताच विधानसभा विसर्जित करण्यात आली. यात राज्यपालपदाच्या अधिकारांचा गैरवापर झाला. ज म्मू-काश्‍मीरमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने पीपल्स...\nपुन्हा तालिबान... (श्रीराम पवार)\nरशियाच्या पुढाकारानं \"मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग न��ंदवला गेला. या चर्चेनंतरही...\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...\nअटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही. त्यांची...\nआज अंत्यसंस्कार; सात दिवसांचा दुखवटा नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे सर्वप्रिय नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. \"मौत की उमर क्‍या है दो पल भी नहीं, जिंदगी का सिलसिला आज कल की नही, मैं जी भर जिया, मैं मन से...\nअजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल बिहारी वाजपेयी\nशालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...\nवन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख\nअकोला : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे देण्यात येणाऱ्या आठ लाख रुपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करून आता दहा लाख रुपये देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांसाठीसुद्धा २५ एेवजी ४० हजार...\nअलीकडे राजकारणातील प्रतीकात्मकता, इव्हेंटबाजीचे प्रमाण खूपच वाढले आहे. राजकीय पक्षांच्या इफ्तार पार्ट्यांना आलेला जोर त्यामुळेच अनपेक्षित नाही; पण त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्‍यताच नाही. एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीपासून अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीतही मंदिरांत जाऊन काँग��रेस...\nप्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार नाहीत : शर्मिष्ठा मुखर्जी\nनवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच शिवसेनेने त्यांना 2019 च्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर आज प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा ...\nसंघाच्या कार्यक्रमातील मुखर्जींचा 'तो' फोटो व्हायरल\nपुणेः भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामधील छायाचित्रामध्ये छेडछाड करण्यात आली असून, मुखर्जी हे संघाच्या पद्धतीने प्रणाम...\nनागपूर - कट्टरता, धर्म किंवा असहिष्णुतेच्या माध्यमातून या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास देश म्हणून असलेले आपले अस्तित्वच धोक्‍यात येईल, असा इशारा देत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादाचे बौद्धिक...\nप्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती - अहमद पटेल\nनवी दिल्ली : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर \"यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्‍वासू आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती,...\nrss तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल; शर्मिष्ठा मुखर्जींचा इशारा\nनवी दिल्ली- 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या प्रतिमेचा वापर करुन खोटा प्रचार करेल असा इशारा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव...\nप्रणवदा संघाला चुकांबद्दल समजवा - चिदंबरम\nनवी दिल्ली - संघ व्यासपीठावर जाण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाने मौन पाळले असले, तरी काँग्रेसचे नेते मात्र उघडपणे या कार्यक्रमाच्या विरोधासाठी पुढे सरसावले आहेत. पक्षांतर्गत राजकारणात प्रणव मुखर्जींचे कट्टर विरोधक मानले...\n‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देणे हे जसे असहिष्णुतेचे लक्षण आहे, तेवढेच प्रणवदांना संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याला विरोध करणे हीदेखील असहिष्णुतेची बाब होय. अशा प्रकारची वैचारिक अस्पृश्‍यता पाळणे हे निषेधार्ह आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T21:08:47Z", "digest": "sha1:CKVF76FA375II2O5EPS7BZCFMJDQQFWH", "length": 28801, "nlines": 324, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (74) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (47) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (28) Apply महाराष्ट्र filter\nगणेश फेस्टिवल (13) Apply गणेश फेस्टिवल filter\nमनोरंजन (12) Apply मनोरंजन filter\nअर्थविश्व (11) Apply अर्थविश्व filter\nपैलतीर (7) Apply पैलतीर filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (5) Apply काही सुखद filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (197) Apply महाराष्ट्र filter\nस्वच्छ भारत (80) Apply स्वच्छ भारत filter\nपुढाकार (79) Apply पुढाकार filter\nपुरस्कार (70) Apply पुरस्कार filter\nव्यवसाय (67) Apply व्यवसाय filter\nपर्यावरण (66) Apply पर्यावरण filter\nसाहित्य (60) Apply साहित्य filter\nस्पर्धा (59) Apply स्पर्धा filter\nप्रशासन (54) Apply प्रशासन filter\nनरेंद्र मोदी (52) Apply नरेंद्र मोदी filter\nसप्तरंग (47) Apply सप्तरंग filter\nराजकारण (45) Apply राजकारण filter\nजिल्हा परिषद (42) Apply जिल्हा परिषद filter\nसोलापूर (40) Apply सोलापूर filter\nमहापालिका (39) Apply महापालिका filter\nनदी स्वच्छ, पवित्र, प्रवाही ठेवा - शंकराचार्य विद्यानृसिंह भारती\nकोल्हापूर - धर्मामध्ये नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आह��. यासाठीच सर्वांनी नदी स्वच्छ, पवित्र आणि प्रवाही ठेवली पाहिजे, असे आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले. नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत नदीची आरती केली, या वेळी ते बोलत होते. पंचगंगा नदीचा प्रकट दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात...\nभाष्य : सत्तेतल्या कारभारणी\nलोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....\nमार्क ट्‌वेन आणि ज्ञान प्रबोधिनी (आनंद आगाशे)\n\"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही \"प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा \"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...\nशहरात रमजान ईद उत्साहात\nपुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...\nभाष्य : उघडी आहे मस्कची मूठ\nआजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया. चं द्रशेखर कवींच्या रंगराव हर्षे आणि चिंतोपंत उदास या दोन पात्रांच्या संवादावरच्या रंजक...\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावाला पुरवणार सिलींडर\nमुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...\nपरराष��ट्र संबंधांची नवी क्षितिजे\nनिवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...\nस्टार्टअप कंपन्यांसाठी ‘डीसीएफ व्हेंचर्स’ - अभिजित पवार\nपुणे - ‘स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्याची ‘सकाळ माध्यम समूहा’ची भूमिका आहे. त्यासाठी ‘डीसीएफ व्हेंचर्स’च्या माध्यमातून सुयोग्य स्टार्टअपना भांडवलासाठी मार्गदर्शन आणि स्थैर्य देण्याचे काम आम्ही करीत आहोत,’’ असे ‘एपी ग्लोबल’चे चेअरमन आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी...\nकवितेच्या गावी रमली मुले\nनागठाणे :भुर भुर भुरभुर मोटारगाडी कवितेच्या गावाला आम्हाला धाडी उडते पक्षी पाहूया कवितेच्या गावाला जाऊया सुट्टी हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुतेकदा सुट्टीच्या काळात मुलांचा मामाच्या गावाला जायचा बेत पक्का असतो. या सुट्टीत मात्र मुलांनी मामाच्या गावाऐवजी कवितेच्या गावाला पसंती दिली. या गावात...\n\"एकला-चलो-रे', \"थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...\nआदिवासी तरुणांचे दुष्काळाशी दोन हात\nनागपूर - सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्यांची धूम असल्याने तरुणाई विविध उपक्रमांत रंगलेली आहे. पण, शहरातील आदिवासी तरुणांच्या गटाने थेट दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक सुटी खर्ची घातली. त्यांचा हा उपक्रम विशेष चर्चेत आला आहे. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असून, याची झळ...\nउच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला हायटेक डेअरी प्रकल्प\nगोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी उच्चशिक्षित संजय रबारी यांनी हायटेक दुग्ध व्यवसाय उभारला आहे. दोन फार्मस, विविध तंत्रज्ञानांचा मिलाफ, त्यास सुयोग्य व्यवस्थापनाची जोड यांच्या आधारे एकूण ३०० गायी व दररोजचे सुमारे २७०० लिटर दूध संकलनापर्यंत संजय यांनी मजल मारली आहे. आनंद परिसरात अशा प्रकारे...\nज्ञानाचं नवं क्षितिज (डॉ. सुनील मगर)\nयंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...\nमानवतावादी हस्तक्षेपाची दुसरी बाजू\nमानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...\nloksabha 2019 : मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह 12 दस्तऐवज ग्राह्य\nमुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज मतदारांनी सोबत न्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी केले...\nव्रत मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे...\nकोल्हापूर - लाल मातीचे सुबक माठ असलेले एखादे भांडे, या मातीचीच एखादी मूर्ती पाहिली, हे कसं आणि कोणी बनवलं असेल हाच विचार मनात येतो; पण आपणही थोड्याशा सरावानंतर हे बनवू शकतो, असा विश्‍वास गौरव काईंगडे या कलाकाराने दिला आहे आणि जे ही कला शिकू इच्छितात, त्यांना अगदी मोफत शिकवणे चालू केले आहे. कला...\nविद्यार्थ्यांसाठी हव्यात ‘इनोव्हेशन लॅब’\nपुणे - अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळावे, त्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘इनोव्हेशन लॅब’ करण्याचे सूचित केले आहे. महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा असतात....\nलिट्टी-चोखा, ठेकुआ आणि बरंच काही... (विष्णू मनोहर)\nबिहारमधल्या खाद्यसंस्कृतीवर उत्तर भारतातल्या आणि पूर्व भारतातल्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असला तरी बिहारची म्हणूनही स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहेच. \"लिट्टी-चोखा', \"सातूचा पराठा', \"बंद का मीठा', \"ठेकुआ' असे अतिशय रुचकर खाद्यपदार्थ हे बिहारी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. याच खाद्यपदार्थांची ही ओळख......\nलोकहिताच्या राजकारणाची संघर्षकथा (संतोष शेणई)\nलोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...\nखाकी वर्दीचा मॅरेथॉन विक्रम\nकात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे शक्‍य करून दाखवले आहे एका पोलिस अधिकाऱ्याने. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी. जिद्द आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1237", "date_download": "2019-06-15T21:12:47Z", "digest": "sha1:S7WEE5B22KLBHNGGPV6775WRT3LLI3GW", "length": 28560, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (38) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (38) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove गणेश फेस्टिवल filter गणेश फेस्टिवल\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nगणेशोत्सव (11) Apply गणेशोत्सव filter\nशीर्षक (7) Apply शीर्षक filter\nगुरुजी तालीम (4) Apply गुरुजी तालीम filter\nआकर्षक देखावे (3) Apply आकर्षक देखावे filter\nउपक्रम (3) Apply उपक्रम filter\nकसबा गणपती फोटो (3) Apply कसबा गणपती फोटो filter\nकेसरीवाडा गणपती फोटो (3) Apply केसरीवाडा गणपती फोटो filter\nतांबडी जोगेश्वरी फोटो (3) Apply तांबडी जोगेश्वरी फोटो filter\nगणेशोत्सवाचा इतिहास (2) Apply गणेशोत्सवाचा इतिहास filter\nगुरुजी तालीम फोटो (2) Apply गुरुजी तालीम फोटो filter\nदगडूशेठ गणपती (2) Apply दगडूशेठ गणपती filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nअनंत चतुर्दशी (1) Apply अनंत चतुर्दशी filter\nआंबेगाव (1) Apply आंबेगाव filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउल्हासनगर (1) Apply उल्हासनगर filter\nकसबा गणपती (1) Apply कसबा गणपती filter\nकसबागणपतीफोटो (1) Apply कसबागणपतीफोटो filter\nकेसरीवाडा गणपती (1) Apply केसरीवाडा गणपती filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगणपती विसर्जन (1) Apply गणपती विसर्जन filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nशहरात रविवारी वर्तुळाकार वाहतूक\nपुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...\nजिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड\nपुणे -गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते... दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक...\nganesh festival : गणेशोत्सवानिमित्त आकाराला आले 'गोवर्धनवाडी' हे गाव\nपुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी असते तर कधी पर्यावरणातील सुंदर घटकांचा समावेश असलेली, कधी फुलापानांनी सजलेली तर कधी नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली. अशीच एक छानशी सजावट केली आहे...\nganesh festival 2018 : जाती-धर्माचा भेद सारत 'त्यांनी' केली बाप्पाची स्थापना\nउल्हासनगर : तो मोलमजुरी करतो तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करते. एक मुलगा असा लहानसा परिवार असणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या भाड्याच्या घरात पाच दिवस गणपती बाप्पाची स्थापना केली होती. धर्माच्या भिंतींना छेद देण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या या दाम्पत्यावर शाबासकीची थाप पडू लागली...\nganesh festival : कोल्हापूर पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन\nकोल्हापूर - सजग आणि सुज्ञ कोल्हापूरकरांनी यंदाही जिल्ह्यात पाच लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय, सुमारे बाराशे ते दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही मूर्तींच्या संख्येत वाढ झाली असून, पर्यावरणपूरक विसर्जन हा उपक्रम लोकचळवळ बनत...\n#bappamorya परगावच्या भक्तांनी लुटला देखावे पाहण्याचा आनंद\nपुणे - गौरी विसर्जन झाल्याने सोमवारी गणेशभक्तांनी शहरातील मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद सोमवारी घेतला. शनिवार, रविवारच्या तुलनेत सोमवारी गर्दी तुलनेने मर्यादित होती. पुणेकरांसह परगावाहून देखावे पाहण्यासाठी नागरिक आले होते. शिवाजी रस्त्यावरून आणि लक्ष्मी रस्त्यावरून भाविकांची ये-जा रात्री...\nganesh festival : देखाव्यांचे वेगळेपण पाहण्यासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी\nपुणे : गणेशोत्सव म्हटले आकर्षक रोषणाईसह सुंदर देखावे पाहण्याचे वेध पुणेकरांना लागते. पुणेकरांचा हा उत्साह पाहता सर्व मंडळे दरवर्षी वेगळा देखावे सादर करतात. यंदा संभाजी महाराज, भक्ती-शक्तीचा संंगम, दक्षिणेतील प्रसिद्ध महाबलीपूरम मंदिर, शनिवारवाडा... असे विविध देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड...\nganesh festival : पुण्यात आकर्षक विद्युत रोषणाई, महाल-मंदिरांच्या सुंदर प्रतिकृतींची सजावट\nपुणे : पुण्यात गणेशोत्सावानिमित्त प्रत्येक मंडळ सुंदर आणि आकर्षक सजावट करतात. यंदा काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेली प्रसिध्द मंदिर आणि महालाची सुंदर प्रतिकृतींची सजावट पुणेकरांना पाहता आली. (छायाचित्र - शहाजी जाधव, गजेंद्र कळसककर, विश्‍वजित पवार)\nganesh festival : जल्लोष गणरायांच्या आगमनाचा...ताल ढोल ताशांचा\nपुणे : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी आनंदामध्ये तल्लीन होऊन ढोल वाजवताना तरुण-तरुणी, पथकामधील ध्वज खेळ, जल्लोष...(विश्‍वजित पवार).\nगुरुजी तालीम गणपतीची रुबाबदार बाप्पा\nपुण्यात तसे तालमींचे खुप गणपती आहेत. पहिलवानासारखे अंग असलेली मूर्ती या गणपतींची असते. अशीच गुरुजी तालीम गणपतीही मूर्ती आहे. उंदरावर बसलेल्या गुरुजी तालीम गणपतीची मूर्ती चतुर्भुज आहे. पद्मपुराणामध्ये गणपतीची 32 वर्णनं सांगितली आहे. त्���ापैकी हा गणपती विजय गणपती आहे. या स्वरुपाच्या गणपतीची उपासना...\nशारदा-गजाननाच्या मूर्तीचा 125 वा वाढदिवस उत्साहात\nपुणे - अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीचा 125 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त 125 किलोचा मोदक आणि केक कापण्यात आला. \"फिनोलेक्‍स'च्या रितू छाब्रिया यांनी केक कापला. एमपी ग्रुपचे अभिषेक पाठक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष...\nganesh festival : निजामपूरला साजरा होतोय पेशवेकालीन गणपतीचा ऐतिहासिक उत्सव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील पेशवेकालीन प्राचीन गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो भाविक मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेत आहेत. मंदिरात दररोज...\nबहुतांश मंडळांकडून प्लॅस्टिकबंदीच्या नियमाचे पालन\nएरंडवणे - दरवर्षी प्रमाणे यंदाही वाजत गाजत बाप्पांचे स्वागत झाले. घरोघरी, मंडळांमध्ये थाटामाटात बाप्पा विराजमान झाले. बाप्पाच्या आगमनाआधी बरेच दिवस मंडळाच्या कार्यकर्त्यांची देखाव्यासाठी धावपळ सुरू होते. आपल्या बाप्पासाठी प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करायची त्यांची तळमळ असते. यंदाच्या वर्षीही अनेक...\nपिंपरी चिंचवड : \"गणपत्ती बाप्पा मोरया'चा जयघोष...ढोल-ताशांची गर्जना अशा भक्तिमय वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. लाडक्‍या गणरायाच्या स्वागताचा उत्साह शहरात दिसून आला. गणेशाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आबालवृद्धांनी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. बच्चेकंपनीचा उत्साह पाहण्यासारखा...\nganesh festival : भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त लेण्याद्रीला धार्मिक कार्यक्रम\nजुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला. देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...\nतांदळा एवढी आहे कसबा पेठ गणपतीची मुर्ती\nया गणपतीची मुर्ती स्वयंभू असून मूळची तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती साडेतीन फूट ��ंचीची झाली आहे. तांदळा एवढी म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती आहे. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार...\nganesh festival : पुर्व आंबेगावात गणेशाचे उत्साहात आगमन\nपारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात आज उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झाली. सार्वजनिक मंडाळांनी पारंपरिक वाद्याच्या आवाजात ढोल ताशांच्या गजरात गणेशमुर्तींची मिरवणुक काढून भक्तीभावाने गणेशमुर्तीची प्रतिस्थापना केली. पारगाव, अवसरी बुद्रुक, धामणी, पारगाव, लोणीस लाखणगाव, काठापुर बुद्रुक,...\nganesh festival : गणपती विसर्जनाला ड्रोनचा कडक पहारा\nअकोला : अतीसंवेदनशील असलेल्या शहरात पोलिसांचा गणपती विसर्जनाच्या दिवशी तगडा बंदोबस्त असतो. या बंदोबस्ताला जोड मिळणार आहे, ती ड्रोनच्या नजरेची. विसर्जन मिरवणूक मार्गावर ड्रोननुसार चित्रीकरण करण्यात येणार असले तरी संपूर्ण मार्गावर आधीच सीसी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दहा दिवसांच्या गणपती उत्सवाला...\nगुरुजी तालीम गणपती मंडळाच्या 'या' आहेत पाच खास गोष्टी\n1887 साली म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळात गुरुजी तालीम गणपती मंडळाची स्थापना झाली. त्या काळात विविध मेळे आयोजित केले जात होते. गुरुजी मेळे म्हणून ते प्रसिध्द होते. अशाच एका मेळ्यातील तालमीत सुरु झालेल्या या मंडळाचे नाव गुरुजी तालीम असे पडले. सभासद आणि कार्यकर्त्यांनी जमविलेल्या निधीचे पैसे सामाजिक...\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास\nपुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही मुर्तीची स्थापना केली. 1968 साली 'दगडूशेठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबं��ी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-15T20:36:29Z", "digest": "sha1:H4TN2I43EZ27MLCWUOKJNHNZXVSWMIAB", "length": 4651, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ओरिसामधील लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ओरिसामधील लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण २१ पैकी खालील २१ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:51:39Z", "digest": "sha1:HPKCARK6DXY5EEKVY2DDZ2HSUZUZMXFN", "length": 15453, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्टार ट्रेक:व्हॉयेजर - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर या मालिकेचे लेख या वर्गात येतील.\n\"स्टार ट्रेक:व्हॉयेजर\" वर्गातील लेख\nएकूण १२० पैकी खालील १२० पाने या वर्गात आहेत.\nअनफरगेटेबल (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nअलायंसेस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nआय ऑफ द नीडल (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nआल्टर इगो (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nइनिशियेशन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nइनोसन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nइन्व्हेस्टिगेशन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nईयर ऑफ हेल (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) (निःसंदिग्धीकरण)\nईयर ऑफ हेल, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nईयर ऑफ हेल, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nएक्स पोस्ट फॅक्टो (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nएमॅनेशन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nएलोजीयम (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nकन्सर्निंग फ्लाइट (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nकॅथ्केझीस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nकेअरटेकर, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nकेअरटेकर, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nकेयरटेकर (स्टा��� ट्रेक:व्हॉयेजर मालिका) (निःसंदिग्धीकरण)\nकेरटेकर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर पात्र)\nकेस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर पात्र)\nकोडा (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nकोल्ड फायर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nजेटरेल (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nटाईम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nटुविक्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nटॅटू (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nट्विस्टेड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडार्कलिंग (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडिस्टंट ऑरीजिन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडिस्प्लेस्ड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडीमन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडे ऑफ ऑनर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडेडलॉक (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nडेथ विश (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nड्रेडनॉट (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nथ्रेशोल्ड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद ओमेगा डायरेक्टिव्ह (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद किलिंग गेम (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) (निःसंदिग्धीकरण)\nद किलिंग गेम, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद किलिंग गेम, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद क्यू अँड द ग्रे (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद क्लाऊड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद गिफ्ट (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद थॉ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद रेव्हन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद शुट (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद स्वॉर्म (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nद ३७'स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nनेमेसिस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nनॉन सीक्विटर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nपर्सिस्टन्स ऑफ विझन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nपारटुईशीयन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nपॅरॅलॅक्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nप्राईम फॅक्टर्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nप्रे (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nप्रोजेक्शंस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nप्रोटोटाईप (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफेज (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफेयर ट्रेड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफेवरिट सन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफेसेस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफॉल्स प्रॉफिट्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफ्युचर्स ऐंड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) (निःसंदिग्धीकरण)\nफ्यूचर्स एंड, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफ���यूचर्स एंड, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nफ्लॅशबॅक (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nबिफोर अँड आफ्टर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nबेसिक्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)(निःसंदिग्धीकरण)\nबेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nबेसिक्स, भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nब्लड फीवर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nमॅक्रोकॉझम (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nमॅनीयरस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nमेल्ड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nमेसेज इन अ बॉटल (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nमॉर्टल कॉइल (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nयुनिटी (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरँडम थॉट्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nराइझ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरिझोल्युशन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरिमेंबर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरिव्हल्झन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरीयल लाइफ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरेझिस्टन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nरेट्रोस्पेक्ट (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nलर्निंग कर्व्ह (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nलाईफसाइन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nलिविंग विटनेस (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nवन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nवर्स्ट केस सिनारिओ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nवेकिंग मोमेंट्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nवॉरलॉर्ड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nव्हिझ अ व्ही (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nसायंटिफिक मेथड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nसेक्रेड ग्राउंड (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nस्कॉर्पियंन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) (निःसंदिग्धीकरण)\nस्कॉर्पियन भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nस्कॉर्पियन भाग २ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nस्टार ट्रेक मालिका शृंखलेतील कलाकार\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nस्टेट ओफ फ्लक्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nहंटर्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nहीरोझ अँड डीमन्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nहोप अँड फियर (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २००९ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-06-15T20:44:14Z", "digest": "sha1:UAIQWVIYNAD3P6QXDPL3JEVUZSFUKAR3", "length": 5631, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:कोकण रेल्वे मार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nनातूवाडी बोगदा (4 किमी)\nचिपळूण बोगदा (2 किमी)\nसावर्डे बोगदा (3 किमी)\nपरचुरी बोगदा (3 किमी)\nकर्बुडे बोगदा (6 किमी)\nटिके बोगदा (4 किमी)\nबेर्डेवाडी बोगदा (4 किमी)\nपेडणे बोगदा (1 किमी)\nबार्सेम बोगदा (3 किमी)\nकारवार बोगदा (3 किमी)\n555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा\n625 मूकांबिका रोड बैंदूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१९ रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/57", "date_download": "2019-06-15T20:35:49Z", "digest": "sha1:IQRD2FAZB24TIQ42CH6TQSUSQIW2AGRX", "length": 7701, "nlines": 162, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "Gromate 20 mm", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nगोरमेट २० एम एम\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nगोरमेट २० एम एम\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: <...\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nगोरमेट २० एम एम\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी करण्यात आले त्यामुळे आम्ही आपले अत्यत आभारी आहोत आज आपल्या सहकार्यामुळे शेती उपयोगी लागणारे सिंचन साहित्य, मातीपरीक्षण,फळबागायती, बियाणे, औषधी मोठया प्रमाणात विक्री करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आमच्या अश्या�� असंख्य सुविधेप्रमाणे आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे सिंचन साहित्य आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरीही आपण आपणास लागत असलेले सिंचन साहित्य योग्य भावात आपल्या घरपोच मागवू शकता\nगोरमेट २० एम एम\nड्रिप फिटिंग करताना पि.व्ही.सी. पाईप मधून ड्रिप पाईप फिटिंग करिता\nगोरमेट १६ एम एम\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nफ्लश वॉल ६३ एम एम (२इंची)\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप २० एम एम\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप १६ एम एम\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\nड्रिपलाईन एल्बो २० एम एम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5558527864199351479&title=Bhartiya%20Incometax%20Act&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-06-15T21:30:10Z", "digest": "sha1:RJPH3V2THHIQIE6KSMXFPMPOTA4ZIAZZ", "length": 7333, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट", "raw_content": "\nइनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने भारतीय इनकमटॅक्सची माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी लिहिले आहे. या पुस्तकात असेसमेंट वर्ष २०१८-१९ पासून अंमलात येणाऱ्या सुधारणांची माहिती मिळते.\nया कराच्या परिचायाबरोबर भत्ते, वेतनापासून मिळणारे उत्त्पन्न, व्यापार-भांडवली नफा, इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, घर संपत्तीपासून मिळणारे उत्पन्न आणि उत्पन्नावरचा कर यांची माहिती मिळते. एवढेच नव्हे, तर भेट आणि बक्षीस, इनकमटॅक्स आणि अनिवासी भारतीय, अंदाजित उत्पन्न, संपत्तीकर असे विषयही हाताळले आहेत. सर्वसामान्य करदात्याला माहिती असावी, असे पॅन नंबर, टीडीएस, टीसीएस, डिजिटल, सिग्नेचर सर्टिफिकेट यांची माहितीही समजते. पुस्तकांबरोबर ‘सीडी’ ही देण्यात आली आहे.\nप्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन\nकिंमत : १७० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: भारतीय इनकमटॅक्स अॅक्टरवींद्र पाटीलसुभाष पांडेकायदेविषयकदिशोत्तमा प्रकाशनBhartiya Incometax ActDishottama PrakashanRavindra PatilSubhash PandeBOI\nशेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा ��्येयपथ खान्देशी....बावनकशी.. वेध कायद्याचा ‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-15T20:38:53Z", "digest": "sha1:TSW3FK4HFRFKRTTFHWENXT35RQUGBEFD", "length": 8940, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युगांडा फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nफेडरेशन ऑफ युगांडा फुटबॉल असोसियेशन्स (फुफा)\nकेनिया १ - १ युगांडा\n(नैरोबी, केन्या; १ मे १९२६)\nकेनिया १ - १३ युगांडा\nइजिप्त १ - १ युगांडा\n(अलेक्झांड्रिया, इजिप्त; ३० जुलै, १९९५)\nयुगांडा फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • ग���ंबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • स्वाझीलँड • झांबिया • झिम्बाब्वे\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1971", "date_download": "2019-06-15T21:52:43Z", "digest": "sha1:IIVA4IGYO3JYFULJA5335FAALWIZA3BM", "length": 3733, "nlines": 48, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "राष्‍ट्रवाद युग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभूतकाळात जे घडले त्याचे कथन म्हणजे इतिहास; या सोप्या व्याख्येतील अवघड भाग हा आहे, की भूतकाळात घडलेल्या घटनांचे ते कथन खरे आहे हे कसे काय जाणावे कथनाच्या स्वरूपात इतिहास सांगणे, लिहिणे हे फार जुन्या काळापासून चालत आले आहे. प्रत्येक समाजाला ऐतिहासिक घटनांचे कथन, हकिगती, वृत्तांत असतात. त्यालाच इतिहास असे सैलपणे समजले जाते. ‘इतिहास’ ही गोष्ट राजकीय परिस्थितीत अत्यंत नाजूक बनते. वर्तमान राजकारणाला इतिहासाचा आधार घेऊन समर्थन हवे असते. त्यामुळे इतिहास-त्यातील विधाने-त्यामधील बदल ही बाब चिंतेची बनते.\nSubscribe to राष्‍ट्रवाद युग\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Snake-bites-for-Judge-in-Panvel-Court/", "date_download": "2019-06-15T20:39:59Z", "digest": "sha1:KJ2AIFPVTPXFDSJFUTZJU7UWUBGKTQRM", "length": 3363, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " न्यायाधिशांना कोर्टातच चावला साप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › न्यायाधिशांना कोर्टातच चावला साप\nन्यायाधिशांना कोर्टातच चावला साप\nपनवेल न्यायालयाचे न्यायाधिश सी. पी. काशीद यांना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोर्टात साप चावल्याची घटना घडली आहे. धामण जातीचा साप असल्याचे सांगितले जात आहे. सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर यांनी स्वतः हा साप पकडला.\nआज सकाळी नेहमी प्रमाणे न्यायाधीश सी. पी. काशीद नेहमी प्रमाणे कोर्टात आले होते. कोर्टात आल्या नंतर दालनात बसल्याच्या काही वेळातच न्यायाधिश काशीद यांच्या हाताला साप चावला आणि न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ सुरू झाला. या घटनेची माहिती, वकिल आर.के.पाटील यांना मिळताच त्यांनी सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर यांना याबाबत माहिती दिली. ठाकूर यांनी तो साप ताब्यात घेतला.\nदरम्‍यान, हा साप बिनविषारी असल्याचे समजल्या नंतर न्यायाधिश आणि इतर वकिलांचा जीव मुठीत आला.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/A-target-to-start-251-passport-offices-by-April-says-Dnyaneshwar-Mulay/", "date_download": "2019-06-15T20:41:13Z", "digest": "sha1:GNCSYEWO4QHKXXGAXOBILK6ATTXY4SDO", "length": 8645, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष्य\nएप्रिलअखेर २५१ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष्य\nसध्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 5 टक्के लोकांकडे पासपोर्ट आहे. हे चित्र बदलण्यासाठी पोस्ट खात्याच्या सहकार्याने देशातील विविध शहरात पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत एप्रिलअखेर देशात 251 पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याचे लक्ष पूर्ण करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 181 ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी रविवारी पुणे येथे दिली.\nविदिशा विचार मंचतर्फे आयोजित ‘भारताचे पासपोर्ट धोरण : परकीय चलनाचा राजमार्ग’ या विषयावरील विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, विदिशा विचार मंचच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सहकार्याध्यक्ष रघुनाथ येमुल, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे आदी उपस्थित होते.\nडॉ. मुळे म्हणाले की, एकेकाळी प्रतिष्ठेचे प्रतिक मानले जाणारे पासपोर्ट ही आता प्रत्येक नागरिकाची गरज बनली आहे. महाराष्ट्रात पासपोर्ट मिळण्यासाठी सध्या सुमारे वीस दिवसांचा कालावधी लागतो, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणात केवळ तीन ते चार दिवसात पासपोर्ट मिळतो. महाराष्ट्रातही हा कालावधी कमी करण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्नशील आहोत. ही यंत्रणा लोकाभिमुख करत तिचे लोकशाहीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात पोलिस यंत्रणेबरोबरचा समन्वय अधिक सक्षम करण्यात येत असून त्यामुळे पासपोर्ट मिळविण्यासाठीचा वेग वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.\nनागरिकांनी देखील याविषयी जागरुकता बाळगून पासपोर्टच्या माध्यमातून आपल्याला मिळणार्‍या प्रगतीच्या संधींचा लाभ घेतला पाहिजे. या पार्श्वभूमीवर विविध देशांशी असलेले भारताचे मैत्रिपूर्ण संबंध महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुक्त व्यापार धोरण, कला, शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीची देवाणघेवाण, पर्यटन विकास अशा अनेक माध्यमातून परकीय चलन भारतात येत आहे. तसेच यानिमित्ताने अनेक संधी उपलब्ध होत आहे, असेही डॉ. मुळे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. तर सचिन ईटकर यांनी आभार मानले.\nअर्ज करणार्‍यांमध्ये कोल्हापूर देशपातळीवर आघाडीवर\nसध्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध कारणांमुळे परदेशात जाणार्‍या भारतीयांची संख्या वाढत आहे. पासपोर्ट ही प्रत्येक नागरिकाची गरज झाली असून नागरिकांना कमीत कमी वेळेत आणि घरबसल्या पासपोर्ट मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशात सध्या पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांमध्ये कोल्हापूर हे देशपातळीवरील आघाडीचे शहर असल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तार���ा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/marathi-festivals/things-to-do-on-narasimha-jayanti-119051700010_1.html", "date_download": "2019-06-15T21:39:29Z", "digest": "sha1:JNU7OWMGHKQ5L7DNBTMNK2XX3A64A4XT", "length": 9594, "nlines": 98, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "नृसिंह जयंती: धन आणि यश प्राप्तीसाठी उपाय", "raw_content": "\nनृसिंह जयंती: धन आणि यश प्राप्तीसाठी उपाय\nनृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असे मानले जाते. विष्णूंनी हिरण्यकश्यपूवर क्रोध करत हा अवतार घेतला होता, तसेच क्रोधामुळे नृसिंहाचे शरीर जळतं म्हणून त्यांना थंड वस्तू अर्पित केल्या जातात. वेगवेगळे नैवेद्य दाखवल्याने वेगवेगळ्या प्रकाराचे फल मिळतं. नृसिंह जयंतीला काही उपाय केल्याने देखील समस्या दूर होतात.\nया दिवशी फुल आणि चंदनाने देवाची पूजा करर्‍याची परंपरा आहे. तसेच नंतर आपल्या इच्छा आणि मनोकामना असेल त्या प्रकारे वस्तू अर्पित केल्या पाहिजे.\nनृसिंह जयंतीला बचतसाठी देवाला नागकेसर अर्पित केलं जातं. देवाला अर्पित केल्यावर जरा नागकेसर घराच्या तिजोरी किंवा कपाटात पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे.\nकोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकलेले असाल तर नृसिंह चतुर्दशीला देवाला दह्याचे नैवेद्य दाखवावे.\nअनोळखी शत्रू किंवा प्रतिस्पर्धीमुळे परेशान असाल तर देवाला बर्फाचे पाणी चढवावे. प्रत्येक कार्यात यश मिळू लागेल.\nकोणी आपल्यापासून नाराज आणि त्यासोबत पुन्हा चांगले संबंध असावे अशी इच्छा असल्यास मक्याची कणीक मंदिरात दान करावी.\nकर्जामुळे परेशान असाल किंवा पैसा मार्केटमध्ये फसला असल्यास किंवा उधारी परत मिळत नाहीये यामुळे परेशान असाल तर नृसिंह देवाला चांदी किंवा मोती अर्पित करणे योग्य ठरेल.\nआजारामुळे परेशान असाल, अनेक वर्षांपास���न आजार बरा होत नसेल तर नृसिंह देवाला चंदनाचा लेप चढवावा.\nनृसिंह जयंतीला उत्तरप्रदेश येथील अनेक भागात एक उपाय करण्यात येतो. याच्या प्रभावामुळे वाईट शक्ती घरापासून दूर राहते असे देखील म्हणतात.\nजाणून घ्या काय आहे हा उपाय\n5 ग्रॅम हिंग, 5 ग्रॅम कापूर आणि 5 ग्रॅम काली मिरपूड, याचे मिश्रण तयार करावे. नंतर त्याचे अगदी लहान म्हणजे मोहरीच्या दाण्याएवढ्या आकाराच्या गोळ्या तयार कराव्या. आता या गोळ्यात दोन सम भागात वाटून घ्याव्या. नृसिंह जयंतीच्या दिवशी एका भाग सकाळी आणि दुसरा भाग संध्याकाळी घरात जाळावा. असे नृसिंह जयंतीपासून तीन दिवस सतत केल्याने कोणती वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही. अशात नृसिंह जयंतीपासून सतत 3 दिवस केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.\nमराठी उखाणे See Video\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nएकादशीला या 9 पैकी करा 1 उपाय, धन वाढेल\nमाघी गणेश जयंती महत्त्व, शुभ मुहूर्त व पूजन विधी\nआज वेळा अमावास्या. शेतकर्‍यांचा मोठा सण. त्यानिमित्त ...\nप्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी\nआवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख काय असतं पाप-पुण्य, आपल्याकडून चुकीचं घडत तर नाहीये\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-15T20:38:30Z", "digest": "sha1:IMQVNY7IWLU7AXHJMM5L63V6ZHIEPTXZ", "length": 3969, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रायन नेल्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडचे फुटबॉल खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-15T21:06:52Z", "digest": "sha1:J5PSPQJTDGUDDXRXUNXRTQPB2EP6VL7R", "length": 4320, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२६७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२६७ मधील जन्म\nइ.स. १२६७ मधील जन्म\n\"इ.स. १२६७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १२६० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी ०१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/tag/diwali-ank/", "date_download": "2019-06-15T20:58:29Z", "digest": "sha1:DAF3NVYQLYGFS3WMTVIXFAUJEMGPRSDC", "length": 74817, "nlines": 286, "source_domain": "suhas.online", "title": "Diwali Ank – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nरात्रीचे ११ वाजलेत. मुंबई-गुजरात महामार्गावरून आमची गाडी सुसाट वेगाने डहाणूच्या दिशेने रस्ता कापत होती. इच्छितस्थळी पोचण्यास अजून किमान ४०-४५ मिनिटे लागणार होती आणि त्यात गाडीतल्या वायरलेसची खर-खर डोक्यात जात होती. मनात भीतीचे काहूर दाटले होते. काय होणार पुढे… काही काही कळत नव्हते. रस्त्यावर रहदारी तुरळक होती, पण प्रसन्नदा गाडी ८०-१०० च्या वेगाने दामटवत होते. आम्ही दोघेही शांत होतो. काय बोलावे सुचेनाच. मी सतत साईड मिररमधून मागे बघत होतो…कोणी पाठलाग तर करत नाही ना..कोणाला काही संशय वगैरे आला असेल का मी सारखा त्याच विचा��ाने अस्वस्थ होतो. पोलिसांच्या गाडीत बसून ही भीती वाटणे म्हणजे खूपच विरोधाभासी होते….पण परिस्थिती तशीच होती. प्रसन्नदा अगदी शांतपणे गाडी चालवत होते. एक हात स्टेअरिंग व्हीलवर आणि दुसरा हात खिडकीत थोडा बाहेर निवांत विसावलेला. मागच्या सीटवर रोहित शांतपणे झोपला होता. त्याला ह्या धावपळीचा काहीच थांगपत्ता नव्हता, पण मी गेल्या १८-१९ तासात झालेले नाट्य मी कधीच विसरू शकत नव्हतो. एक-एक क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात होता…\nरोहित… वय वर्ष अंदाजे १४-१५. आमच्याच बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावर त्याचे घर. तो आणि त्याचे आई-बाबा असे तिघे जण इथे राहायचे. म्हणजे आधी त्याचे आजी-आजोबा आणि काका हेही राहायचे इथे, पण घरातल्या अंतर्गत वादामुळे रोहितच्या आई-वडलांनी त्यांना घराबाहेर काढले. जेव्हा त्यांना घराबाहेर काढले, तेव्हा रोहित जेमतेम काही महिन्यांचा असेल. त्यामुळे आजी-आजोबा हयात असूनदेखील त्याला त्यांची माया लाभली नाही. आजूबाजूचे सगळे म्हणायचे, की ह्यांनी आपल्या आईबापाला असा त्रास दिला, म्हणून त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आता त्यात रोहितचा काय दोष म्हणा…लोकं काय दहा तोंडाने बोलत रहायची आणि त्याचे आई-बाबा ते निमूटपणे ऐकून घ्यायचे. रोहितबद्दल मोजक्या शब्दात सांगायचे तर…तो स्पेशल चाईल्ड होता. जन्मापासून तो असाच होता. खूप सारे उपचार त्याच्या आई-वडिलांनी केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची शारीरिकदृष्ट्या वाढ होत गेली, पण तो मानसिकदृष्ट्या बालपणातच राहिला.\nतो जेव्हा लहान होता… म्हणजे जेमतेम २-३ वर्षाचा तेव्हा आम्ही क्रिकेट खेळत असताना मध्येच यायचा…धावायचा बॉलच्या मागे.. सायकली ढकलून द्यायचा..लहान लहान दगड उचलून मारायचा आणि त्याचे आई-बाबा त्याच्या सतत मागे त्याला पकडायला धावायचे. त्यांची खूप दया येत असे…काय वाटतं असेल ह्यांना… कसं सांभाळत असतील ह्याला. हा तर ह्या वयात सांभाळता येत नाही…पुढे हा मोठा झाल्यावर काय होईल असे विचार तात्पुरते यायचे आणि निघून जायचे. तसा आम्हाला तो जास्त भेटत नसे. त्याचे आई किंवा बाबा असले सोबत तरच तो आम्हाला दिसायचा. त्याचे बाबा एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीत कामाला होते आणि ते शिफ्टमध्ये काम करत. आईने ह्याची अशी अवस्था झालेली बघून घरीच राहणे पसंत केलेले होते. हळूहळू तो मोठा होत होता आणि त्याला ���ंभाळणे अधिकाधिक कठीण होऊन बसले होते. त्याचे ते लठ्ठ शरीर..नेहमी काहीतरी शोधत फिरणारी नजर.. एका हाताचा होणारा विशिष्ट कंप आणि म्हाताऱ्या माणसासारखं हळूहळू चालणं आणि तोंडाने काहीतरी सतत पुटपुटत राहणे जे कधी समजलेच नाही. नेहमी सदरा वगैरे घालून असायचा तो. मध्येच अंगावर धावून यायचा. कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. त्याला त्यांच्या स्पेशल शाळेत सुद्धा भरती केले होते, पण तिथल्या शिक्षकांना त्याला सांभाळणे नीट जमले नसावे त्यामुळे त्याला मग काही वर्ष मी शाळेत जाताना बघितले नाही.\nका कोण जाणे मला तर त्याची भयंकर भीती वाटायची… वाटते. तो कधी काय करेल ह्याचा नेम नसायचा. आता ह्यात त्याचा काय दोष… पण जे व्हायचे ते व्हायचेच त्याच्या नकळत. त्याची इच्छा असो वा नसो.. ह्या दरम्यान दोन-तीनदा असे प्रसंग घडले, की मला रोहित आसपास जरी दिसला, तरी मी थोडा अस्वस्थ होत असे. त्यातले काही प्रसंग सांगायचे, तर मी तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये चढलो. ऑफिसला जाण्यासाठी मी एकदम फ्रेश मूडमध्ये निघालो होतो आणि लिफ्ट चौथ्या माळ्यावर गेली. तिथे रोहित आणि त्याची आई लिफ्टमध्ये चढले आणि माझी अस्वस्थता अचानक वाढली. तो माझ्याकडे बघत होता. मी त्याची नजर चुकवत होतो पण तो माझ्याकडे टक लावून बघत होता. आईने त्याचा एक हात पकडलेला होता. तो हळूच पुढे आला आणि माझ्यासमोर… अगदी समोर येऊन उभा राहिला. माझी अवस्था अजूनच वाईट.. कळत नव्हते काय होतंय… मी का घाबरतोय ह्याला… पण ह्याने काही केले तर… तशी लिफ्ट तळमजल्यावर पोचली आणि त्या १०-१२ सेकंदामध्ये मला दरदरून घाम फुटला….\nएकदा असेच दिवाळीला माझ्या घरी सगळे मित्र फराळाला आले आणि फराळानंतर आम्ही सगळे बिल्डींगच्या आवारात उभे राहून गप्पा मारत उभे होतो. आम्ही ५-६ जण एका वर्तुळाकार आकारात उभे होतो. हा लिफ्टच्या दरवाज्यातून धावत आमच्याकडे आला आणि बरोबर आमच्यामध्ये येऊन उभा राहिला. सगळे हसत होते, पण माझी तंतरली होती. हा जर काही विचित्र वागला तर ह्याला आवरणार कसे. त्याचे बाबा मागून चालत येत होते आमच्याकडे. मी त्यांच्याकडे आशाभूत नजरेने बघत होतो, की त्यांनी त्याला घेऊन जावे. ते लांबूनच त्याला आवाज देत राहिले आणि मला इथे दरदरून घाम फुटला. मी एक-दोन पावले मागे गेलो आणि तो वसकन माझ्या अंगावर आला. नशीब त्याच्या बाबांनी त्याला वेळीच सावरले.\nह्या प्र��ारानंतर मी रोहितची धास्तीच घेतली होती. त्याच्याबद्दल अनामिक भीती मनात कायम घर करून राहिली ती राहिलीच. तो परत शाळेत जाऊ लागला होता. दररोज संध्याकाळी त्याला एक गाडी सोडायला बिल्डींगच्या गेट खाली येत असे. मला वाटलं आता त्याची परिस्थिती नक्की सुधारेल आणि मग त्याच्याबद्दल विचार करणे थांबले…. पण हल्लीच\nम्हणजे गेले काही महिने किंवा गेल्या एक-दीड वर्षापासून रोहितचा मोठ्याने रडण्याचा आवाज कानी पडणे हे नित्यनेमाचे झाले होते. आता आपण जाऊन काय बघणार का रडतोय हा.. काय झालं… ओरडले असतील आई-बाबा. तसा त्याचा आरडओरडा सुरु असायचाच, पण हल्ली तो खूपच वाढला होता. माझी आई तो असा ओरडायला लागला की घाबरायची. मला सांगायची जाऊन सांग त्यांना वगैरे वगैरे… मी त्या फंदात कधी पडलो नाही आणि दुर्लक्ष करत राहिलो. रोहितचे आई-बाबा वरवर तरी शांत वाटायचे, पण त्यांचे त्याला ओरडण्याचे, मारण्याचे आवाज कानी पडणे सुरु झाले होते. प्रकार खूपच हाताबाहेर जातंय असं वाटत होतं, पण आपण शेवटी त्रयस्थ. त्यांना समोरून काही बोलायला गेलो की, उगाच आपला पाणउतारा का करून घ्या…म्हणून काही बोललो नाही. बाबा सेक्रेटरी आहेत, त्यांना आईने सांगून बघितले… पण हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून विषय बंद केला.\nधक्का तेव्हा बसला ज्या दिवशी बिल्डींगची वार्षिक सत्यनारायणाची पूजा होती.. रविवार असल्याने बिल्डींगच्या आवारात सगळेच जमले होते. रात्रीचे एक-दीड वाजला असेल. एक पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन हवालदार लगबगीने बिल्डींगमध्ये आले. आम्हाला वाटले आम्ही जास्त गोंधळ करत होतो की काय रात्रीचे, म्हणून कोणी तक्रार केली आमच्या विरुद्ध…. पण तसे काही नव्हते. त्यांनी बिल्डींगमधल्या दोन-तीन काकांना बोलावले आणि लिफ्टने वर निघून गेले. त्या दिवशी काय झालं हे कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मला कळले की, समोरच्या बिल्डींगमधल्या एका रहिवाश्याने रात्री पोलिसांना फोन करून सांगितले, की चौथ्या माळ्यावर एक इसम एका मुलाचा गळा दाबायचा प्रयत्न करतोय. मला प्रचंड धक्का बसला हे ऐकून. रोहितचे बाबा आणि असं काय झालं नक्की काही कळले नाही…. जेव्हा जेव्हा रोहित आणि त्याचे आई-बाबा एकत्र असत, तेव्हा तो त्याच्या बाबांना बिलगून चालायचा. त्यामुळे मला साहजिकच वाटले की, तो त्यांच्या जास्त जवळचा असेल पण काय माहित… ते जर असे वागले असतील त्याच्��ासोबत तर…. 😦\nत्यानंतर काही दिवस रोहितला त्याची आई पार्ल्याला घेऊन गेली. काही आठवड्यांनी तो आला परत… मग तेच रडणे-ओरडणे सुरु झाले. दारावर जोरात हात आपटणे… खिडक्यांच्या काचा बडवणे. हल्ली हे प्रकार रोज आणि जास्त प्रमाणावर होऊ लागले. दुपारच्या वेळी तो रडायला लागला की तास-दीड तास तो थांबत नसे. त्याला एका बेडरूममध्ये बंद केले असायचे आणि ती बेडरूम नेमकी माझ्या बेडरूमच्या वर होती. त्यामुळे त्याच्या सगळ्या हालचाली.. त्याचे पाय आपटणे.. दारावर धक्के मारणे..ओरडणे.. खिडक्यांच्या काचांवर जोरजोरात मारणे सगळे सगळे स्पष्टपणे ऐकू यायचे आणि पुढच्या क्षणाला काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. फ्रेंच पद्धतीच्या खिडक्या असल्याने त्याची एक-एक काच जवळजवळ ४-५ फुट किंवा त्याहून जास्त मोठी होती.\nमी खिडकीतून खाली बघितले. समोर रस्त्यावर चालणारे सगळे थांबून वर हातवारे करून आमच्या बिल्डींगकडे बघत होते…मग त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला असावा आणि त्याला फरफटत बाथरूममध्ये नेले आणि तिथे त्याला मारत होते. मी तडक चौथ्या मजल्यावर जायला निघालो. त्यांच्या समोर राहणारे नाना आणि मी त्यांच्या घराची बेल मारत होतो, पण ती बंद होती. आम्ही दार वाजवून बघितले.. पण व्यर्थ. त्यांनी दार उघडले नाही. मी म्हटलं आत काय झालं असेल माहित नाही… पोलिसांना बोलवूया का वगैरे… नाना बोलले थांब जरा वेळ. मी नानांकडे बसलो. आम्ही दरवाजा उघडा ठेवला होता जेणेकरून रोहितच्या घरातून कोणी बाहेर येतंय का ते बघायला.\nथोड्यावेळाने रोहित आणि रोहितचे बाबा बाहेर आले. रोहितच्या हाताला जखम झाली होती पण बाकी त्याच्या चेहऱ्यावर भाव तसेच होते. त्यात काही बदल झालेला नव्हता. तो शांत होता. अजिबात रडत नव्हता. आम्ही पुढे जाणार इतक्यात ते लिफ्टने खाली निघून गेले आणि मी घरी आलो.\nत्यादिवशी झालेल्या प्रकारानंतर किमान दोन-तीनवेळा तरी हा प्रकार परत झालेला होता. इतक्या मोठ्या काचा त्याने हात मारून मारून तोडल्या होत्या. नानांना मी खुपदा विचारले होते की, आपण काही करू शकतो का ह्या बाबतीत. कोणी आहे का ओळखीचे जे ह्यात आपली मदत करतील. काही मार्गदर्शन करतील. दमबाजी करून हे प्रकरण संपणारे नव्हते आणि एकदा का हे प्रकरण हाताबाहेर गेलं तर खूप महाग पडू शकतं. रोहितला खूप जास्त काळजीची आणि चांगल्या शिक्षणाची गरज होती. नानांनी मला एक फोन नंबर दिला. पोलीस सब-इन्स्पेक्टर प्रसन्न नाईक. नानांच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एक. त्यांची ड्युटी ओशिवरा पोलीस स्टेशनला असे नानांनी सांगितले. त्यांना मी सांगितले अहो नाना…पोलिसी दम देऊन होणारे काम नाही हो हे. त्यावर नाना शांतपणे बोलले, “ह्यांना जाऊन भेट आणि जे झालंय ते सांग. ते नक्की काही तरी करतील.” मी बरं म्हणून त्यादिवशी संध्याकाळी, त्यांना फोन करू की नको ह्या विचारतात होतो. उगाच कशाला आपण ह्या प्रकरणात पडावं. साला आपलंच सांभाळताना नाकीनऊ येत आहेत आणि त्यात हे कशाला म्हणून मी फोन न करताच निघालो. लिफ्टने खाली आलो आणि बघतो तर समोर रोहित उभा. त्याची नजर भिरभिरत होती. तो दरवाजात मध्येच उभा होता, त्यामुळे मला आडूनआडून निघावे लागत होते, पण तो ठिम्म उभा होता. मग त्याची आई आली आणि तिने त्याला सरळ आत ढकलले लिफ्टच्या. एखाद्या निर्जीव वस्तू सारखा तो आत कोलमडून पडला आणि जोरजोरात रडायला लागला. त्याची आई त्याचे तोंड दाबायचा प्रयत्न करत होती. हा प्रसंग बघून मी तडक प्रसन्न नाईकांना फोन केला.\nमाझ्या ऑफिसपासून त्यांचे पोलीस स्टेशन जवळच होते. मी आणि ते दोघेही नाईटला असल्याने ऑफिसनंतर मी गाडीने घरी न जाता पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले की झालेला प्रकार निश्चितच धक्कादायक आहे, पण हे खूप सामान्य आहे. ज्या घरात अशी मुलं असतात त्यांची होणारी फरफट कधी कधी अश्या विलक्षण टोकाला जाते की त्यांचा तोल सुटतो… त्यांना त्या विशेष मुलांची चीड येऊ लागते, पण ऑफकोर्स हे सगळ्यांच्या बाबतीत होतं असे नाही…. पण अश्या खुपश्या केसेस मी बघितल्या आहेत आणि खरं सांगायचं तर माझा छोटा भाऊ… तो आज २६ वर्षाचा आहे. तोही असाच आहे. त्याला माझ्या बाबांनी कधी दूर केले नाही. भडकायचे खूप त्यावर… पण कधी त्याच्यावर हात उचलायचे नाही. माझ्या बाबांना त्याने जिन्यावरून ढकलून ही दिले होते रागात… त्यांचे डोके फुटले.. पाय दुखावला गेला..पण बाबांनी त्याला सांभाळायचा, शिकवण्याचा चंग केला होता. ह्या वयात देखील त्याला प्रार्तविधी, कपडे बदलणे, जेवणे … ह्यात कोणाची ना कोणाची मदत लागतेच. तो एकटा नाही हे करू शकत. मी ते ऐकून सुन्न झालो काय बोलावे कळेना. रोहितच्या आई-बाबांच्या बाबतीत काही घडले होते का, की ज्यामुळे त्यांना रोहित नकोसा झाला किंवा त्याला मारहाण करताना त्यांना काही वाटले नसेल का त्यावर प्रसन्नदा इतकंच बोलले.”प्रत्येकाच्या गोष्टींना समजून घेण्याच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अश्या गोष्टी घडल्या की टेंपर वाढणारच. पण म्हणून ते दोषी नाहीत असे मी म्हणणार नाही… पण हल्ली गोष्टी नाजूकपणे हाताळण्याऐवजी आपण तोडायच्या निर्णयावर लगेच पोचतो. बघू आपण काही करता येतं का ते…”\nकाही दिवस शांततेत निघून गेले. एका दिवशी पहाटे मी चार सव्वाचारच्या सुमारास मी घरी येत होतो. बिल्डींगच्या लिफ्टच्या बाजूला मुख्य दाराला एक लोखंडी जाळीचा दरवाजा आहे जो सरकवून आत जाता येत असे. रात्री तो दरवाजा कुलूप लावून बंद केलेला असे. मी पहाटे येतो म्हणून वॉचमॅन कुलूप उघडून ठेवत असे, पण दरवाजा लोटून ठेवलेला असायचा. मी त्या दरवाज्याजवळ पोचलो आणि पार शॉक लागल्यासारखा मागे झालो. समोर रोहित उभा होता आणि त्याने पिवळ्या रंगाचा सदरा घातलेला होता, ज्यावर रक्ताचे डाग दिसत होते आणि त्याच्या हाताला ही रक्त लागलेले होते. त्याला त्या अवस्थेत बघून माझी बोलतीच बंद झाली. वॉचमॅन टाकीतले पाणी बघायला गेला असणार, कारण तो आसपास दिसत नव्हता. मी तो दरवाजा उघडला आणि आत गेलो आणि दरवाजा परत लोटून बंद केला जेणेकरून रोहित बाहेर जाऊ नये. मी तडक चौथ्या माळ्यावर गेलो, तर तिथे सगळीकडे रक्ताचे डाग होते. त्यांच्या घराचा दरवाजा लोटलेला होता आणि रोहितची आई जमिनीवर पडलेली होती. मला काय करू सुचेनासे झाले. मी आधी प्रसन्नदाला फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले ज्याची भीती होती तेच झाले. आधी त्याच्या आई-बाबांच्या सहनशक्तीचा अंत झाला असेल आणि आता त्याच्या. त्यांनी मला तडक डॉक्टरांना आणि पोलीस स्टेशनला फोन करायला सांगितला. ते लगोलग इथे यायला निघाले होते. त्यांनी सांगितले की रोहित कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घे. आता ते का.. कशाला विचारायची वेळ नव्हती. मी हो बोललो आणि डॉक्टरांना बोलावले.\nरोहितच्या आईला डोक्याला थोडी मोठी जखम झाली होती. कदाचित त्यांनी रोहितला आवरायचा प्रयत्न केला असेल, पण त्याने त्यांना जोरात धक्का दिलेला असावा. त्यांच्या जीवाला काही धोका नव्हता. त्या माराने आणि रक्तस्त्रावाने फक्त बेशुद्ध पडल्या होत्या. डॉक्टर आणि नाईक जवळजवळ एकाच वेळी तिथे पोचले आणि प्रसन्नदा रोहितला घे��न निघून गेले. मी माझ्या बाबांसोबत आणि बिल्डींगमधल्या काही लोकांसोबत हॉस्पिटलला गेलो आणि एव्हाना पोलीसदेखील घटनास्थळी पोचले होते. रोहितचे बाबा रागातच घरी आले आणि मग तडक हॉस्पिटलला पोचले. रोहित कुठे.. काय कोणी काही विचारले नाही. रोहितला प्रसन्नदा कुठे घेऊन गेले काही कळत नव्हते. त्यांचा फोनही लागेनासा झाला.\nसंध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचा फोन आला की रोहित सुखरूप आहे आणि खार रोडला माझ्या घरी आहे. मी त्यांना काही विचारायच्या आधी ते बोलले की, “अजून प्रश्न नकोत. रोहितला सुखरूप ठिकाणी पोचवायचे आहे. तू येशील जमल्यास” आता मला तर फारच भीती वाटू लागली होती. एक तर त्याची आई जीवानिशी वाचली. पोलीस ह्याचा शोध घेत आहेत आणि त्याला घेऊन एका पोलीसासोबत जाणे, मला खूपच धोक्याचे वाटू लागले. मी दोन मिनिटं काहीच बोललो नाही. त्यांना ते कळले असावे, ते इतकंच बोलले.काळजी नको करूस काही धोका होणार नाही. मी नानांना फोन केलाय आधीच. त्यांना पूर्ण कल्पना देऊनच हे काम करतोय आणि मला त्यांनी हायवेवर ६-६:३० पर्यंत पोचायला सांगितले.\nकरकच्चून मारलेल्या ब्रेकने मी थोडा पुढे फेकल्यासारखा झालो आणि एकदम भानावर आलो. इतकावेळ सुरु असणारे विचार थांबले. मी मागे बघितले रोहित शांतपणे बसून होता. पाण्याच्या बाटलीशी त्याचा काही खेळ सुरु होता. पाणी अंगावर सांडत होते, पण तो खूप खुश होता. मी आणि प्रसन्नदा गाडीतून उतरलो. समोरच्या घरातून एक साधारण साठीकडे झुकलेली व्यक्ती आमच्याकडे हळूहळू चालत आली. प्रसन्नदाचे वडील होते हे एव्हाना मला कळले होते आणि त्यांच्या मागोमाग पप्पा… पप्पा करत एक २५-२६ वर्षाचा तरुण लगबगीने आला. त्यांनी त्याला हात दिला आणि त्याचा हात घट्ट धरून आमच्याकडे आले. त्यांना जसे रोहितबद्दल सगळे माहित होतेच. त्यांनी स्वतः गाडीचा दरवाजा उघडला आणि रोहितच्या डोक्यावून हात फिरवला. रोहित एकदम शांतपणे उतरला आणि त्या तरुणाचा हात धरून घराकडे हळूहळू चालू लागला.\nमी प्रसन्नदाकडे बघू लागलो. आता पुढे काय ह्याचे आई-बाबा ह्याचा शोध घेणारच.. मग काय करायचे… ह्याचे आई-बाबा ह्याचा शोध घेणारच.. मग काय करायचे… पोलिसात त्याच्या वडलांनी तक्रारदेखील केली असणार. त्यामुळे पोलीस मागावर असणारच. त्याचं काय पोलिसात त्याच्या वडलांनी तक्रारदेखील केली असणार. त्यामुळे पोलीस मागावर असणारच. त्य��चं काय एखाद्या चांगल्या स्पेशल शाळेत का नाही नेले… इथे घरी का आणले वगैरे अश्या अनेक प्रश्नांची गर्दी झालेली मनात. काही सुचेनासे झालेले. त्याने मला खुणेनेच त्याच्या मागे यायला सांगितले आणि आम्ही एका खिडकीसमोर उभे होतो. आत डोकावून बघितल्यावर मला धक्काच बसला. रोहित प्रसन्नदाच्या बाबांसोबत मस्त अंगणात बसला होता. त्याच्या बाजूला प्रसन्नदाचा भाऊ सागर. ते काका दोघांशी हावभाव करत.. हातवारे करत बोलत होते आणि ते दोघे ते मन लावून ऐकत होते. ते बघून चांगले वाटले, पण प्रश्न तसाच राहिला… हे असं किती दिवस एखाद्या चांगल्या स्पेशल शाळेत का नाही नेले… इथे घरी का आणले वगैरे अश्या अनेक प्रश्नांची गर्दी झालेली मनात. काही सुचेनासे झालेले. त्याने मला खुणेनेच त्याच्या मागे यायला सांगितले आणि आम्ही एका खिडकीसमोर उभे होतो. आत डोकावून बघितल्यावर मला धक्काच बसला. रोहित प्रसन्नदाच्या बाबांसोबत मस्त अंगणात बसला होता. त्याच्या बाजूला प्रसन्नदाचा भाऊ सागर. ते काका दोघांशी हावभाव करत.. हातवारे करत बोलत होते आणि ते दोघे ते मन लावून ऐकत होते. ते बघून चांगले वाटले, पण प्रश्न तसाच राहिला… हे असं किती दिवस\nत्यावर प्रसन्नदा बोलला, “माहित नाही… मी बाबांना फोन केला, जेव्हा तू मला फोन केलास. ते म्हणाले इथे ये त्याला घेऊन बस. माझा माझ्या बापावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आजवर माझ्या भावाचं सगळं काही केलंय. माझा भाऊ आज दिसतोय त्याहून अतिशय वाईट अवस्थेत होता काही वर्षांपूर्वी. बाबांनी त्याची भाषा शिकून त्याला शिकवलं मोठ्ठं केलं. रोहितला खूप सांभाळून घेण्याची गरज आहे. जे त्याच्या घरी किंवा कुठल्या शाळेपेक्षा किंवा बालसुधारगृहापेक्षा माझे बाबा चांगल्याप्रकारे करतील. इथे त्याला कसलाही धोका नाही. Compatibility…Don’t you think so\nमाझे प्रश्न काही संपत नव्हते, “अरे पण दा पोलीस\nप्रसन्नदा फक्त जोरात हसला… बस्स \n(एव्हाना समोर अंगणात रोहित आणि सागर दोघेही फुटबॉल खेळण्यात मग्न होते)\nसदर कथा मिसळपाव दिवाळी अंक २०१३ मध्ये पूर्वप्रकाशित आहे. आपल्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे. मिसळपाव दिवाळी अंक इथे वाचता येईल – मिसळपाव दिवाळी अंक २०१३\nऑफिसच्या मिटिंग रूममध्ये तो एकटाच बसून होता. एसीची सौम्य घरघर आणि हातातल्या पेनाची टेबलावरची टकटक ती भयाण शांतता भंग करत होती. त्याच्या एका बाजूला पाण्याची बाटली, एक कॉम्प्युटर, दोन-तीन फाईल्स पडून होत्या. मध्येच ते पेन तोंडात धरून फाईल्सवर आणि कीबोर्डवर हात चालवत होता. काही आकडेमोड, फॉर्म्युले तो पुन्हा पुन्हा तपासून बघत होता. शेवटी काही चूक नाही हे तपासून ऑफिसच्या लेटरहेडवर त्याने एक प्रिंट काढलं. ते तसंच काही वेळ हातात धरून निरखून बघत राहिला आणि मग एका कोपर्‍यात त्याने सही केली. त्या पानावर ठळक अक्षरात विषय होता – “Performance Development Review For Year 2012”\nकाही मिनिटांनी त्याचाच एक मित्र केबिनमध्ये आला. त्याच्याशी हात मिळवत समोरच्या खुर्चीमध्ये बसला. नेहमी हे दोघे मित्र भेटल्यावर गळाभेट घेत असत, पण आज वातावरण वेगळे होते. दोघांच्याही वागण्यात एक तणाव होता. मित्राने त्याला विचारले, “कसा आहेस” तेव्हा त्याने त्याचे नेहमीचे उत्तर दिले, “कट रही हैं साली जिंदगी” आणि स्वत:च हसायला लागला. कसा आहेस असे त्याला कोणी विचारल्यावर त्याचे हे ठरलेले उत्तर असायचे. मग थोडा वेळ दोघेही शांत झाले आणि मग न राहवून त्याने मित्रासमोर तो कागद धरला आणि नंतर पाच मिनिटे त्या मिटिंग रूममध्ये शांतता पसरली. त्याचा मित्र तो कागद वाचू लागला, नंतर तो तिथे ठेवलेले काही परफॉर्मन्स रिपोर्ट्स अधाशासारखे चाळू लागला. एक एक पान उलटून आपले नाव आणि त्यापुढे असलेले आकडे पुन्हा पुन्हा तपासून घेऊ लागला. त्याला हवे ते मिळत नव्हते. त्याचा संयम आता सुटू लागला, तो आपल्या मित्राकडे बघून काहीश्या रडवेल्या स्वरात म्हणाला, “मित्रा, काही करता नाही का रे येणार” तेव्हा त्याने त्याचे नेहमीचे उत्तर दिले, “कट रही हैं साली जिंदगी” आणि स्वत:च हसायला लागला. कसा आहेस असे त्याला कोणी विचारल्यावर त्याचे हे ठरलेले उत्तर असायचे. मग थोडा वेळ दोघेही शांत झाले आणि मग न राहवून त्याने मित्रासमोर तो कागद धरला आणि नंतर पाच मिनिटे त्या मिटिंग रूममध्ये शांतता पसरली. त्याचा मित्र तो कागद वाचू लागला, नंतर तो तिथे ठेवलेले काही परफॉर्मन्स रिपोर्ट्स अधाशासारखे चाळू लागला. एक एक पान उलटून आपले नाव आणि त्यापुढे असलेले आकडे पुन्हा पुन्हा तपासून घेऊ लागला. त्याला हवे ते मिळत नव्हते. त्याचा संयम आता सुटू लागला, तो आपल्या मित्राकडे बघून काहीश्या रडवेल्या स्वरात म्हणाला, “मित्रा, काही करता नाही का रे येणार तुला तर माहीत आहे, मी संसारी माणूस आणि मला दोन मुलंही आहेत. हे असं अचानक झाल्यावर मी कुठे जाणार तुला तर माहीत आहे, मी संसारी माणूस आणि मला दोन मुलंही आहेत. हे असं अचानक झाल्यावर मी कुठे जाणार मला इतक्या पगाराची नोकरी बाहेर मिळणार नाही रे. मित्रासाठी काही तरी कर रे. विनंती करतो.”\nत्याला हे काहीसे अपेक्षित होतेच, तो आपल्या जागेवरून उठला. त्या रूममध्ये फेर्‍या मारू लागला आणि तो मित्र त्याच्याकडे आशेने बघत राहिला. परफॉर्मन्स रिव्ह्यू ह्या गोंडस नावाखाली कंपनीने लोकांना कमी करायचे ठरवले. कंपनीच्या खर्चाचा ताळेबंद बघता त्यांना किमान २० टक्के लोकांना कमी करायचे होते आणि दोन लोकांना ह्या कामाची जबाबदारी दिली होती. गेल्या बारा महिन्यांचा कामाचा विदा जमा करून, यादीत सगळ्यात शेवटी नावं असणार्‍या लोकांच्या नोकरीवर गदा येणार होती. जेव्हापासून ह्या दोन जणांची निवड ह्या कामासाठी केली गेली, तेव्हापासून त्यांच्या मित्रांना हे दोघे यमदूतासारखे भासायला लागले. सगळे एकमेकांचे मित्र, पण एका मित्राला दुसर्‍या मित्राच्या नोकरीची सूत्रे हातात दिल्याने वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. रोज २० जणांना कामाच्या आधी एक तास बोलावले जायचे आणि हे प्रेमपत्र देऊन त्यांची नोकरीवरून गच्छंती केली जायची. नावाला परदेशी कंपनी, पण साला नोकरीची शाश्वती नाहीच. आधी मोठे मोठे पगार देऊन लोकांना मोठ्या प्रमाणावर भरती करायचे आणि काम संपल्यावर त्यांना नोकरीवरून काढून एकाच्या पगारात दोघा-तिघांना संधी द्यायचे. त्यामुळे कंपनीला चिक्कार फायदा व्हायचा.\nह्याच कंपनीत नवीन नवीन नोकरी मिळाल्यावर त्याच मित्रांबरोबर घालवलेले ते आनंदी क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत होते. आज त्याचाच एक मित्र त्याची नोकरी वाचवण्याची विनंती, त्याच्याच जिवाभावाच्या मित्राला करत होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला, “साला काय काय करावं लागतंय मला नोकरीपायी. आज ह्या मित्राच्या डोळ्याने त्याची बायका-पोरं नोकरी न जाण्यासाठी विनवण्या करत आहेत. ह्या सणासुदीच्या काळात मित्राला नवीन नोकरी शोधत हिंडावे लागेल…. पण पण आकडेवारीनुसार परदेशातल्या मोठ्या मंडळींनी हा कार्यक्षम नसल्याचे कळवले आहे आणि त्यामुळे कंपनीला त्याची काहीही गरज नाही”\nत्याला काही सुचत नव्हते. त्याला दिलेल्या टार्गेटचे हे शेवटचे दोन दिवस. त्याने जर स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध केली नाही, तर त्याला नोकरीहून पायउतार व्हावे लागले असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. त्यात दुष्काळात तेरावं म्हणजे, त्याच्या बॉसने त्याची काल केलेली कानउघडणी. कानउघडणी म्हणण्यापेक्षा धमकी म्हणू शकतो त्याला. त्याच्या बॉसच्या केबिनमध्ये घालवलेले ते क्षण त्याला आठवू लागले. ह्या परफॉर्मन्स ऑडीटसाठी ज्या दोघांची निवड केली, त्यांना कंपनी डायरेक्टरने आपल्या केबिनमध्ये बोलावले. दोघेही अवघडून उभेच राहिले, पण बॉसने बसायला सांगितल्यावर अवघडून बसले.\nबॉस बोलू लागला, “मला काही लोकांकडून कळले आहे की, तुम्ही तुमचे काम नीट करत नाही. तुमच्या मित्रांशी चर्चा करताना तुम्ही सांगता की, कंपनी बकवास आहे, इथून सुटताय हे बरंय. (त्या दोघांवर ओरडत) How dare you to say that तुमचे हे मैत्रिपूर्ण संदेश तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला तुमचा पगार व्यवस्थित मिळतोय ना तुमचे हे मैत्रिपूर्ण संदेश तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला तुमचा पगार व्यवस्थित मिळतोय ना कधी त्यात एक दिवस उशीर झाला कधी त्यात एक दिवस उशीर झाला नाही नं मग… ज्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिली तिच्याबद्दल तुम्ही मस्करीतसुद्धा अपशब्द काढताय….एक लक्षात ठेवा, लोकांना नोकरीवरून काढायला तुम्हाला हौसेने सांगितलं नाही. तुमचे-माझे पगार व्यवस्थित आणि वेळेवर व्हावे, त्यात एक रुपयाचीसुद्धा कमी होऊ नये म्हणून ही कठोर पावले उचलावी लागत आहेत. ही कंपनी माझ्या बापाची नाही, की मी इथे मनाला येईल ती कामे करेन. प्रत्येक गोष्टी करताना मलासुद्धा २०-२५ ईमेल्स पाठवाव्या लागतात. मी फक्त एका प्रोसेसचा डायरेक्टर आहे. असे अनेक डायरेक्टर ह्या कंपनीत आहेत, त्यामुळे एकाला कमी करायला त्यांना काही कष्ट पडणार नाहीत. तुम्हाला हे करायला सांगताना मला आनंद होतोय असं नाही, पण मलासुद्धा कोणीतरी बॉस आहे आणि तो जे सांगेल ते मला करावंच लागेल. नाही केलं तर त्यांना दुसरा कोणी मिळेल, मग आपणच का नाही स्वत:ला पर्याय व्हायचं मी इथे मोठा विचारवंत बसलेला नाही, पण तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझ्याकडे आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे जो जबाबदारी आहे, त्यासाठी मला तुम्हा कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी जे सांगेन ते तुम्हाला मुकाट्याने करावेच लागेल, कारण मीसुद्धा तेच करतोय. जे मला माझ्या बॉसने सांगितलं, तेच तुम्हाला सांगतो – काम जमत असेल तर करा, नाही तर समोर दरवाजा आहे. तिथून चालते व्हा मी इथे मोठा विचारवंत बसलेला नाही, पण तुमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे माझ्याकडे आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे जो जबाबदारी आहे, त्यासाठी मला तुम्हा कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी जे सांगेन ते तुम्हाला मुकाट्याने करावेच लागेल, कारण मीसुद्धा तेच करतोय. जे मला माझ्या बॉसने सांगितलं, तेच तुम्हाला सांगतो – काम जमत असेल तर करा, नाही तर समोर दरवाजा आहे. तिथून चालते व्हा\nहे असे त्याला आजवर कोणी सुनावले नव्हते, पण काय करणार परिस्थिती तशी आहे. सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. रिसेशन जे काय ते म्हणतात, ते काल्पनिकरीत्या सगळ्यांनी राबवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कॉलेजमधून नुकतेच पास झालेले विद्यार्थ्यांना – जे अगदी कमी पगारात मिळेल ती नोकरी करायला तयार असतात, अश्यांना – नोकरी देऊन, अनुभवी लोकांच्या पगारात चार-पाच डोकी काम करू लागली. काम करणार्‍यांची संख्या वाढली, पण कार्यक्षमता हवी ती मिळाली नाही, कारण अनुभवाची कमतरता. मग परदेशातून एक ईमेल येणार, इतक्या लोकांची गरज ती काय परिस्थिती तशी आहे. सगळ्यांचे हात दगडाखाली आहेत. रिसेशन जे काय ते म्हणतात, ते काल्पनिकरीत्या सगळ्यांनी राबवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कॉलेजमधून नुकतेच पास झालेले विद्यार्थ्यांना – जे अगदी कमी पगारात मिळेल ती नोकरी करायला तयार असतात, अश्यांना – नोकरी देऊन, अनुभवी लोकांच्या पगारात चार-पाच डोकी काम करू लागली. काम करणार्‍यांची संख्या वाढली, पण कार्यक्षमता हवी ती मिळाली नाही, कारण अनुभवाची कमतरता. मग परदेशातून एक ईमेल येणार, इतक्या लोकांची गरज ती काय लोक कमी करा आणि खर्च आटोक्यात आणा आणि त्यासाठी सुरू होते परफॉर्मन्स ऑडीट. वास्तविक पाहता परफॉर्मन्स ऑडीट करणारा तो कोणी मोठा नव्हता. त्याचा स्वत:चा परफॉर्मन्स चांगला असल्याने कंपनीच्या डायरेक्टरने त्याची ही निवड केली होती. त्याला ते बिलकूल आवडले नव्हते आणि आपल्या मॅनेजरकडे त्याने तशी नाराजी व्यक्तही केली, पण त्याचे ऐकतेय कोण लोक कमी करा आणि खर्च आटोक्यात आणा आणि त्यासाठी सुरू होते परफॉर्मन्स ऑडीट. वास्तविक पाहता परफॉर्मन्स ऑडीट करणारा तो कोणी मोठा नव्हता. त्याचा स्वत:चा परफॉर्मन्स चांगला असल्याने कंपनीच्या डायरेक्टरने त्याची ही निवड केली होती. त्याला ते ब���लकूल आवडले नव्हते आणि आपल्या मॅनेजरकडे त्याने तशी नाराजी व्यक्तही केली, पण त्याचे ऐकतेय कोण त्याने तडकाफडकी आपला राजीनामा लिहिला आणि पाठवून दिला. त्याच्या कामाचे शेवटचे ६० दिवस तो मोजू लागला. आता मोजके १५ दिवस उरले आहेत त्याच्या कंपनीत. मग तो काहीतरी वेगळा पर्याय निवडण्यासाठी सिद्ध होत होता.\n” त्याच्या मित्राने त्याला हाक मारली. ती हाक ऐकून त्याची विचारांची तंद्री एकदम भंग पावली. काहीसा दचकल्यासारखा तो आपल्या मित्राकडे बघू लागला. विचारांच्या गर्तेत आपण किती काळ हरवलो होतो, ह्याचे त्याला भान नव्हतेच. तो नुसता फेर्‍या घालत होता. तो आपल्या जागेवर आला. त्याने मित्राच्या हातून तो पेपर घेतला. काही काळ तो तसाच बघू लागला त्या पेपरकडे, मग त्याने सहीखाली तारीख लिहिली आणि मित्राला म्हणाला, “माफ कर, मला जे जमेल ते नक्की करेन तुझ्यासाठी. तुला ३० दिवसांची मुदत देतोय. दरम्यानच्या काळात नोकरीचा शोध घेणे सुरू कर. मी तुला काही रेफरन्स देतो. तिथे जा, तुला अपेक्षेप्रमाणे पगार मिळेल. तुझा कंपनीतला शेवटचा दिवस २० नोव्हेंबर. कंपनी सोडताना तुला दोन महिन्यांचा पगार दिला जाईल. माझ्या परीने मी हेच करू शकतो. सॉरी यार…”\nत्याचा मित्र काहीसा रागवत बाहेर पडला आणि इथे तो स्वत:ला दोष देत राहिला की आपण काय करतोय… पण मी काही चुकीचेही करत नाही. मला माझी नोकरीसुद्धा वाचवायची आहे. शेवटचे १५ दिवस असले तरी, इथे आपल्या कामावर कुठलाही काळा शिक्का बसू नये असे त्याला वाटत होते. जमेल तितक्या सहकार्‍यांना वाचवायचे त्याने प्रयत्न केले. पाणी नाकापर्यंत आलेले पाहून, माकडीणसुद्धा आपले पिल्लू आपल्या पायाखाली घेऊन भरलेल्या हौदात श्वास घेण्यासाठी मान वर काढते, तिथे तो काय चीज विचार करत करत तो त्या केबिनबाहेर पडला. एव्हाना पहिली शिफ्ट कामावर आली होती आणि जोरदार काम सुरू होते. सगळे जण आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी त्याला पाहून जागेवरून उठून त्याचे आभार मानले, हात मिळवला, तर कोणी नुसते तोंडावर हसून मनातल्या मनात त्याला प्रचंड शिव्या घातल्या.\nत्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्याला कामात मन रमवायचे होते. तो सगळ्यांना मदत करू लागला. मघाशी ज्या मित्राला त्याने नोकरीवरून कमी केले, त्याला घेऊन चहा प्यायला गेला आणि तोही त्याच्यासोबत न बोलता निघाला. त्याला आपली परिस्थिती कळली, ह्याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर होते. ब्रेकमध्ये त्याने स्वत: दुसर्‍या कंपनीमध्ये फोन करून त्याच्यासाठी इंटरव्ह्यू ठरवून दिले. कुठल्यातरी पापाचे क्षालन करण्याची त्याची अनामिक धडपड सुरू होती; जरी ते पाप नसले, तरी त्याच्या जिव्हारी खोलवर ते कुठेतरी लागलेले होते. त्याची ही धडपड बघून त्याचा मित्र मनोमन सुखावला आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि एकमेकांना मैत्रिपूर्ण शिव्या घालत “काम कर” म्हणून सांगत आपापल्या डेस्कवर जाऊन बसले..\nत्याच रात्री त्याच्या बॉसने त्याला प्रमोशन देऊन दुसर्‍या. एका अकाऊंटमध्ये टीम लीडरची बढती दिली. त्याला हे अनेपेक्षित होते. त्याला उगाच अवघडल्यासारखे वाटले. इथे लोकांना काढून, त्यांच्या नोकरीच्या बदल्यात मला बढती… नको. त्याने ती जबाबदारी स्वीकारायला नकार दिला, पण त्याचा बॉस त्याला म्हणाला, “ये साली जिंदगी बहोत कुछ सिखाती हैं. तुम जो भी सीखोगे, वो एक दिन तुम्हारे काम जरूर आयेगा. आज तक तूने अलग अलग लीड लोगो कें साथ काम किया, अब तुझे भी आगे बढना तो होगा भले तुम्हारी कोई बुराई करे… अच्छाई करनेवाले भी बहोत मिलेंगे… All the best \nह्या कॉर्पोरेट लाईफमध्ये जगताना अनेकदा आपल्या भावना ऑफिसच्या बाहेर असलेल्या केराच्या टोपलीत फेकून द्याव्या लागतात. आपल्या बॉसला शिव्या देताना आपल्याला काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण कोणाचे बॉस होऊ, तेव्हा आपल्याला कोणी शिव्या देणार नाही, याची शाश्वती कोणी देऊ शकेल\nपूर्वप्रकाशित – मिसळपाव दिवाळी अंक २०१२\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटग��री – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-06-15T20:37:44Z", "digest": "sha1:PTV7F72XBGWHUTUY5RKFYWTLNOEVHQFC", "length": 9755, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कूक द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nकूक द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) अव्हारुआ\nअधिकृत भाषा इंग्लिश, माओरी\n- स्वातंत्र्य दिवस ४ ऑगस्ट १९६५\n- एकूण २४० किमी२ (२१०वा क्रमांक)\n-एकूण १९,५६९ (२१३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १८.३२ कोटी अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन न्यू झीलँड डॉलर, Cook Islands dollar\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -१०:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६८२\nकूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक बेटांपैकी सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. अव्हारुआ ही कूक द्वीपसमूहाची राजधानी याच बेटावर आहे.\nकूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंडशी मुक्त संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ सरकारी संकेतस्थळ\nविकिव्हॉयेज वरील कूक द्वीपसमूह पर्य���न गाईड (इंग्रजी)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामो‌आ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१७ रोजी ०२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B9", "date_download": "2019-06-15T20:50:38Z", "digest": "sha1:3ULMKUSXLM7CPE322Z6QV66EXVHSJRIV", "length": 4004, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पासारोवित्झचा तह - विकिपीडिया", "raw_content": "\nपासारोवित्झचा तह जुलै २१, इ.स. १७१८रोजी सध्याच्या सर्बियातील पासारोवित्झ (सर्बियन सिरिलिक: Пожаревац, जर्मन: Passarowitz, तुर्की: Pasarofça, हंगेरियन: Pozsarevác) गावात झाला.\nया तहात एका बाजूला ऑट्टोमन साम्राज्य तर दुसरीकडे ऑस्ट्रिया व व्हेनिसची राष्ट्रे होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१३ रोजी ०७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2019-06-15T21:24:45Z", "digest": "sha1:2VW7L343AJ6F3ET5RNRITEC5L4GVGI34", "length": 5063, "nlines": 106, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "लोकसभा निवडणूक २०१९ | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nमतदार यादीतील मतदाराच्या नावाचा शोध घेणे\nमतदार नोंदणी झालेली नसल्यास मतदार नोदणीसाठी नवीन अर्ज दाखल करणे.\nअर्ज दाखल केलेला असल्यास सदर अर्जाबाबतची सध्यास्तिथी NVSP येथे बघता येणे.\nमतदाराच्या कुटुंबातील पात्र सदस्याची नाव नोदणी झालेली नसल्यास नमुना क्रमाक ६ व ६ अ मध्ये अर्ज करता येणे.\nनिवासाच्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणाची नावे वगळण्यासाठी नुमना क्रमाक ७ मध्ये अर्ज करणे.\nकुटुंबातील/ नातेवाईक /शेजारी व्यक्ती मयत असल्यास नुमना क्रमांक ७ मध्ये वगळण्यासाठी अर्ज करणे.\nमतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती असल्यास नमुना क्रमांक ८ मध्ये अर्ज करणे.\nमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tag/mns/", "date_download": "2019-06-15T21:48:27Z", "digest": "sha1:JFUNS42Z2R43MQA5BLADT3YMNW4TARTI", "length": 42789, "nlines": 439, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "MNS Archives - थोडक्यात", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या वाढदिवसाला 51 किलोचा ईव्हीएमच्या प्रतिकृतीचा केक\n15/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी 51 किलोचा केक तयार करून आणला होता. ईव्हीएमला विरोध दर्शवण्यासाठी ईव्हीएमची प्रतिकृती असणारा केक >>>>\nराज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….\n14/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी >>>>\nराज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…\n12/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं अमोल >>>>\nअमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार\n12/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय. राज ठाकरे आणि अमोल कोल्हेंच्या भेटीकडे >>>>\nविधानसभेला शिवसेनेची मतं राज ठाकरेंकडे वळतील- प्रकाश आंबेडकर\n09/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची सर्व मतं राज ठाकरेंकडे वळतील, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. जिथे शिवसेनचं संघटन आहे. ज्या >>>>\nराज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट\n04/06/2019 टीम थोडक्यात 0\nपुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीची विचारपुस केली. राज >>>>\nहिंदी राष्ट्रभाषा नाही… उगीच आमची माथी भडकावू नका; मनसेने घेतली आक्रमक भूमिका\n03/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | हिंदी राष्ट्रभाषा नाही. उगीचच ती आमच्यावर लादून आमची माथी भडकावू नका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांनी >>>>\nविधानसभा निवडणुकीची तयारी; राज ठाकरेंचा दौरा आजपासून सुरु\n02/06/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ते आपल्या दौऱ्याला पुण्यापासून सुरुवात करणार आहेत. >>>>\n“मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष”\n31/05/2019 टीम थोडक्यात 0\nनाशिक | मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, अशी बोचरी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. निवडणुक लढवायची नाही. राजकारणात प्रत्यक्ष भाग >>>>\nराज ठाकरेंची भूमिका काय स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु\n31/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार की आघाडीसोबत जाणार याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार >>>>\n‘मनसे’ची आगामी भूमिका काय असणार संदिप देशपांडेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच चर्चा\n30/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीत मतदारराजाने भाजपला निर्वावाद बहुमत दिले आणि विरोधकांचा सुफडासाफ केला. त्यानंतर विरोधक खडबडून जागे झाले आहेत. त्याची सुरूवात महाराष्ट्रापासून झाली आहे, असं >>>>\nविधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट\n29/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर आता महराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय भेटीगाठींना उधाणं आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट >>>>\n‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता\n29/05/2019 टीम थोडक्यात 0\nनाशिक | 2008 मध्ये परप्रांतियांविरोधात केलेल्या इगतरीपुमधील आंदोलन आणि हॉटेल तोडफोड प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात कोणताही >>>>\nआगामी विधानसभेसाठी मनसेला सोबत घ्या; आघाडीच्या बैठकीत सूर\n28/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाल्याची महिती आहे. या बैठकीत मनसेला सोबत घेण्यासाठी आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं >>>>\nराजु शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला; आगामी समिकरणांची नांदी\n28/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | हातकणंगले लोकसभा मतदारसंंघातून पराभव स्विकारावे लागणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘कृष्णकुंज’ या >>>>\n“राज ठाकरेंच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही”\n27/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरे यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनीही त्यांचं ऐकलं नाही. त्यांनीही भाजप-शिवसेनेला मतदान केलं, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज ठाकरे यांना लगावला >>>>\nलावा रे ते फटाके; उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची खिल्ली\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लावा रे ते फटाके, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर >>>>\nलोकसभेच्या निकालावर राज ठाकरेंची ‘ए���ा शब्दात’ प्रतिक्रिया\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचं चित्र आहे. मोदी सरकारच्या विरोधात रान पेटवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर अजब प्रतिक्रिया दिली >>>>\n‘लाव रे तो व्हीडिओ’ वरुन ‘बंद करा रे तो टीव्ही’….; सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मोदी शहांना राजकीय पटलावरून हटविण्याची मागणी केलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेचे निकाल लागल्यानंतर चांगलेच ट्रोल झाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेेतील ‘लाव रे >>>>\nराज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे; विनोद तावडेंनी उडवली खिल्ली\n23/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरेंवर मनोरंजन कर लावला पाहिजे, अशी बोचरी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मनसे अध्यक्ष >>>>\nवैर विसरून आम्ही पुढे आलो आहोत; भुजबळांची राज ठाकरेंवर स्तुतीसुमने\n22/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरेंनी माझ्यावर टीका केली होती आणि मी ही त्यावर उत्तर दिलं होतं. राजकारणात असं होतच राहतं. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो >>>>\nविधानसभेत मनसेचे 2 आकडी आमदार निवडून येणार; ज्योतिषाचं भाकित\n21/05/2019 टीम थोडक्यात 0\nनाशिक | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मारटकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी भाकित केलं आहे. येत्या निवडणुकीत मनसेचे 2 आकडी आमदार निवडून >>>>\nमग मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी; राज ठाकरेंचा सवाल\n19/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोर जायचं नव्हतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला >>>>\nराज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र\n19/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष संपलाय आणि ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, अशी जोरदार टीका समाजवादी पक्षाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी >>>>\nमोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे\n18/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानसिक पराभव मान्य केला आहे. त्यांच्यामध्ये लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा >>>>\nमोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं\n18/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | आजवर मोदी-शहांनी दादागिरी केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज्य ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची >>>>\nकोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम\n17/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही. येऊही देणार नाही, असं ठाम मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उत्तर >>>>\n“दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो; त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे”\n16/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो. त्याला तिथल्या तिथे ठेचलंच पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. देशात कोणतंही >>>>\nमनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरोधात पुकारणार एल्गार\n15/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात 17 मे रोजी मनसेकडून शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मनसेचे नेते >>>>\nमराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा\n13/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. >>>>\nदुष्काळासाठी राज्य सरकारने काय कामं केली; राज ठाकरेंचा सवाल\n13/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | सरकारने दुष्काळासाठी कामं केली मग महाराष्ट्रातील 29 हजार गावं का दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागली असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला >>>>\nमनसे कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या\n11/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी 3 आरोपींना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मयूर चिपळेकर ,तेजस म्हात्रे >>>>\n” जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकातून मोदींवर ताशेरे तरी कार्यकर्ते म्हणतात ‘अभिनंदन मोदी��ी..\n11/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील जगप्रसिद्ध असणाऱ्या टाईम मासिकामध्ये झळकले आहेत. मात्र मासिकामध्ये दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता, अशी कठोर टीका ‘टाईम्स’ने त्यांच्यावर >>>>\nठाण्यात आंब्यावरुन मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा\n10/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | लोकसभा निवडणुकीचं वातावरण शांत झाल्यानंतर आता ठाण्यात मनसेने लावलेल्या आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे- भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजकीय वाद झाले. ठाण्यात मनसेनं रस्त्यावर शेतकरी ते बाजार >>>>\n“भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारच्या या योजनांवर महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं”\n09/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | महाराष्ट्र राज्य सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला सामोेरे जात आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न लोकांसमोर आ वासून उभा आहे. सद्य परिस्थितीत >>>>\n“मोदी म्हणतात व्यंगचित्र बोचत नाही; भाजप तरीही व्यंगचित्रावर टीका करते”\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | संपूर्ण जगात आज जागतिक व्यंगचित्र दिन उत्साहात साजरा होत आहे. याचंच औचित्य साधून व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला जोरदार चिमटा >>>>\nमनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग स्वत:वरची टीका का सहन होत नाही- भाजप\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरूल टीका का सहन होत नाही असा सवाल भाजपने केला आहे. मनसेचाचा खरा >>>>\nविक्रम गोखलेंची राज ठाकरेंवर टीका; संदीप देशपांडे भडकले\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | अर्धवट माहितीच्या आधारे बनवलेली चुकीची मतं ठाम पणे कशी मांडावी याचं प्रशिक्षण विक्रम गोखलेंनी कदाचित मोदींकडून घेतलं असावं, असं म्हणत मनसेचे नेते संदीप >>>>\nमनसेची पुन्हा भाईगिरी; राज ठाकरेंविरोधात पोस्टवरुन मारहाण\n05/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे कार्यकर्त्यांची दादागीरी पुन्हा एकदा समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात व्हॉट्स अ‌ॅपवर पोस्ट करणाऱ्या आणखी एका तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली >>>>\nशरद पवारांनंतर, राज ठाकरेसुद्धा पुढच्या आठवड्यापासून दुष्काळ दौऱ्यावर\n04/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या आठवड्यापा��ून दुष्काळ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. महाराष्ट्र भीषण दुष्काळाला सामोरा जातोय. त्याच पार्श्वभूमीवर राज दुष्काळी दौरा करणार आहेत. >>>>\n“आशिष शेलारांनी चोमडेपणा करु नये; सभांच्या खर्चाचं आमचं आम्ही बघू”\n03/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकायचा असा प्रश्न सातत्याने भाजपचे नेते विचारत आहेत. त्यांना मनसे नेते संदिप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं >>>>\n“गडचिरोलीत झालेला हल्ला हा मन व्यथित करणारा; मनसे शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी”\n01/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | गडचिरोलीत झालेला नक्षलवादी हल्ला हा मन व्यथित करणारा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. गडचिरोलीत >>>>\nसरकारने पोकळ दावे थांबवावेत आणि दुष्काळाकडे जातीनं लक्ष द्यावं- राज ठाकरे\n01/05/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणं महाराष्ट्राला परवडणार नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं >>>>\nउर्मिला मातोंडकर यांनी मानले राज ठाकरेंचे ‘मनसे’ आभार\n30/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला मतदारसंघ उत्तर मुंबई… याच मतदारसंघात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देऊन भाजपला तगडा शह दिला. हा शहरी मतदारसंघ >>>>\nभाजपाच्या गुंडांना आवरा… नाहीतर संघर्ष अटळ आहे; बाळा नांदगावकरांचा इशारा\n30/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. >>>>\nराज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा; पत्रकार एस.बालाकृष्णन यांची मागणी\n30/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका पत्रकार एस.बालाकृष्णन यांनी दाखल केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप >>>>\nमनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य\n30/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यावर मध्यरात्री जीवघे���ा हल्ला केला आहे. चिपळेकर यांनी आठ ते 10 गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन >>>>\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फॅक्टर 23 मे रोजी कळेल- उर्मिला मातोंडकर\n29/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उर्मिला मातोंडकर विरूद्ध गोपाळ शेट्टी यांचयात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात महाराष्ट्र मननिर्माण >>>>\nभाजपची पोलखोल करण्यासाठी मनसेचं जबरदस्त ‘लाव रे तो व्हीडिओ’ रॅप\n28/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचार करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात एकूण 10 सभा घेतल्या आहेत. 56 मार्कांच्या >>>>\n“राज ठाकरेंवर टीका केली तर त्याला मारणारच, अनुभवायचं असेल तर बोलून बघा”\n27/04/2019 टीम थोडक्यात 0\nमुंबई | राज ठाकरेंबाबत जर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर आम्ही त्याला मारणारच. तुम्हाला अनुभवायचे असेल तर बोलून बघा, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं >>>>\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्���ाची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2019-06-15T20:46:01Z", "digest": "sha1:CB7VB77BWLR6IUWJFIMVWDNAEXVFIM5A", "length": 5373, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयंतीलाल छोटालाल शाह - विकिपीडिया", "raw_content": "\nजयंतीलाल छोटालाल शाह (२२ जानेवारी, इ.स. १९०६:अहमदाबाद, गुजरात, भारत - ४ जानेवारी, इ.स. १९९१) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १७ डिसेंबर, इ.स. १९७० ते २१ जानेवारी, इ.स. १९७१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा • रंजन गोगोई\nइ.स. १९०६ मधील जन्म\nइ.स. १९९१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे ��ाय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१७ रोजी ००:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T20:32:36Z", "digest": "sha1:7Y7BXCIGPPO2N2X3ERMO53KQXPBA4F25", "length": 3645, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९८ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९८ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. १९९८ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nकुछ कुछ होता है\nजुल्म-ओ-सितम (१९९८ हिंदी चित्रपट)\nप्यार किया तो डरना क्या\nबडे मियां छोटे मियां\nबरसात की रात (१९९८ हिंदी चित्रपट)\nइ.स. १९९८ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:34:12Z", "digest": "sha1:5DCYYNBXTNSQ54YUABXLTVONPJ6FP37K", "length": 3869, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विधवाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विधवा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nधोंडो केशव कर्वे ‎ (← दुवे | संपादन)\nसावि���्रीबाई फुले ‎ (← दुवे | संपादन)\nडोर (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपतिव्रता ‎ (← दुवे | संपादन)\nसवाष्ण ‎ (← दुवे | संपादन)\nवेणाबाई ‎ (← दुवे | संपादन)\nरखमाबाई जनार्दन सावे ‎ (← दुवे | संपादन)\nनियोग ‎ (← दुवे | संपादन)\nतिची भाकरी कोणी चोरली बहुजन स्त्रीचं वर्तमान ‎ (← दुवे | संपादन)\nलाओसमधील बौद्ध धर्म ‎ (← दुवे | संपादन)\nवैधव्य ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/front/articleshow/69664978.cms", "date_download": "2019-06-15T22:03:26Z", "digest": "sha1:OKI2ZFWRUZGMLMQIJM346ICOH4GKD3NA", "length": 12929, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "relationships News: सामने - front | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nसंपदा जोशी, निर्मला निकेतनवर्ल्डकपच्या सामन्यांना सुरुवात झाली असून आता पुढील एक-दीड महिना क्रिकेटप्रेमींसाठी फुल टू धमाल असणार आहे...\nसंपदा जोशी, निर्मला निकेतन वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरुवात झाली असून आता पुढील एक-दीड महिना क्रिकेटप्रेमींसाठी फुल टू धमाल असणार आहे. त्यानिमित्तानं 'ए यावेळेस भारताचे सगळे सामने सोबत बघू या', 'यंदा बॅटिंगचा वर्ल्ड कप होणार की बॉलर्स बाजी मारणार', असे संवाद सध्या तरुणांमध्ये सुरू आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या वर्ल्डकप सामन्यांची ही हवा आहे. तरुण मंडळी मुळातच हुशार असल्यानं वर्ल्डकपच्या सामन्यातल्या टीम्सपासून ते थेट सामने कुठे आणि कधी बघायचे या सगळ्याचं प्लॅनिंग वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं तेव्हाच झालेलं आहे. काहींनी तर भारताच्या सामन्यांच्या दिवशी सुट्ट्यासुद्धा टाकल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या टीम इंडियाला शुभेच्छा देण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. वर्ल्डकपचे सामने आपल्या प्रमाण वेळेनुसार दुपारी सुरू होत आहेत आणि दुपार म्हणजे कॉलेज किंवा ऑफिसची वेळ. पण यातूनही तरुणांनी मार्ग शोधून काढलाय. तरुणाई मोबाइल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्ल्डकपशी कनेक्टेड राहणार आहे. विविध अॅप्स, ऑनलाइन स्कोर इत्यादी गोष्टींची मदत तरुणांना सामने बघण्यासाठी होईल, यात शंकाच नाही. खास करून भारताचे सर्व सामने बघण्याचा प्रयत्न तरुणाईचा असेल. एवढंच नाही तर व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियावर थेट लाइव्ह स्कोअर कळेल अशी काहींनी सोय करून ठेवली आहे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर सामना सुरू असताना चर्चा सुरू असते. सामन्यांविषयी अंदाजही बांधले जातात तर बाहेर असलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लाइव्ह स्कोअर देखील सांगितला जातो. दुसरीकडे अनेक ग्रुप्स भारताचे रविवारी असणारे सामने कोणाच्या तरी घरी जाऊन एकत्र बघणार आहेत आणि मैदानातील लढतीबरोबरच ऑनलाइन गेम्स, व्हर्च्युअल टीम आणि ड्रीम टीम यांसारख्या माध्यमातून वर्ल्डकप फिव्हर कायम राखण्याचा मूड हे तरुण करतील असं चित्र दिसतंय. तरुण मंडळींकडे नेहमीच भन्नाट कल्पना असतात. त्यामुळे सामना बघण्यासाठी तरुण मंडळी काहीही करू शकतात. काही जणांना सामना बघणं शक्य नसेल तर ते सरळ एफएमवर लाइव्ह कॉमेंट्री ऐकतात. काही मंडळी ऑफिस आणि कॉलेजहून घरी जाताना वाटेतच एखादं टीव्ही शोरूम किंवा एखादं दुकान लागलं तर तिथं उभं राहून सामना बघू लागतात. सामान्यांच्या निमित्तानं अनेक निरनिराळे प्लॅन्स ठरत आहेत. घरी एकत्र जमण्याबरोबरच कॅफेमध्ये जाऊन सामने एन्जॉय करण्याचे प्लॅन्स तरुणांमध्ये सध्या रंगत आहेत.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमित्र / मैत्रीण या सुपरहिट\nमित्र / मैत्रीण पासून आणखी\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nशरीरसंबंध, लग्न आणि फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:34:15Z", "digest": "sha1:GU2UMP2YDS4N4Y2Y4OXKT4KOAUDM5TZJ", "length": 3637, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुरकोटडा - विकिपीडिया", "raw_content": "\nसुरकोटडा भ���रताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भूजच्या ईशान्येस अंदाजे १६० किमी अंतरावर असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. येथे इ.स.पू. २०००च्या सुमारासचे घोड्याचे अवशेषही सापडले असून हे भारतातील सगळ्यात जुन्या घोड्यांचे अवशेष समजले जातात. ा\nगुजरात राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१६ रोजी ०९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pm-modi-meeting-will-be-held-in-baramati/", "date_download": "2019-06-15T21:25:12Z", "digest": "sha1:DLZTWF2XZIUJJNFBJVMEY6BJQ6QB37KV", "length": 9879, "nlines": 118, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "गुरुच्या लेकीचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी घेणार बारामतीत सभा!", "raw_content": "\nगुरुच्या लेकीचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी घेणार बारामतीत सभा\nबारामती | पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांच्या बोटाला पकडूनच मी राजकारणात पाऊल ठेवलं, असं मध्यंतरी मोदी एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांच्या लेकीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी बारामतीत महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलीय.\nपंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीत सभा घेतील, असंही बापट यांनी सांगितलंय.\nदरम्यान, आम्ही या लोकसभेला 43 जागा जिंकणार आहे आणि ती 43 वी जागा म्हणजे बारामतीती असेल, अशी वल्गणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर फिल्डींग लावलेली दिसतीय.\n-कच्चा विद्यार्थी हिणवणाऱ्यांना कांचन कुल यांचं सडेतोड उत्तर\n-विजय शिवतारेंचं ‘सेल्फी चॅलेंज’; सुप्रिया सुळे स्वीकारणार का\n-भाजपला ‘खामोश’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसवासी होणार तारीख ठरली, मतदारसंघ ठरला\n–“माझी कुस्ती रेवडी होईल तर क���ल-सुळेंची कुस्ती खरी होईल”\n-“…शिवसेना तोपर्यंत खडसेंना मदत करणार नाही, ते संभ्रम निर्माण करतायेत”\nकच्चा विद्यार्थी हिणवणाऱ्यांना कांचन कुल यांचं सडेतोड उत्तर\nअडवाणींच्या वतीने पहिली प्रतिक्रिया म्हणतात, तिकीट कापलं त्याचं दुख: नाही, पण….\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/660", "date_download": "2019-06-15T21:57:26Z", "digest": "sha1:JM22SJVLLNKZ4C6KJITWFP5HLFHL5B5W", "length": 8693, "nlines": 59, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नई तालिम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम\n‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. काँग्रेस प्रांतिक सरकारे भारतात 1937 साली स्थापन झाली. तेव्हा गांधी यांनी बुनियादी शिक्षणाची सविस्तर मांडणी वर्धा येथील शिक्षण संमेलनात केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत काम केलेले आर्यनायकम पतिपत्नी यांनी शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्धा येथे आणि भारतात बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, काश्मीर या राज्यांत शाळा सुरू झाल्या. ‘नयी तालीम’ पद्धतीच्या शाळा 1956 साली एकोणतीस राज्यांत अठ्ठेचाळीस हजार होत्या आणि त्यात पन्नास लाख मुले शिकत होती. गांधी यांच्या शिक्षणविचाराचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता. शासनाने मात्र, गांधी यांची ती शिक्षणपद्धत स्वीकारली नाही. शासनाने तो शिक्षणविचार सोडून दिला. त्यामुळे शाळा बंद पडत गेल्या. भारतात केवळ त्या प्रकारच्या पाचशे शाळा सुरू आहेत.\nस्यमंतक - भिंतींपलीकडील शाळा\nरवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’ व ‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली ती ब्रिटिशांनी रुजवलेली शिक्षणपद्धत. मात्र काहीजण त्या परिस्थितीतही शिक्षणव्यवस्थेच्या वेगळ्या वाटेवरून चालण्याचे धाडस करत असतात.\n‘नई तालीम’ ही महात्‍मा गांधी आणि विनोबा यांनी सुरू केलेली शिक्षणपद्धत. या पद्धतीचा उपयोग करून जीवन विद्यापीठ किंवा लिव्हिंग युनिव्‍हर्सिटीच्‍या साह्याने ‘निर्माण’ मधील तरूणांना ‘सर्च ’मध्‍ये प्रत्‍यक्ष समाजाच्‍या प्रश्‍नांवर काम करता करता ते प्रश्‍न सोडवण्‍याचे शिक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्‍न आहे. त्‍या दृष्‍टीने ‘निर्माण’चे तरूण सर्चमध्‍ये, MKCL मध्‍ये, काही इतर संघटनांमध्‍ये प्रत्‍यक्ष काम करताना जीवनाचे शिक्षण घेतात.\n‘नई तालीम’बद्दल गांधी-विनोबांची मांडणी अशी, की समाजात किंवा शिक्षणव्‍यवस्‍थेत सुरूवातीला वीस–पंचवीस वर्षे शिक्षण केवळ पुस्‍तकी स्‍वरूपात आणि क्‍लासरूममध्‍ये दिले जाते. हे शिक्षण जीवनविहीन आहे. त्याचा जीवनाशी काही संबंध नाही. व्‍यक्‍ती शिक्षण संपून कामास लागली, की ती घाण्‍याला जुंपलेल्‍या बैलासारखे काम करते. त्‍यानंतरच्‍या आयुष्‍यात तिचे काहीच शिक्षण होत नाही. यामुळे आपले आधीचे जीवन ‘जीवनविहीन शिक्षण’ आणि त्‍यानंतरचे आयुष्‍य ‘शिक्षणविहीन जीवन’ अशा दोन अधुर्‍या कप्यांत विभागले जाते. त्‍यासाठी ही कल्‍पना मांडण्‍यात आली. कर्तव्‍यकर्म करत असताना त्‍याद्वारे शिक्षण, हीच ‘नई तालीम’\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/page/3/", "date_download": "2019-06-15T21:25:39Z", "digest": "sha1:3KQTTGRWPVA26XJQJK3PKSAVBXZP3VYZ", "length": 8092, "nlines": 180, "source_domain": "www.batmidar.in", "title": "बातमीदार विशेष Archives | Page 3 of 7 | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का असतो \nमिडियाला चाप लावण्यासाठी कर्नाटकात कायदा होणार \nफक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच मिळणार पत्रकार पेन्शन \nआंबेनळीः निसर्गरम्य पण धोकादायक..\n‘मी टोलमाफीचा लाभार्थी नाही’…\nआता ‘अखबार बचाओ आंदोलन’ करण्याची वेळ..\nकाश्मीरमध्ये पत्रकार ‘सॉफ्ट टार्गेट’\n‘कोब्रा’ डसला..तरीही ‘रूग्ण’ मात्र सलामत \nहिंदी पत्रकारिता दिनाच्या शु��ेच्छा\nबाळशास्त्री जांभेकरांना न्याय कधी मिळणार \nअविनाश बारगळ सक्तीच्या रजेवर\nपत्रकार निखिल वागळे यांना ‘सनातन’कडून धमकी\nआ. प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा\nएस.एम.देशमुख यांच्या याचिकेची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल\nग्रामीण पत्रकारिताः दशा आणि दिशा\nपुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत कोबल\nजिल्हास्तरीय दैनिकं आणि साप्ताहिकांचे 9 ऑगस्ट रोजी राज्यभर धरणे आंदोलन\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T20:57:58Z", "digest": "sha1:AAFM7JMHLJTYTNNYB6MWHDPGXRWXY5SP", "length": 3835, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉलिना जेम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका\nपॉलिना जेम्स (ऑक्टोबर २९, इ.स. १९८६:न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:58:31Z", "digest": "sha1:KQI6B3332Z3GPHOO46322H5NBXNONF7D", "length": 10053, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वोल्गा संघशासित जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(वोल्गा केंद्रीय जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nवोल्गा केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना १८ मे २०००\nक्षेत्रफळ १०,३८,००० चौ. किमी (४,०१,००० चौ. मैल)\nघनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)\nवोल्गा केंद्रीय जिल्हा (रशियन: Приволжский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला ���हे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.\nमारी एल प्रजासत्ताक योश्कार-ओला\nनिज्नी नॉवगोरोद ओब्लास्त निज्नी नॉवगोरोद\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१७ रोजी १३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/661", "date_download": "2019-06-15T21:57:34Z", "digest": "sha1:NQERJNEYNAWKNVCJII7L7QM7UQHAQNUW", "length": 6126, "nlines": 49, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभय बंग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील नोकरशाही यांच्या हातात पूर्णपणे एकवटला आहे. त्यांची शिक्षणावर एकाधिकारशाही आहे. ते पुरवतील तो माल, तेच शिक्षण मुकाट्याने घेतल्याशिवाय विद्यार्थी व त्यांचे पालक यांना गत्यंतर नाही. शाळा व शिक्षण हे पुरवठा करणाऱ्यांच्या मर्जीने व हितासाठी चालत आहेत, मग ते कसे बदलणार\n‘नई तालीम’ ही महात्‍मा गांधी आणि विनोबा यांनी सुरू केलेली शिक्षणपद्धत. या पद्धतीचा उपयोग करून जीवन विद्यापीठ किंवा लिव्हिंग युनिव्‍हर्सिटीच्‍या साह्याने ‘निर्माण’ मधील तरूणांना ‘सर्च ’मध्‍ये प्रत्‍यक्ष समाजाच्‍या प्रश्‍नांवर काम करता करता ते प्रश्‍न सोडवण्‍याचे शिक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्‍न आहे. त्‍या दृष्‍टीने ‘निर्माण’चे तरूण सर्चमध्‍ये, MKCL मध्‍ये, काही इतर संघटनांमध्‍ये प्रत्‍यक्ष काम करताना जीवनाचे शिक्षण घेतात.\n‘नई तालीम’बद्दल गांधी-विनोबांची मांडणी अशी, की समाजात किंवा शिक्षणव्‍यवस्‍थेत सुरूवातीला वीस–पंचवीस वर्षे शिक्षण केवळ पुस्‍तकी स्‍वरूपात आणि क्‍लासरूममध्‍ये दिले जाते. हे शिक्षण जीवनविहीन आहे. त्याचा जीवनाशी काही संबंध नाही. व्‍यक्‍ती शिक्षण संपून कामास लागली, की ती घाण्‍याला जुंपलेल्‍या बैलासारखे काम करते. त्‍यानंतरच्‍या आयुष्‍यात तिचे काहीच शिक्षण होत नाही. यामुळे आपले आधीचे जीवन ‘जीवनविहीन शिक्षण’ आणि त्‍यानंतरचे आयुष्‍य ‘शिक्षणविहीन जीवन’ अशा दोन अधुर्‍या कप्यांत विभागले जाते. त्‍यासाठी ही कल्‍पना मांडण्‍यात आली. कर्तव्‍यकर्म करत असताना त्‍याद्वारे शिक्षण, हीच ‘नई तालीम’\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://hiddentrekkers.com/?p=712", "date_download": "2019-06-15T20:31:53Z", "digest": "sha1:QMFIRFOXDE2BPD2PYXHWZMOKYFL3RECR", "length": 2906, "nlines": 73, "source_domain": "hiddentrekkers.com", "title": "Sandhan Valley – An experience – Hidden Trekkers", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील गड,, किल्ले अन घळया,,\nआहेत खूप मजबूत,, सुंदर अन देखण्या त्यातीलच एक आहे संधान व्हॅली,\nजिचा थरार आहे खूप भारी..\nमुंबईहून निघताच पोचलो आम्ही सम्राद या गावी,,\nतिथून��� सुरु झाली आमची खरी तयारी..\nचहा, नाश्ता करून सुरु केली चढाई,,\nपाहतो तो समोर छोटा ओढा दर्शन देई…\nतिथे होते आमच्या सारखेच\nएकमेकांना साथ देत होते\nजरी नसलो आम्ही ओळखीचे\nतरी वाटले एकदम सखे सोबती,,\nखेळलो आम्ही साखळी साखळी..\nनंतर चालू झाले रॅपलिंग,,\nजणू की आमच्या ताकदीचे सॅम्पलिंग..\nआणि दिलं स्वतःला झोकून,,\nपण हे जो पार करतो,,\nतोच असतो खरा शूरवीर\nबाकी सगळे नुसते असतात,,\nएक वेगळीच नशा आहे,,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%AE._%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:52:15Z", "digest": "sha1:ANCQYREKBTJFMA2IMJ2NM4GIZW7I6LU4", "length": 4950, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस.एम. कृष्णा - विकिपीडिया", "raw_content": "\nएस.एम.कृष्णा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते १९९९ ते २००४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. मे २००९ पासून ते भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर · शंकरनारायण · विद्यासागर राव\nइ.स. १९३२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१५ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-06-15T20:50:45Z", "digest": "sha1:ORQUFC65EOFHUMNYASJK4447RKLFCUCX", "length": 4404, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मे २०१९ मध्ये वगळावयाचे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मे २०१९ मध्ये वगळावयाचे लेख\n\"मे २०१९ मध्ये वगळावयाचे लेख\" वर्गातील लेख\nएकूण २४ पैकी खालील २४ पाने या वर्गात आहेत.\nचर्चा:एक रस्ता अनेक नावे\nसुय���ग वाचनालयाचे साहित्य संमेलन\nटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी\nलाव रे तो व्हिडिओ\nजन्म कुंडलीतील शुभाशुभ योग\n\"मे २०१९ मध्ये वगळावयाचे लेख\" वर्गातील माध्यमे\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१९ रोजी १४:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:27:32Z", "digest": "sha1:LUSNWUCYX3SW4FJPINEVO42FQUUAOV6R", "length": 4865, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तानसा नदीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nतानसा नदीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख तानसा नदी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवैतरणा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nतानसा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nतानसा धरण ‎ (← दुवे | संपादन)\nभातसा धरण ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील धरणांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nचोरणा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nअकलोली ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील नद्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nकामवारी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nकाळू नदी ‎ (← दुवे | संपादन)\nखडवली नदी ‎ (← दुवे | संपादन)\nदहेरजा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपिंजाळ नदी ‎ (← दुवे | संपादन)\nपेल्हार नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभातसा नदी ‎ (← दुवे | संपादन)\nमुरबाडी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवारोळी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nसूर्या नदी ‎ (← दुवे | संपादन)\nबारबी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nवांदरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभुमरी नदी ‎ (← दुवे | संपादन)\nभारं���ी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ठाणे जिल्ह्यातील नद्या ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/parth-pawar-comment-on-his-own-lecture/", "date_download": "2019-06-15T21:01:38Z", "digest": "sha1:SS5JJSUVI7C3MARBPW7JV6KLVSLIY5G5", "length": 9560, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा... मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो!", "raw_content": "\nपार्थ पवार म्हणतात, माझा पॅटर्न वेगळा… मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो\n20/03/2019 पुणे, महाराष्ट्र 0\nपुणे | आपल्या अडखळलेल्या भाषणाबद्दल राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. झाल्या प्रकारावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nएक दोन चूका झाल्या. याचा अर्थ असा नाही की त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायला हवं.काही लोक भाषण करतात आणि काम करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असं पार्थ पवार म्हणाले.\nपार्थ पवार यांनी अडखळत अडखळत वाचून जेमतेम अडीच ते तीन मिनिटे भाषण केलं. त्यावर त्यांच्यावर सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरू आहे.\nविविध वृत्तवाहिन्यांना मी मुलाखती देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.\n–सुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा\n–भाजपला मोठा धक्का, 2 मंत्री आणि 8 विद्यमान आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी\n–…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ\n–राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश\n-राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश\nसुजय विखेंच्या विजयासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची सांकेतिक भाषा\nरोहित पवार म्हणतात चालू परिस्थिती म्हणजे, ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवा���ांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T20:55:27Z", "digest": "sha1:KNW3GMZGRQ4CASO7PEWFS2ZXP67M6A2B", "length": 4035, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खाद्यतेल - विकिपीडिया", "raw_content": "\nज्या तेलाचा वापर स्वयंपाकात होतो ते खाद्यतेल होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केले���े नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/government-should-show-the-courage-to-act-on-the-Gokul-directors/", "date_download": "2019-06-15T21:02:10Z", "digest": "sha1:VODCOJG2UGN64NOMIM6LKRC3L3K3HRNU", "length": 10329, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोकुळ संचालकांवर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गोकुळ संचालकांवर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे\nगोकुळ संचालकांवर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे\nशासकीय आदेशानुसार दूध दर न देणार्‍या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळावर कारवाईचे धाडस सरकारने दाखवावे, असे आव्हान आ. सतेज पाटील यांनी गुरुवारी दिले. गरज नसताना नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असून, त्यामुळे संघावर वर्षाला सुमारे अकरा कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही भरती पारदर्शी होणार का, असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.\nआ. पाटील म्हणाले की, गायीच्या दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर देण्याबाबत सरकारने आदेश काढला आहे. तरीही राज्यातील अनेक संघ 22 ते 25 रुपयांपर्यंतच दर देत आहेत. त्यात गोकुळचाही समावेश आहे. याबाबत यापूर्वीच संघाला नोटीस बजावण्यात आली होती; पण कार्यवाही न झाल्याने अखेर संचालक मंडळालाच जबाबदार धरण्यात आले आहे. दर कमी देण्याची चूक संघ आणि संचालकांनी केली आहेच, आता खर्‍या अर्थाने या संचालक मंडळावर कारवाई करण्याचे धाडस सरकाने दाखवावे. नोटीस काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.ते म्हणाले की, दुधाला दरवाढ दिली, तर त्याचा फायदा सर्वसामान्य दूध उत्पादकांना होणार आहे. नोकर भरतीतून काही जणांचेच भले होणार आहे. अशातच ही नोकरभरती पारदर्शक होईल का, याचीदेखील सर्वसामान्यांना काळजी आहे. नोकरभरतीसाठी सरकारकडे परवानगी मागताना संघाने 2020 पर्यंत प्रतिदिनी 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार 429 पदे भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nगायीच्या दुधाला दरवाढ देणे शक��य होत नसेल, तर वाढणार्‍या संकलनासाठी नोकरभरतीचा खर्च कसा पेलणार, याचे उत्तर संचालक मंडळाने देणे आवश्यक आहे. भरती कशारीतीने होते, याचा अनुभव जिल्ह्याला आहे. पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्रयस्थ संस्थेमार्फत भरती करून पारदर्शीपणाचा आदर्श घालून दिला आहे. तसा गोकुळकडून अनुभव सभासदांना अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.गोकुळच्या संचालक मंडळाचा एकूणच कारभार संशयास्पद असून, त्याबाबत आपण विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तीन महिन्यांत चौकशी करू, असे सांगितले होते. त्याबाबत त्यांना याच महिन्यात स्मरणपत्र दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. संचालक मंडळाच्या सहलीवर होणार्‍या खर्चावर मर्यादा घालण्याची मागणी आपण केली होती, तरीही सहली सुरूच असल्याने याबाबत आता ठोस कारवाईचीच मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nदहा संस्था ठराव द्या, एक कर्मचारी लावा : देवकर यांचा आरोप\nसंघात रोजंदारीवर काम करणार्‍यांना प्रथम कायम नोकरी द्या, अशी मागणी जि.प.चे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीसाठी दहा संस्थांचे ठराव द्या आणि एक कर्मचारी संघात लावा, असा फतवा संचालक मंडळाने काढल्याची चर्चा आहे. याचाच अर्थ संघाच्या भल्यासाठी नव्हे, तर केवळ राजकीय स्वार्थासाठी नोकर भरतीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. कृष्णा दूध संघाकडून उत्पादकांना 85 टक्के परतावा दिला जातो. गोकुळकडून यापेक्षा कमी परतावा दिला जातो, पण आता तर तो 70 टक्क्यांपर्यंत देण्याबाबत अध्यक्षांकडून बोलले जात आहे. अध्यक्षांनी एकदा हा निर्णय जाहीर करावाच, त्याच्या निषेधार्थ उत्पादक गायी-म्हशींसह त्यांच्या निवासस्थानाच्या दारात जाऊन बसतील.\nगायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये देऊन त्याची विक्री 42 रुपयांना आणि म्हशीच्या दुधाला उत्पादकाला प्रतिलिटर 36 रुपये देऊन विक्री मात्र 54 रुपयांना केली जाते. खरेदी आणि विक्रीच्या दरातील हा फरक पाहता संघाला किती फायदा होतो, याचा अंदाज येतो. तरीही संचालक मंडळाकडून दूध उत्पादकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही देवकर यांनी केला. या संचालकांनी पाच गायींचे पालन करून दाखवावे, मगच उत्पादन खर्चावर बोलावे, असेही त्यांनी आव्हान दिले.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-kaundhar-zombadi-sakav/", "date_download": "2019-06-15T21:05:46Z", "digest": "sha1:BGBZPZU3NEDMJUEU5C4DW34QONAVCSPI", "length": 6034, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कौंढर-झोंबडी साकव चोरीला गेलाच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कौंढर-झोंबडी साकव चोरीला गेलाच नाही\nकौंढर-झोंबडी साकव चोरीला गेलाच नाही\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nवीस वर्षांपूर्वी बांधलेल्या कौंढर आणि झोंबडी या दोन गावांना जोडणारा लोखंडी पादचारी पूल दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असून कंत्राटदाराने या पुलाचे लोखंडी साहित्य नेल्यानंतर सहा महिन्यांनंतर ग्रामस्थांना जाग आली. साकवाची चोरी झाल्याचा समज करुन त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा साकव नव्याने बांधण्याचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले असून या कामाविषयी दोन्ही गावांतील ग्रा.पं.ना जराही कल्पना नसावी, या बाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nकौंढर-झोंबडी येथील जुन्या लोखंडी साकवाचे सामान कटरने तोडून अज्ञात व्यक्‍तीने नेल्याचे येथील ग्रामस्थांच्या सहा महिन्यांनंतर लक्षात आले. त्यानंतर या दोन्ही ग्रा.पं.नी एकत्रित विचार करून याची तक्रार गुहागर पोलिसांत देण्याचे ठरविले. सहा महिन्यांपूर्वी हे सामान तोडून नेणार्‍या व्यक्‍तीला काही ग्रामस्थांनी विचारले असता पुलाचे काम मंजूर झाले आहे, नवीन पूल होणार आहे म्हणून जुने सामान आम्ही नेत आहोत, अशी उत्तरे मिळाल्याचे काही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. झोंबडी ग्रा.पं.ने गुहागर पोलिस ठाण्यात पत्र देऊन या चोरीची खबर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सामानाची किंमत किती त्याचे अंदाजपत्रक किती होते या प्रश्‍नांची उत्तरे देता न आल्याने पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला नाही.\nदरम्यान, कौंढर झोंबडी येथील जीर्ण झालेले दोन साकव सार्वजनिक बांधकाम खात्याने साकव दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत नवीन बनविण्याचे ठरविले असून साईश्रद्धा मजूर सहकारी संस्था चिपळूण यांनी या दोन साकवां��े 10 लाख 48 हजार रुपये किमतीचे काम घेतले आहे. कंत्राटदाराने फाऊंडेशनचे काम केले असून जुने स्ट्रक्चर तोडून नेले आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नसून या कामाची माहिती कौंढर झोंबडी येथील ग्रामपंचायतींना नसावी, या बाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. मात्र, हा साकव लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला\nमान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर\nउपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शिवसेनेने टाळला\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nपश्‍चिम रेल्वेचा मसाज बारगळला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sambhaji-bhide-at-nashik-court/", "date_download": "2019-06-15T21:07:03Z", "digest": "sha1:6Q7BYZDSDMQANWBQVFSUZ6BOHWS72JSC", "length": 9599, "nlines": 113, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी", "raw_content": "\nकोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी\nनाशिक | माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी अखेर कोर्टात हजेरी लावली आहे. नाशिकच्या कोर्टाने यासंदर्भात आदेश काढले होते.\nसंभाजी भिडे हे कोर्टात हजेरीसाठी येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी केली आहे.\nआंबा प्रकरणात नाशिक महापालिकेने भिडेंविरोधात तक्रार केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.\nयाआधीच्या तारखांना भिडे न्यायालयात गेले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\n-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे\n-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर\n-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण\n-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ\n-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार\nहोय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे\nशरद पवार, विलासराव देशमुखांना जमलं नाही; ते देवेंद्र फडणवीसांनी ‘करुन दाखवलं’\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:42:08Z", "digest": "sha1:TG6UU47KFZ7GH2FZCHILQKCQRDNTMETN", "length": 4445, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फर्नांदो बेलाउंदे तेरी - विकिपीडिया", "raw_content": "\n(फर्नान्डो बेलाँडे टेरी या पानावरून पुनर्निर्देशित)\nफर्नांदो बेलाउंदे तेरी (स्पॅनिश: Fernando Belaúnde Terry; ७ ऑक्टोबर १९१२, लिमा, पेरू - ४ जून २००२, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६३ ते १९६८ व १९८० ते १९८५ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.\nइ.स. १९१२ मधील जन्म\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१४ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-06-15T21:11:07Z", "digest": "sha1:TBJ2SDSM5BNET6KMM74MBPZQCZE47U5Z", "length": 11069, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अँकरच्या डोक्यावर बसला पक्षी... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome जरा हटके अँकरच्या डोक्यावर बसला पक्षी…\nअँकरच्या डोक्यावर बसला पक्षी…\nटीव्हीवर ऑनएअर शो सुरू असताना दोन अँकरमध्ये कडाक्याचे लागलेले भांडण,एका अँकरने आपल्या लहान मुलीला घेऊन केलेले अ‍ॅकरिंगच्या घटना ताज्या असतानाच आता अशीच एक भन्नाट घटना घडली आहे.अँकरच्या डोक्यावर चक्क एक पक्षी येऊन बसला.कॅलिफोर्नियाच्या सेन डियागोच्या केएफएमबी या वाहिनीवर हा प्रकार घडला.हा पक्षी बंदिस्त खोलीत कसा आला,कुठून आला याचा उल्लेख मात्र बातमीत नाही.योगायोग असा की,जो शो स���रू होता त्या शो चं नाव पक्ष्यांच्या घरट्यांचा दिवस असं होतं.त्यामुळं डोक्यावर पक्षी येऊन बसणे हा शो चाच एक भाग असावा असंही प्रेक्षकांना वाटलं असावं.मात्र अचानक उद्दभवलेल्या या प्रसंगाचा सामना दोन्ही अँकरनं मोठ्या हिकमतीनं केला.\nसेन डियागोच्या केएफएमबी टीव्हीवर सकाळचा शो सुरु होता. या शोचं नाव ‘पक्ष्यांच्या घरट्यांचा दिवस’ असं होतं. हा शो निकेल मेडिया आणि एरिक कानहर्ट हे दोन अँकर सादर करत होते. तेवढ्यात एक परदेशी पक्षी निकेल मेडिया यांच्या डोक्यावर येऊन बसला. ही घटना पाहून प्रेक्षकांसह त्या निकेलसोबत अँकरिंग करणाऱ्या एरिक यांनाही हसू आवरत नव्हते. तर निकेल यांनी अतिशय शांतपणे या घटनेचा सामना केला. अजिबात न डगमगता त्या शांत बसून राहिल्या. लाईव्ह कार्यक्रमावेळी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ तत्काळ व्हायरल झाला आहे.\nया व्हिडीओतील निकेल यांच्या डोक्यावर बसलेला पक्षी स्कारलेट बर्ड आहे. हा पक्षी कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागो पक्षी अभयारण्याचा निवासी आहे. आता लाईव्ह बुलेटीन सुरु असताना हा पक्षी अचानत कसा आला हे मात्र समजू शकले नाही. पण अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रसंगाला अँकरने दिलेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने कौतुकास्पद होता. नुकताच लाहोरमधील ‘सिटी ४२’ या चॅनलचे दोन अँकर एकमेकांशी भांडत असल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याआधीही अँकरिंग करत असताना अचानक स्टुडिओमध्ये कुत्रा किंवा मांजर आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अँकरिंग करणे हे ग्लॅमरस आहे असे वाटत असले तरीही त्यामध्ये अशाप्रकारची आव्हानेही येऊ शकतात.\nNext articleमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात,पाच ठार\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nरायगडात सारेच बंडखोरीने बेजार\nआंदोलनाचा दणका आणि पत्रकारांच्या एकजुटीचा विजय\nपत्रकार पेन्शन योजनेचे भाजपचे वचन\nहल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकारांच्या आंदोलनास अण्णा हजारे यांचा पाठिंबा\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nबातमीनं CM (O) चे पितळ उघडे\nकर्जत प्रेस क्लबचा जरा हटके उपक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sadabhau-khot-criticized-raju-shetti/", "date_download": "2019-06-15T21:30:34Z", "digest": "sha1:ESGZ2X3H4XZXPISE7GFYZCGHVNZC5YZH", "length": 8950, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे हिंमत नाही; सदाभाऊ खोतांचा शेट्टींवर हल्लाबोल", "raw_content": "\nदगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे हिंमत नाही; सदाभाऊ खोतांचा शेट्टींवर हल्लाबोल\n12/01/2019 कोल्हापूर, महाराष्ट्र 0\nकोल्हापूर | दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत राहिली नाही, अशी घणाघाती टीका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे.\nदगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे त्यांच्यात आता हिंमत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.\nऊस कारखानदारांच्या दारात जाऊन आता ते आंदोलन करू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यातील वाद आता वाढत जाण्याची शक्यता आहे.\n-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक\n-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार\n-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट\n-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव\n-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी\nऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक\n…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहल��कडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/photos-for-nashik-page-4/articleshow/69793779.cms", "date_download": "2019-06-15T21:59:56Z", "digest": "sha1:XNAYRBKMIJACADWC5O3WOFQWBZL5FBJQ", "length": 9497, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: नाशिक पान ४साठी फोटोओळ - photos for nashik page 4 | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nनाशिक पान ४साठी फोटोओळ\nवांद्रे पूर्व येथे नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू असून, या नाल्यावरच उभ्या राहिलेल्या पाच मजली 'टॉवर झोपड्या' शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या ...\nवांद्रे पूर्व येथे नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू असून, या नाल्यावरच उभ्या राहिलेल्या पाच मजली 'टॉवर झोपड्या' शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त केल्या.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक ��त्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nअमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय घडलं\n'वायू' जोर पकडणार, पाऊस लांबण्याची शक्यता\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nमंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंकडून अविनाश महातेकर\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी विनायक राऊत\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार; नव्या नावांबाबत उत्सुकता\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nउदयनराजे-रामराजे वाद चिघळला; पवारांची मध्यस्थी निष्फळ\nमंत्रिमंडळ विस्तार: 'या' नेत्यांची नावे चर्चेत\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनाशिक पान ४साठी फोटोओळ...\nCM फडणवीस-उद्धव भेट; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा...\nमुंबई: गोवंडीत झाड कोसळून एकाचा मृत्यू...\nमुंबई: शहर-उपनगरात पावसाची हजेरी...\nझीनत अमान यांना 'आर डी बर्मन जीवन गौरव'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:57:47Z", "digest": "sha1:L7DGRW7VWTGBZIJDNCAWK7EZKSKVDAZT", "length": 27758, "nlines": 316, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (12) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (19) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (4) Apply मुक्तपीठ filter\nअर्थविश्व (3) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (3) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (16) Apply सप्तरंग filter\nचित्रपट (11) Apply चित्रपट filter\nसाहित्य (9) Apply साहित्य filter\nमोबाईल (8) Apply मोबाईल filter\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nरेल्वे (6) Apply रेल्वे filter\nव्यवसाय (6) Apply व्यवसाय filter\nजीवनशैली (5) Apply जीवनशैली filter\nटीव्ही (5) Apply टीव्ही filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nस्वप्न (5) Apply स्वप्न filter\nआयुर्वेद (4) Apply आयुर्वेद filter\nदिग्दर्शक (4) Apply दिग्दर्शक filter\nनिसर्ग (4) Apply निसर्ग filter\nपत्रकार (4) Apply पत्रकार filter\nपर्यटन (4) Apply पर्यटन filter\nसमुद्र (4) Apply समुद्र filter\nप्लॅस्टिकला पर्याय बांबू, गव्हाचे स्ट्रॉ\nनागपूर : काही बाबी दिसायला लहान असतात. परंतु, त्याचा व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टिकोणातून विचार केल्यास त्यातून नावीन्यपूर्ण व उपयोगी वस्तूंची निर्मिती शक्‍य होते. आर्किटेक्‍ट असलेल्या श्रेयसने प्लॅस्टिक स्ट्रॉऐवजी दुसरे काय वापरात येऊ शकते याचा विचार केला आणि त्यातून जन्म झाला बांबू आणि गव्हाच्या...\nसफर बलूनची...इजिप्तमधली (स्निग्धा गोळे-कोटकर)\nअखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....\nगुगल मॅप्स (अच्युत गोडबोले)\nगुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं \"गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...\nपावसाची हलकीशी सर आली. अवकाळी, मृदगंधाचं आंदण देऊन गेली. अद्याप माणसाला कुपीबंद करता न आलेला हा सुवास. अर्थात, तो असिनोमायसेटिस नामक जिवाणूंच्या स्पोअर्समुळे येतो हे शोधून काढण्यापर्यंत आपण मजल मारली आहे, तेव्हा कुणी सांगावं उद्या असे मातीच्या सुगंधाचे स्प्रे येतीलही बाजारात. मात्र, तो असा अवचित...\n\"योगशास्त्रामुळं आयुष्य बदललं' (अमृता खानविलकर)\nमाझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. \"वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही ��ेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर \"वेलनेस' हा फक्त...\nआग ही मानवकुळीने कब्जात आणलेली आदिम निसर्गशक्ती आहे. तिच्या जोरावर मानवजातीची भरभराट झाली आहे. कधीमधी ती बेसुमार भडकते, जंगले जाळते. परिसरातल्या लोकांना आस्था असेल, तरच हा हाहाकार टाळता येतो. आ गलाव्या हे आपल्या मनुष्यजातीचे अगदी चपखल वर्णन आहे. शास्त्रीय परिभाषेत आपली दोन लाख वर्षांपूर्वी...\nइंटरनेट ऑफ थिंग्ज (अच्युत गोडबोले)\nकुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...\nजिमला तर जात नाही, मग दीपिका एवढी फीट कशी\nस्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल राहील, असे डाएट मी घेते....\nमहाराष्ट्राबरोबर देशातील अनेक हॉटेल्सच्या मेनूकार्डवर हमखास ‘कोल्हापुरी’ डिश असते. कोल्हापूरच्या बाहेर कोल्हापुरी डिश म्हणजे भरपूर चटणी टाकून केलेली भगभगित, तिखटजाळ भाजी. प्रत्यक्षात मात्र कोल्हापुरी लोक अशी भगभगित तिखटजाळ भाजी खाताना दिसत नाहीत. जशी प्रत्यक्षात कोठेच न दिसणारी ‘कोल्हापूरची लवंगी...\nमाझा मुलगा त्याच्या कुटुंबासह जपानमध्ये असतो. एकदा रात्री त्यांच्या एका मित्राने माझ्या मुलाला त्याच्या घरी कॉफीसाठी बोलावले. तिकडे रात्रीचे अकरा वाजले असतील. मुलांना घरीच ठेवून ती दोघे मित्राकडे गेली. जाता जाता माझ्या मुलाने आम्हाला इकडे पुण्यास फोन केला. तेव्हा इथे संध्याकाळचे साडेसात वाजले होते...\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्��ीव स्मिथ आणि डेव्हिड...\nपुण्याने 'पवारांना' काय दिले; शरद पवारांची खंत\nपुणे : शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्या जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे 'पुणे...\nकाही गोष्टी देहाला चिकटून आल्यासारख्या असतात; पण एका क्षणी देह व ती गोष्ट यांचा संबंध संपतो. त्याच्या आठवणी... प्रिय अहो, स. न. वि. वि. काळजावर दगड ठेवून हे पत्र लिहीत आहे. गेले काही दिवस मी गुपचूप निरीक्षण केलंय. तुम्हाला माझा कंटाळा आलाय. माझ्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही अनेक परक्‍यांशी...\nनेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...\nप्राचीन भारतीय शास्त्रात शक्‍तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना, शक्‍तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजे सरस्वतीदेवी, कर्मशक्‍तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’\nप्रत्येकात कुठले ना कुठले कसब दडलेले असते. गरज असते त्याला योग्य संधी देण्याची. जिद्द, आत्मविश्‍वास अन्‌ झपाटलेपण या बाबी अंगात असतील तर वेळ, पैसा व ठिकाण अशा कशाचीही अडचण येऊनही त्याला दूर करण्याची ताकद त्या व्यक्तीत येते. लातूर जिल्ह्यात मुरूड नावाचे गाव आहे. तेथे वास्तव्यास असणाऱ्या देशमुख...\nगेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण \"रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या...\nहिरवा निसर्ग हा संगतीने...\n15 ऑगस्ट 2018 रोजी 72 व्या ��्वातंत्र्यदिनी तिरंग्यास सलामी देऊन आम्ही उत्साही 20 ट्रेकर्स दुपारी साडेबाराच्या सुमारास रायरेश्‍वर गडाच्या दिशेने निघालो. माळशिरस परिसरातील शाळेत भोजन पुन्हा रायरेश्वराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. वाईच्या घाटातून रात्री आठच्या सुमारास रायरेश्वरगडाच्या पायथ्याशी...\nभेट तुझी माझी स्मरते... (राज जाधव)\nव्यवहार अनेकदा भावनांवर मात करतात आणि मग निर्णयांचं भूत आयुष्यभर मानगुटीवर बसतं. मात्र, गतकाळाचं हेच भूत एखाद्या क्षणी आपल्यासमोर उभं ठाकतं आणि मग मन सैरभैर होऊन जातं. ‘इंटिरिअर कॅफे नाइट’ ही शॉर्टफिल्म याच गोष्टीवर अतिशय तरलपणे भाष्य करते. भूतकाळाचा उसवलेला धागा नेमकेपणानं अधोरेखित करणाऱ्या या...\nसंपूर्ण सतर्कता मिळवण्यासाठी या पाच गोष्टी करा\nमहान व्याख्याते जॉन कबाच जिन यांच्या मते संपूर्ण सतर्कता म्हणजे “हेतूपुरस्सरपणे सध्याच्या क्षणावर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता लक्ष देणे होय.” मग सतर्कता म्हणजे काय आणि आपण ती कशी साध्य करायची आणि आपण ती कशी साध्य करायची सतर्कता म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाणीवपूर्वक त्या क्षणात जगणे होय. ही जागरूकतेची अशी स्थिती आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/resignation-of-baramati-loksabha-chief/", "date_download": "2019-06-15T21:26:19Z", "digest": "sha1:UPHZL7XQWCYDZONGF2Y5ACS5KLNBX7YZ", "length": 9294, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का", "raw_content": "\nबारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का\n17/04/2019 टीम थोडक्यात Top News, पुणे, महाराष्ट्र 0\nबारामती | रासपचे बारामती लोकसभा प्रमुख बापूराव सोलनकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे. सोलनकर हे चळवळीतील वजनदार कार्यकर्ते आहेत.\nपक्षामध्ये अनेक पदाधिकारी काम न करता कुरघोड्या करत करतात. त्यामुळे अनेक पदाधिकारी पक्षातून बाहे�� पडले आहेत. या गोष्टीकडे महादेव जानकरही दुर्लक्ष करत आहेत, असं सोलनकर यांनी म्हटलं आहे.\nअनेक लोकं पक्षात असून पक्ष वाढवण्याऐवजी पक्ष संपवण्याचं काम करत असल्याचंही सोलनकर म्हणाले.\nदरम्यान, सोलनकरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात रासपला मोठा धक्का मानला जात आहे.\n–“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”\n-पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो यावर्षी धावणारच : गिरीष बापट\n–सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस\n–…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका\n–युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र\n“गडकरी साहेब… जातीवरून राजकारण न करण्याचे सल्ले आपल्या पक्षाला द्या”\n‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; ���िल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/43438", "date_download": "2019-06-15T21:37:12Z", "digest": "sha1:7N4OANRMTBY66H256IN4I27FGZSTPK2J", "length": 57696, "nlines": 345, "source_domain": "misalpav.com", "title": "मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nकिल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते. मग थोड्या अंतरावर एका मोठ्या गुहेच्या तोंडावर शेकोटीभोवती जमलेले काही लोक दिसले, तिकडे गेलो.\nत्या लोकांकडून मला आश्चर्याची एक गोष्ट कळली, की ती गुहा खूप खोल, लांब असून किल्ल्यावर पहुचण्याचा एक मार्ग त्या गुहेतूनही होता. ते सर्व लोक विविध प्रकारचे कारागीर असून किल्ल्यावर पुष्कळ काम मिळत असल्याचे ऐकून तिकडे निघाले होते. मला अनायासेच किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी खात्रीची सोबत मिळाली.\nसकाळी किल्ल्यावर पहुचल्यावर बघतो, तो किल्ल्याची बरीच पडझड झालेली असून इतस्ततः वा��ू - मातीचे ढीग, घडवलेल्या दगडांच्या राशी, संगमरवरी कठडे आणि पुतळे, लाकडी ओंडके-फळ्या वगैरे सामान पसरलेले होते, आणि दुरुस्तीचे काम चाललेले होते. हे सर्व बघून ‘इस्किहार’ रत्नाबद्दल इथे मला कोण आणि कसला सल्ला देणार हा प्रश्नच पडला. मग इकडे तिकडे फिरत मी काही रेखाटने वगैरे करू लागलो.\nचित्र 2 - 3. किल्ल्यातील दृष्ये. (चित्रकार - Hubert Robert)\nतेवढ्यात एका भव्य इमारतीसमोरील कारंज्याजवळ एक उमदा तरुण आणि एक सुंदर युवती उभे असलेले मला दिसले, परंतु थोड्याच वेळात ते आत गेले. दुपारच्या वेळी पुन्हा बाहेर येऊन नवीन इमारतींचे बांधकाम, तटबंदीची दुरुस्ती, चौथऱयांवर पुतळे बसवणे वगैरे कामांची प्रगती बघत बघत ते मजजवळ आले. तो तरुण माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा असून कर्तबगार, हिकमती आणि साहसी असल्याचे त्याची चर्या आणि एकंदरीत हावभाव यांवरून दिसत होते, तर ती युवती काहीशी अल्लड आणि निरागस वाटत होती. मी चित्र काढत असलेले बघून त्या दोघांच्या मुद्रेवर स्मित उमटले, आणि मी कोण, इथे कशासाठी आलेलो आहे वगैरे विचारपूस त्यांनी केली.\nमाझी हकीगत - विशेषतः दा विंची यांनी मला शिष्य म्हणून निवडले असल्याचे ऐकून त्यांनी सूचक नजरेने एकमेकांकडे बघितले, आणि ‘ इस्किहार’ रत्नाच्या शोधात मी इथवर येऊन पहुचलो आहे हे मी सांगत असताना अभावितपणे त्या युवतीने आपल्या बोटातील अंगठी चाचपली - हे माझ्या नजरेने टिपले.\nचित्र 4 - 5 : चेझारे आणि ल्युक्रेशिया बोर्जिया ( ‘Borgias’ चित्रपटातील दृश्ये).\nमाझा वृत्तांत ऐकून तो तरूण म्हणाला - \"मित्रा, आता मी तुला आमची ओळख तुला करून देतो. मी चेझारे बोर्जिया आणि ही माझी बहीण ल्युक्रेशिया बोर्जिया. आमचे वडील रोड्रिगो बोर्जिया म्हणजेच रोममधले सध्याचे पोप अलेक्झांडर सहावे आहेत. तू आज इथे आलास, हे फार बरे झाले. स्पेनमधील चर्चमुळे तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल मी फार दिलगीर आहे, पण आता तू निश्चिंत रहा. यापुढे तुमच्यावर कोणतीही आपत्ती मी येऊ देणार नाही. आजपासून तू आमचा विशेष अतिथी आहेस\" एवढे बोलून मला ते आपल्या बरोबर किल्यातील विशाल प्रासादात घेऊन गेले. किल्ल्यातील इतर इमारती पडझड झालेल्या असल्या तरी हा प्रासाद मात्र सुस्थितीत असून उत्तम रितीने सजवलेला होता. समोरच बोर्जिया कुटुंबाचे भव्य तैलचित्र होते.\nचित्र 6: प्रासादातील भव्य दालन. (Palazzo Colonna).\nचित्र 7: - पोप अलेक्��ांडर सहावे आणि त्यांचे बोर्जिया कुटुंब\nप्रासादातल्या एका दालनात माझी रहाण्याची उत्तम व्यवस्था लावून दिल्यावर \"उद्या सकाळी आपण भेटू, तोवर तू घरी पाठवण्यासाठी एकादे पत्र लिहून ठेव, ते मी उद्याच रवाना करेन \" असे म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला.\nहा सर्व प्रकार बघून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. थोड्याच वेळात एक सेविका माझ्यासाठी ल्युक्रेशियाने पाठवलेली उंची वस्त्रे घेऊन आला. ती परिधान केल्यावर मी आरश्यात बघितले तेंव्हा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, अशी माझी छबी मला दिसली. मी आनंदाने आई आणि एलीसाठी पत्र लिहायला घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी चेझारे मला एका मोठ्या दालनात घेऊन गेला. तिथे जुन्या मूर्ती आणि चित्रे ठीक करण्याचे काम चाललेले होते.\nचित्र 8: मी आई आणि एलीसाठी पत्र लिहायला घेतले. (चित्रकार : Gabriël Metsu)\nचित्र 9: दालनात चाललेले जुन्या मूर्ती आणि चित्रे ठीक करण्याचे काम. (चित्रकार : Hubert Robert)\n“रोम, मिलान, फ्लोरेन्स वगैरेमध्ये खूप प्राचीन मातब्बर घराणी आहेत आणि त्यांचे खूप मोठमोठे प्रासाद आहेत. मात्र त्यातल्या पुष्कळांची आता डबघाईची परिस्थिती आहे. आम्ही त्यांचे आता ओसाड पडलेले महाल, त्यातील जुन्या मूर्ती- चित्रांसह खरेदी करतो, आणि इथे आणून त्यांना ठीक करवून घेतो. तू जर काही काळ राहून या कामात मदत केलीस, तर अनायासे तुझा चित्रकलेचा सराव होईल, आणि मिळकत पण होईल, अर्थात याला तुझे गुरु दा विंची यांची संमती असेल तरच. तुझी तशी इच्छा असेल तर मी आजच याबद्दल त्यांना खलिता पाठवतो” -- चेझारे म्हणाला. मी लगेचच या गोष्टीला संमति दिली. ‘इस्किहार’ रत्नाबद्दल ‘पुढील सल्ला’ हाच आहे की काय, असाही विचार माझ्या मनात चमकून गेला.\nपुढे किल्ल्यात एके ठिकाणी एका विस्तीर्ण खडकातून एक झरा वहात असून त्या खडकावर अद्भुत शिल्पे बसवलेली होती. “हा किल्ला आम्ही मिळवण्याचे मुख्य कारण म्हणजे ही शिल्पे. लिओनार्दो दा विंची यांच्याकडूनच याबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती, आणि हा किल्ला ताब्यात घेऊन इथल्या सर्व शिल्पाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा सल्ला त्यांनी वडिलांना दिलेला होता. आमचे वडील पोप बनताच तातडीने आम्ही हा किल्ला मिळवला.\nचेझारेने दोन्ही पत्रे रवाना केल्यावर काही दिवसातच त्याच्या जासूदाने दा विंची आणि आईची पत्रे आणली. आई-एलीचे ठीक चालले होते प�� त्यांना बाबांची आणि माझी फार आठवण येत असे. मी परत केंव्हा येणार त्याची त्या दोघी वाट बघत होत्या.\nदा विन्चिंचे पत्र वाचताच चेझारेच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. “दा विन्चिंनी तुला हवे तितके दिवस आमच्याबरोबर रहाण्यास सांगितले आहे, आणि तुझ्यासाठी ही चिठ्ठी दिली आहे” असे म्हणत माझ्या हातात एक छोटीशी गुंडाळी दिली. त्यात फक्त एवढेच लिहिले होते - “पुतळे आणि प्रत्यक्ष व्यक्तींवरून मानवी शरीराचा कसून अभ्यास कर. त्यासाठी चेझारेची मदत घे. योग्य वेळ आली की मी तुला बोलावेन. तोपर्यंत चेझारे बरोबर रहा”.\n..... “त्यांनी मला तुझ्यासाठी मानवाकृतींच्या अभ्यासासाठी सर्व सोय उपलब्ध करून द्यायला सांगितले आहे. इथे किल्ल्यात सर्वत्र जुन्या मूर्ती आहेतच, शिवाय किल्ल्यावर कामासाठी आलेले स्त्री- पुरुष खूप आहेत, त्यावरून तू अभ्यास सुरु कर. थोड्या दिवसातच मी तुझ्यासाठी निर्वस्त्र स्त्री - पुरुषही उपलब्ध करून देईन. चल, आता मी तुला आमचा कलाकृतींचा खास संग्रह दाखवतो, त्यावरूनही तुला खूप शिकता येईल” ... चेझारे म्हणाला.\nमग तो मला अनेक चित्रे आणि पुतळे असलेल्या एका भव्य दालनात घेऊन गेला, प्राचीन ग्रीक, रोमन आणि हल्लीच्या नवनवीन कलाकृतींचा तो अद्भुत खजिना बघून माझे डोळे दिपले. यापूर्वी टोलेडोत किंवा आमच्या गावी असले काहीच मला बघायला मिळालेले नव्हते. आता खऱ्या अर्थाने माझे चित्रकलेचे शिक्षण सुरु होणार, याची मला खात्री पटली.\nचित्र 13 - 14 - 15 ग्रीक-रोमन मूर्ती.\nचित्र 18 - 19 - 20 ग्रीक-रोमन मूर्ती.\nतू निसर्गचित्रे चांगली काढतोस, हे मी बघितले आहे, पण फक्त निसर्गचित्रे रंगवून कदाचित तुला तुझे स्वतःचेही पोट भरता येणार नाही. चर्चसाठी येशू- मेरीची, बायबलातल्या प्रसंगांची चित्रे काढण्याचे काम निवडक, प्राख्यात कलावंतांनाच मिळते. तेही पोप, बिशप, कार्डिनल वगैरेंना आवडेल, असेच करावे लागते. माझे वडील आज पोप आहेत खरे, पण तू चित्रकला पूर्ण शिकून मोठा कलावंत होशील, तेंव्हा काय परिस्थिती असेल, सांगता येत नाही. त्यामुळे तू स्वतंत्रपणे तुझ्या आवडीची चित्रे काढ. तू उत्तम चित्रकार बनलास, की तुझी चित्रे घेण्यासाठी धनिक मंडळींमध्ये चढाओढ लागेल…. त्यावेळी मी असेन नसेन…\n“ही चित्रे बघ. यात मानवी शरीराचा कसोशीने केलेला अभ्यास दिसून येतो. त्यासाठी या कलावंतांनी खूप कष्ट घेतलेले आहेत.\nया चित्रांमध्ये निसर्गदृश्ये पार्श्वभूमी म्हणून रंगवलेली आहेत. मुख्य भर मानवाकृतींवर आहे. यात चित्रित प्रसंग ग्रीक वा रोमन पौराणिक कथांमधून घेतलेले आहेत. काही वर्षांपासून इटलीत प्राचीन ग्रीक-रोमन मूर्ती उत्खननातून मिळू लागल्या आहेत, त्यांच्या प्रभावामुळे आजच्या कलेत अभूतपूर्व बदल घडून येत आहेत. हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्य नष्ट झाल्यावर हळूहळू ख्रिस्ती धर्माने आपली पकड घट्ट करत पूर्वीच्या रोमन देवतांना निषिद्ध ठरवून नग्नतेला पाप समजणे, नरकाची भीती, आत्म्याची मुक्तता वगैरे कल्पना समाजात दृढमूल केल्या. बायबलातील त्या पाप-पुण्याच्या कल्पनातून समंजस लोक आता बाहेर पडू लागले आहेत, आणि मनुष्याचे शरीर आणि भोवतालचे जग, यात जास्त रुची घेऊन शास्त्रीय आणि कलात्मक अभ्यास करू लागले आहेत. म्हणूनच दा विंची नी तुला मनुष्याकृतींचा सखोल अभ्यास करायला सांगितले आहे.\nहे सर्व बघून आणि चेझारेचे विचार, दा विन्चिंचा आदेश ऐकून मी खूपच प्रभावित झालो आणि एकाग्रतेने कामाला लागलो.\n… हळू हळू माझी चेझारे आणि ल्युक्रेशियाशी खूप घनिष्ठ मैत्री झाली. चेझारेला अनेक विषयांचे चांगले ज्ञान तर होतेच, शिवाय तो खूप साहसी आणि युद्धकुशल लढवय्या होता. आम्ही अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा करायचो. ते दोघेही माझे बोलणे खूप आवडीने ऐकायचे.\nचित्र 26: चेझारे आणि ल्युक्रेशिया माझे बोलणे खूप आवडीने ऐकायचे.\nत्या चर्चेतून मला प्रथमच समजले की की त्यांचे वडील पोप आणि व्हॅटिकन मध्ये कार्डिनल असलेला चेझारे यांचावर विषप्रयोग करण्याचे, खुनाचा कट रचण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सर्वांचे रक्षण करणे हे त्याचे महत्वाचे काम आहे. साध्या-भोळ्या ख्रिस्ती लोकांसाठी पोप हे खुद्द परमेश्वराचे पृथ्वीवरील पवित्र प्रतिनिधी असले, तरी प्रत्यक्षात ‘पोप’- पद मिळवण्यासाठी आणि ते टिकवून ठेवत स्वतः जिवंत रहाण्यासाठी सगळे भले बुरे मार्ग चोखाळावे लागत असतात. “तुमचा शत्रू तुमचा घातपात करण्यापूर्वीच, आपणच त्याला संपवावा’ हे सूत्र आम्ही पाळतो” - चेझारे म्हणाला.\nमी एलीविषयी जे सांगायचो, ते ऐकून ल्युक्रेशियाला तिला भेटण्याची खूपच उत्सुकता निर्माण झाली. एकदा संध्याकाळी आम्ही असेच गप्पा करत असताना बाहेरून कुणी काही सांकेतिक साद घालत असल्याचे ऐकू येताच चेझारे एकदम उठला आणि तात��ीने बाहेर गेला. मला आश्चर्य वाटल्याचे बघून ल्युक्रेशिया म्हणाली, “मिशेलेत्तो आला आहे”.\nमग तिने सांगितले की मिशेलेत्तो हा चेझारेचा अगदी खास मदतनीस असून त्याच्यावर चेझारे वेळोवेळी अगदी गुप्त, महत्वाची कामगिरी सोपवत असतो. तो आला याचा अर्थ काहीतरी अगदी महत्वाचे तातडीचे काम निघालेले आहे. मग आम्ही खिडकीतून बघितले तर मिशेलेत्तोने आणलेले काही कागद चेझारे वाचत होता.\nचित्र 27 : चेझारे आणि मिशेलेत्तो\nदुसरे दिवशी सकाळी काही सैनिकांना बरोबर घेऊन चेझारे आणि मिशेलेत्तो तातडीने कुठेतरी गेले.\n“तो कुठे जातो, काय करतो, हे तो मला कधीच सांगत नाही. पण तो गेला की मला फार भीती वाटते. पण आता तुझ्या सोबतीत मी निश्चिंत राहीन” - ल्युक्रेशिया म्हणाली.\nल्युक्रेशिया बद्दल मला एलीबद्दल वाटायचे, तसेच ममत्व वाटू लागले होते, पण त्याहीशिवाय आपल्या मनात खोलवर तिच्याविषयी काही निराळ्याच भावना निर्माण होत आहेत की काय, असेही कधी कधी वाटायचे, विशेषतः आम्ही दोघे बागेत एकत्र फिरायचो, तेंव्हा.\nचित्र 28 : चेझारे आणि मिशेलेत्तो - खास कामगिरीवर ... चित्र 29 : ल्युक्रेशियाबरोबर बागेत फेरफटका\nथोड्याच दिवसात चेझारे परत आला, त्याच दिवशी अचानक आकाशातून एका पक्ष्याचा कर्कश्य चित्कार ऐकू आला आणि एक मोठा ससाणा आकाशातून झेप घेऊन चेझारेसमोर उतरला. “व्हॅटिकनहून संदेश” - चेझारे म्हणाला. खरोखरच तो पक्षी संदेश घेऊन आलेला होता.संदेश वाचून चेझारे गंभीर झाला. “ माझ्यावर वडिलांनी एक नवीन कामगिरी सोपवली आहे, आणि त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला रोमला यायला सांगितले आहे. दा विन्ची काही विशेष युद्ध- साधनांची रचना करणार आहेत, त्यावेळी त्यांना मी तिथे हवा आहे” - तो म्हणाला.\nचित्र 30 : एक मोठा ससाणा आकाशातून झेप घेऊन चेझारेसमोर उतरला\n“म्हणजे माझे एलीला भेटण्याचे राहूनच जाणार” - ल्युक्रेशिया रडवेली होऊन म्हणाली. “आपण रोमला जाताना नाही का तिला भेटू शकणार \n“आपण असे करू, इथून लोरेंझोच्या गावी जाऊ आणि त्या दोघींनाही आपल्यासोबत रोमला घेऊन जाऊ. मग तर झाले” चेझारे हसत म्हणाला.\nमग काय, ल्युक्रेशिया उत्साहाने तयारीला लागली. आपल्याच वयाच्या एलीची सोबत आता आपल्याला व्हॅटिकनमधे लाभणार, याचा तिला फार आनंद झालेला होता. मलाही घरी जाण्याच्या कल्पनेने फार बरे वाटले. आपण खुद्द दा विन्चिंबरोबर व्हॅटिकनमधें र���ाणार, असे आपल्या बॉबिओतील मित्रांना सांगितले तर ते आपल्याला खुळ्यातच काढतील, या कल्पनेनेच मला हसू आले. मग दोन-तीन दिवसात चेझारेने किल्ल्याची नीट व्यवस्था लावली, आणि आम्ही बॉबिनो-रोमच्या दिशेने कूच केले.\n माझे गुरु आता मला काय काय शिकवतील आपल्याला तिथे राफाएल, मिशेलएंजेलो वगैरेंची पण चित्रे बघायला मिळतील का आपल्याला तिथे राफाएल, मिशेलएंजेलो वगैरेंची पण चित्रे बघायला मिळतील का पोप आपल्याशी कसे वागतील पोप आपल्याशी कसे वागतील … असे अनेक प्रश्न माझ्या मनात गर्दी करत होते….\nउत्तम चित्रे ,प्रवाही भाषा ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ब्रॅम स्टोकर \nडॉ. जॉन सेवार्डची डायरी\nब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.\nमस्तं. नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम चित्रांनी भरलेली प्रवाही कथा \nचित्र रचनेतील गुप्त स्थाने हळुवारपणे सादर\nमुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे...\nमानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.\nविवस्त्र मानवी शरीर पाहणे\nसहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही\nत्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.\nहा भागही जबरदस्त आहे काका.\nहा भागही जबरदस्त आहे काका.\nक्लास लिहिताय. एका अद्भूत जगात लिलया फेरफटका मारला जातोय.\nपुढील भाग लिहिण्यासाठी प्रेरणा\nश्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.\nमोनालिसा म्हणत असेल मलाच माझी कहाणी नव्याने समजत्ये\nमोनालिसा म्हणत असेल मलाच माझी कहाणी नव्याने समजत्ये छान चालू आहे लेखमाला छान चालू आहे लेखमाला\nकाही कथा कादंबरी आहे म्हणून\nकाही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे.\nचित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे.\nमला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली.\nचित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे.\nउगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.\nया भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे.\nइतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची जोड आणि रोमची भ्रमंती\nअथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार.\n@कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे.\n@ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे.\nआत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम \nआत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा \nअतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम\n(पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते.\nता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत.\n१. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया\nशार्प ऑब्जेक्टस या पुस्तकातील उल्लेख काय आहेत\n--- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्द��� नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.\nपरत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)\n@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते.\nसर्व भाग आज वाचून काढले . काही संदर्भ बुकमार्क करून ठेवले आहेत . पुढील भाग टाका लवकर.\nउत्सुकतेने वाचतेय :) सुरेख\nउत्सुकतेने वाचतेय :) सुरेख मालिका\nकाही सुचणे आणि चित्रे हुडकणे\n@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.\nजबरदस्त पक्कड घेते आहे कथा\nजबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या\nजबरदस्त पक्कड घेते आहे कथा\nजबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या\nनवा भाग आला की ........\nपहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य.\nसुप्रसिद्ध निर्मिती��चे कालानुसार उल्लेख\nज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार.\nया कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.\nहाही भाग अप्रतिम सर, उत्कंठा\nहाही भाग अप्रतिम सर, उत्कंठा वाढते आहे, पुढील भागाच्या प्रतीक्षेत..\nविंटरेस्टींग होत चाललंय सगळं\nकाका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही.\nइतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.\nश्वेता व्यास, चांदणे संदीप,\nश्वेता व्यास, चांदणे संदीप, सविता, अनेक आभार. कथामाला रुचते आहे हे वाचून छान वाटते आहे.\nचारी लेख वाचले आहे आणि\nचारी लेख वाचले आहे आणि आवडलेही आहेत.\nझग्यातील गुटगुटीत पाखरं छान\nझग्यातील गुटगुटीत पाखरं छान दिसतात \nआजची स्वाक्षरी :- इस हाथ ले उस दे दे ये हे प्यार का हे दस्तुर... :- PYAR KA RANG - Raageshwari\n@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार.\nमदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता \nलेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले.\nचित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांन�� काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T21:18:21Z", "digest": "sha1:AIXL2HIQM56M7PLWYQQ5BRCP7IKYR2RF", "length": 6323, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वादये | मराठीमाती", "raw_content": "\nएका राजाने आपला वकील दुसऱ्या राजाच्या दरबारी पाठविला. तो तेथे जाऊन पोंचल्यावर, तेथील राजाचे नोकर व वाजंत्री त्यांस मोठया सन्मानाने वाजतगाजत शहरात घेऊन जाऊ लागले. तो वकील कद्रू असल्यामुळे, वाजंत्रे आणि मिरवणूक यांसाठी विनाकारण पैसा खर्च व्हावा, हे त्यास बरे वाटले नाही. मग तो त्यांस म्हणाला, ‘अरे, माझी आई मेली, तिच्या सुतकांत मी असल्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरे. ’ हे ऐकताच त्या लोकांनी आपापली वादये बंद केली. पुढे ही हकीकत तेथील सरदारास समजली, तेव्हा तो त्या वकिलापाशीं येऊन त्यास विचारतो, ‘वकीलसाहेब, आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. आपली आई वारली, त्यास आज किती दिवस झाले बरे ’ वकील उत्तर करितो, ‘त्या गोष्टीस आज चांगली चाळीस वर्षे होऊन गेली ’ वकील उत्तर करितो, ‘त्या गोष्टीस आज चांगली चाळीस वर्षे होऊन गेली \nतात्पर्य:- पैसा वांचविण्यासाठी चिक्कू मनुष्य वाटेल ती सबब सांगण्यास कमी करणार नाही.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged आई, इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, वकील, वादये, सरदार on जुन 12, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/radhakrushna-vikhe-patil-statement-17/", "date_download": "2019-06-15T20:39:42Z", "digest": "sha1:SOND27EYKBXDTBMOWQRNV4E7KPGSSCBJ", "length": 22300, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पु��्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nअनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे\nFeatured मुख्य बातम्या सार्वमत\nअनावश्यक खर्चाला जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी पायबंद घालावा : ना. विखे\nलोणी (वार्ताहर) – विकास सहकारी सेवा संस्थांचे कामकाज अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही. मोठे आकडे दाखवून जादा मेहनताना मिळविण्याच्या या प्रकारावर अंकुश ठेवण्याचे काम जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी करून विकास संस्था स्वभांडवली कशा होतील, याकडे लक्ष द्यावे, असे उद्गाार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.\nराहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या 95 व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ना. विखे बोलत होते. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, काशीनाथ विखे, किसनराव विखे, सुभाष विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे,\nद्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रामभाऊ धावणे, सिनेट सदस्य अनिल विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, विखे कारखान्याचे संचालक विक्रम विखे, तालुका विकास अधिकारी श्री. गुळवे, बँकेचे शाखाधिकारी अनिल खांदे, विकास संस्थेचे अध्यक्��� चांगदेव विखे, उपाध्यक्ष किशोर धावणे आदी उपस्थित होते.\nना. विखे म्हणाले की, विकास संस्था गाव पातळीवर विकासाचा कणा आहे. लहान शेतकर्‍यांना अर्थपुरवठा होण्यासाठी त्या प्रमुख आधार आहेत. बदलत्या काळानुसार या संस्थाही बदलल्या पाहिजेत. ऑनलाईन कामकाज त्यांनी करायला हवे. जिल्हा सहकारी बँकेच्या आजवरचा कारभार शिस्तीचा राहिल्याने बँक आर्थिकदृष्टया सक्षम आहे. सोसायट्यांच्या अनावश्यक खर्चावर पायबंद घालण्याचे काम त्यांनी करावे. सोसायटी तोट्यात आणि सचिवांना मेहनताना जादा कसा असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, या संस्था स्वभांडवली झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nअण्णासाहेब म्हस्के म्हणाले, सोसायट्यांनी उधारीवर खत विक्री करू नये. केली तर त्यावर व्याज आकारले पाहिजे. तसे केले नाही तर तोटा होऊ शकतो. विकास संस्था ही अतिशय महत्त्वाची असल्याने कारभार काटकसरीने केला पाहिजे. लोणी बुद्रुक संस्था शताब्दीच्या उंबरठ्यावर असून ती आर्थिकदृष्टया अधिक सक्षम झाली पाहिजे. खासदार नेहमी संस्थांना आर्थिक शिस्त पाळण्यासाठी सांगायचे. ही संस्था टिकली तरच सामान्य शेतकरी टिकेल, असे त्यांनी सांगितले.\nयावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. सारंगधर शंकर पा. म्हस्के यांच्या स्मरणार्थ गावातील विक्रमी ऊस उत्पादन घेणार्‍या तीन शेतकर्‍यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अनिल नामदेव वाबळे (आडसाली), प्रकाश साहेबराव विखे (सुरु) व कमलाबाई नथमल कटारिया (खोडवा) यांना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यावतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.\nसंस्थेच्यावतीने यावर्षी सभासदांना पाच टक्के लाभांश दिला जाणार आहे. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. गोरख विखे व मधुकर म्हस्के यांनी चर्चेत सहभाग घेतला.अध्यक्ष चांगदेव विखे यांनी सभासदांच्या शंकांचे निरसन केले. भागवतराव विखे यांनी अहवाल वाचन केले. किशोर धावणे यांनी आभार मानले. सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.\nराज्यातील मोजक्याच जिल्हा बँका चांगल्या स्थितीत असून त्यात या बँकेचा समावेश होतो. बँकेच्या अधिकार्‍यांनी विकास संस्थेच्या आर्थिक कामकाजावर अंकुश ठेवायला हवा. या संस्थांचे सचिव अंदाजपत्रक पत्रकात मोठे आकडे दाखवतात मात्��� प्रत्यक्षात तसे कामकाज होत नाही. त्यांचा मेहनताना आणि बोनस वाढवून मिळण्यासाठी असे केले जाते का याचा शोध बँकेच्या अधिकार्‍यांनी घेतला पाहिजे.\nधुळ्यात अटल महाआरोग्य शिबिरातंर्गत 29 पासून डोळ्यांची शस्त्रक्रिया\nधुळे कृउबासचा राष्ट्रीय कृषी बाजारात समावेश\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nअधिवेशनाआधी विखेंचा मंत्रिमंडळात समावेश\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nपश्चिम बंगालच्या जयदेव राऊतचा रक्तदानांचा प्रसार व प्रचारासाठी भारत भ्रमण : चोपड्यात अनेकांकडून स्वागत\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, देश विदेश\n4th day : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच\nmaharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nजळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या पत्नीही इच्छूक\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n#Video # डान्सबार सुरु होण्यासाठी तोडीपाणी झाली : अजित पवार\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nअधिवेशनाआधी विखेंचा मंत्रिमंडळात समावेश\nधुळे कृउबासचा राष्ट्रीय कृषी बाजारात समावेश\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/because-of-lack-of-employment-language-issues/articleshow/69792419.cms", "date_download": "2019-06-15T21:53:14Z", "digest": "sha1:B7ROTGVP5IFHGJRWUK5WIP5YJ3IWKPEM", "length": 15678, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: रोजगार नसल्याने भाषा विषयांना घरघर - because of lack of employment, language issues | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nरोजगार नसल्याने भाषा विषयांना घरघर\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादभाषा आणि सामाजिकशास्त्रे विषयांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने विद्यापीठातील विभाग रिकामे राहण्याची भीती आहे डॉ...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nभाषा आणि सामाजिकशास्त्रे विषयांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने विद्यापीठातील विभाग रिकामे राहण्याची भीती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'सीईटी'साठी भाषा विषयांसाठी दहांपेक्षा कमी नोंदणी झाली आहे. रोजगाराभिमुख कौशल्य नसल्याने विद्यार्थी विभागाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दरवर्षी भाषा, फाइन आर्ट, सामाजिकशास्त्रे विभागातील घटती प्रवेशसंख्या चिंताजनक आहे. भाषा विषयाला प्रवेश घेण्याचा कल दिवसेंदिवस कमी झाला आहे. मागील वर्षी संस्कृत, उर्दू, पाली विषयांना प्रत्येकी पाच ते नऊ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. या विभागांची प्रवेश क्षमता ७० विद्यार्थ्यांची आहे. सामाजिकशास्त्रात समाजशास्त्र व अर्थशास्त्राचा अपवाद वगळता इतर विषयांना जेमतेम प्रतिसाद मिळाला. नियमित नसलेल्या तासिका आणि रोजगाराच्या संधीचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत विषयांनाही कमी प्रतिसाद असल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी विभागात अनुवाद, संहिता लेखन, मुद्रितशोधन हे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते. पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे पदविका अभ्यासक्रम बंद पडले. 'सीएचबी' प्राध्यापकांची नेमणूक वेळेवर होत नसल्याने अभ्यासक्रमाची विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नकार मिळत आहे. किमान कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम नसल्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याची वस्तुस्थिती आहे. रसायनशास्त्राच्या ७० जागांसाठी एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिली. संगणक व माहितीशास्त्र, केमिकल टेक्नॉलॉजी, प्राणिशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र विषयांना पुरेसे प्रवेश आहेत. इतिहास, मानसशास्त्र, ���माजशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र विषयांची उपयुक्तताही विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वाटत नाही. त्यामुळेच विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यावर भर देत आहेत.\nभाषा व सामाजिकशास्त्रे विषयांना प्रवेश घेणारे विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत नसल्याचे पाहणीत आढळले. द्वितीय सत्रानंतर मोजकेच विद्यार्थी उरतात. स्पर्धा परीक्षा किंवा अन्य संधीच्या शोधातील विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमात अडकत नाहीत. या विषयात पदवी घेतल्यानंतर नोकरी मिळणे कठीण असल्याचे लक्षात येताच विद्यार्थी अभ्यासक्रम सोडतात. या गळतीकडे विद्यापीठ प्रशासनाने अद्याप तरी लक्ष दिलेले नाही.\nविद्यार्थी तोच अभ्यासक्रम निवडतात, जो पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमी असते. भाषा आणि सामाजिकशास्त्रे जुन्याच साच्यात अडकलेली आहेत. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम असल्यास विद्यार्थ्यांचा कल वाढून प्रवेश क्षमतेवर परिणाम होणार नाही. याबाबत निश्चित विचार करण्यात येईल.\n-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकस...\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nजुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nपत्नीला रिव्हॉल्व्हरने धमकावले; पतीला अटक\n डिसेंबरपासून २० नव्या लोकल धावणार\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदि���सभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरोजगार नसल्याने भाषा विषयांना घरघर...\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त...\nवाईट नजरेने पाहतो म्हणून खून; कोर्टाने जामीन फेटाळला...\nरस्त्यांची यादी आता २२५ कोटींची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:54:29Z", "digest": "sha1:P2QNZKOF3YJKJMXLEVRZ3WP5ZBADMQVJ", "length": 6922, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nनातूवाडी बोगदा (4 किमी)\nचिपळूण बोगदा (2 किमी)\nसावर्डे बोगदा (3 किमी)\nपरचुरी बोगदा (3 किमी)\nकर्बुडे बोगदा (6 किमी)\nटिके बोगदा (4 किमी)\nबेर्डेवाडी बोगदा (4 किमी)\nपेडणे बोगदा (1 किमी)\nबार्सेम बोगदा (3 किमी)\nकारवार बोगदा (3 किमी)\n555 कुमठा रेल्वे स्थानककुमठा\n625 मूकांबिका रोड बैंदूर\nसिंधुदुर्ग रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक गाड्या थांबतात.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०१६ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pruthviraj-chavhan-criticized-modi/", "date_download": "2019-06-15T20:49:38Z", "digest": "sha1:YS7RUZQKVENNF7Q4XYD3BPSD4IVBE5HR", "length": 9835, "nlines": 116, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...तर राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील; पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास", "raw_content": "\n…तर राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील; पृथ्वीराज चव्हाणांना विश्वास\n13/04/2019 टीम थोडक्यात देश 0\nऔरंगाबाद | काँग्रेसची सत्ता आली की राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील, असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.\nय़ा अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही राफेल प्रकरणी मोदी जेलमध्ये जातील, ���सं वक्तव्य केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण भाडिपाच्या ‘लोकमंच’ या कार्यक्रमात बोलत होेते.\nराहुल गांधींचा गरिबी हटावचा नारा खूप महत्वाचा आहे. सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असून काँग्रेस त्यासाठी प्रयत्नशील आहे, असं चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.\nनव्या रोजगारासाठी नव्या उद्योगधंद्यांना चालना देणं आणि त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, असंही चव्हाण म्हणाले.\n-माढ्यात राष्ट्रवादीने साधलं टायमिंग या बड्या नेत्याने दिला जाहीर पाठिंबा\n-राज ठाकरे आणि आमचा पक्ष निवडणुकीत एकत्र नाही- शरद पवार\n राज ठाकरेंच्या आरोपांना भाजप देतंय त्यांच्याच स्टाईलने उत्तर\n-कांचन कुल यांच्या प्रचारासाठी गेले अन् रिकाम्या खुर्च्यांपुढे भाषण करुन आले\n-“मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”\nमाढ्यात राष्ट्रवादीने साधलं टायमिंग या बड्या नेत्याने दिला जाहीर पाठिंबा\nप्रचारासाठी गिरीश बापटांचा आदर्श फंडा; तयार करुन घेतला अनोखा रथ\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरे��नी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/nadkarni-waterfall/articleshow/69793301.cms", "date_download": "2019-06-15T22:07:13Z", "digest": "sha1:LOEGPJTDXDL4WKXWC5BUFV7Y2RZUIVB7", "length": 32287, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: नाडकर्णी नावाचा धबधबा - nadkarni waterfall | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nप्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी, यांना नुकताच अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान जाहीर केला. त्यानिमित्ताने नाडकर्णी यांच्या अफाट आणि अचाट लेखणीचे आणि व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले हे कंगोरे...\nप्रसिद्ध नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी, यांना नुकताच अखिल भारतीय नाट्यपरिषदेने जीवनगौरव सन्मान जाहीर केला. त्यानिमित्ताने नाडकर्णी यांच्या अफाट आणि अचाट लेखणीचे आणि व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले हे कंगोरे...\nपावसाळा आला की धबधबा बघायला, त्याच्याखाली आंघोळ करायला उत्साही तरुण मुंबईकर मुंबईच्या बाहेर पळतात. फ्रेश होऊन येतात. आम्हा मुंबईतल्या वृत्तपत्रीय परीक्षणकार तथा कथित नाट्यसमीक्षकांना तिन्ही ऋतूंत अखंड भिजण्यासाठी नाडकर्णी नावाचा धबधबा कायम मौजूद असायचा. त्यांचं धो धो हसणं, ठो ठो बोलणं, बिरबली शेरेबाजी करत राहणं आणि दुसऱ्याची फिरकी घेत इतरांना खिदळायला लावणं यामुळे आम्ही फ्रेश होऊन जायचो. आपल्या परीक्षणांत तलवारबाजी करणारे, चाबूक घुमवणारे, काळी सातमध्ये लिहिणारे आणि नाटकवाल्यांना धडकी भरवणारे नाडकर्णी, नाटकात एका प्रवेशात राक्���स बनलेल्या कलाकाराने दुसऱ्याच प्रवेशात विदूषक बनून यावं त्याप्रमाणे, नाटकाच्या प्रयोगाला किंवा चर्चासत्रात, नाट्य संमेलंनांच्या दौऱ्यात किंवा खाजगी मैफलीत अचानक एंट्री घेऊन मनमुराद मनोरंजन करायचे. एखाद्या संतप्त बापाचं दुसऱ्या क्षणी खोडकर मुलात रूपांतर व्हावं तसं होणारं हे मेटॅमॉर्फोसिस आम्हाला अचंबित करायचं आणि आमचा ताण एकदम हलका व्हायचा. बरं, हे आमच्यात वयाने सगळ्यात मोठे (टकलामुळे ते सांगावं लागायचंही नाही), पण पोरापेक्षा पोर होऊन जायचे.\nकमलाकर नाडकर्णी यांच्याविषयी पहिल्यांदा माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं तेव्हा नुकतीच मला एकांकिका लिहायची बोटं फुटली होती. तेव्हा हे गृहस्थ 'लोकप्रभा' या साप्ताहिकात सहा-सात पानांची ऐसपैस आडदांड नाट्यसमीक्षा करत असत. मी ती चवीचवीने वाचत असे. त्यावेळी शिवाजी मंदिरला जाऊन नाटकं बघण्याची ऐपत नव्हती, पण नाडकर्णींच्या समीक्षेने माझा नाट्यकंडू शमत असे. एखाद्या लोकप्रिय कामगार नेत्याच्या भाषणासारखी त्यांची लेखनशैली होती. बहुतेकवेळा त्यांनी घावच घातलेला असे. ते तयारीने उतरल्यासारखे नाट्य संहिता वाचून, तिच्यातले बारकावे काढून, प्रयोगाच्या मर्यादा दाखवत लिहायचे. नाटकवाल्यांना दुसऱ्याच्या नाटकावर झालेली टीका खूप आवडते, त्यामुळे नाडकर्णी नाट्यक्षेत्रात वाऱ्याच्या गतीने लोकप्रिय (किंवा अप्रिय) झालेच, पण माझ्यासारख्या अनेक हौशी नाटकवाल्यांचे गाइड झाले. त्यांच्या परीक्षणांची शीर्षकं हा त्यांचा यूएसपी होता. आयएनटीच्या 'अबक दुबक तिबक' नाटकाला 'धबक धबक धबक' असं टायटल देऊन त्यांनी धुतलं होतं. अमोल पालेकरांच्या 'राशोमान'ला त्यांनी 'ठुंग फुस्स' असं शीर्षक दिलं होतं (कारण मूळ कलाकृती जपानी होती.). मतकरींनी लिहिलेल्या 'माझं काय चुकलं' या नाटकाचं हेडिंग होतं, 'तेच तर सांगतो', म्हणजे काय ते समजून जायचं. श्री. ना. पेंडशांच्या 'रथचक्र' नाटकात मूळ कादंबरीची खोली कशी नाही हे त्यांनी तौलनिक दाखले देत मांडलं होतं. 'चंद्रलेखा'च्या 'स्वामी' नाटकाचं त्यांनी 'शनिवारवाड्याचा स्वामी' आणि 'रविवारवाड्याचा स्वामी' असं दोन भागांत परीक्षण लिहिलं. नाडकर्णींच्या तावडीतून कितीही मोठा लेखक, दिग्दर्शक, नट असला तरी तो सुटत नसे. कानेटकर, तेंडुलकरांनाही त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे नाडकर्णींच्या नावाला एक व���य प्राप्त झालं आणि पुढे ते 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये गेल्यावर त्यांची क्रेझ निर्माण झाली.\nनाडकर्णींचा म.टा.तला उदय हा एका अर्थाने ऐतिहासिक म्हटला पाहिजे. त्यांच्या आधीची वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा ही एक तर रिपोर्टिंग सारखी होती किंवा नाट्यकृतीच्या माफक चुका 'पण एक खटकले', असं म्हणत एकदोन ओळींत दाखवून नाटकाची भलामण करणारीच होती. त्याला एकमेव अपवाद 'नवशक्ती'त लिहिणाऱ्या शशिकांत नार्वेकरांचा होता. पण त्यांच्यात सातत्य नव्हतं. नाडकर्णींचे पूर्वसूरी म्हणावेत असे माधव मनोहर होते, त्यांची समीक्षा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखीच भारदस्त आणि बलदंड होती. तेही हंटरचे फटकारे मारत. अतिशय अभ्यासपूर्ण आणि भरघोस लिहीत. पण त्यांनी वृत्तपत्रीय समीक्षा कधी केली नाही. नाडकर्णी वृत्तपत्रात आले होते. इथे त्यांना साप्ताहिकासारखी जागा नव्हती. पण त्यांनी आपली हूण आक्रमकांसारखी मुसंडी मारत लिहिण्याची वृत्ती सोडली नाही. त्यांच्या आवडी आणि नावडी टोकाच्या होत्या. 'शांतता कोर्ट चालू आहे' नाटकात भक्ती बर्वे अभिनयाच्या बादल्या बदाबदा ओतते, असं त्यांनी लिहिलं होतं आणि कानेटकरांच्या 'फक्त एकच प्रश्न' या नाटकाला 'नाटकीय भ्रष्टाचार' ठरवलं होतं. एखादं नाटक आवडलं तर ते त्याला डोक्यावर घेऊन नाचत आणि न आवडलेल्या नाटकाला चेचून मारत. कधी कधी त्यांच्या लेखनातून व्यक्तिगत शेरेबाजी अनावर झाल्याप्रमाणे यायची. यात त्यांनी अनेकांना दुखवलं. आपले भरपूर शत्रू निर्माण करून ठेवले. प्र.ल. मयेकर, अशोक पाटोळे, विनय आपटे, अशोक समेळ हे कायम त्यांच्या रडारवर असत. एकदा तर अशोक समेळने त्याच्या अबोध मनात खदखदत असलेल्या आणि कधीच न लिहिल्या जाणाऱ्या नाटकाची 'हाय रे कम्या' अशी पेपरात जाहिरात देऊन स्वत:चे पैसेही खर्च केले होते. नाडकर्णींना मराठीतला पारंपरिक कौटुंबिक मेलोड्रामा, अलंकारिक संवाद आणि विनोदाच्या नावाखाली केली जाणारी रंगमंचीय पळापळ (त्यांच्याच शब्दात 'तू लप मी पडतो' छापाची नाटकं) यांचा भयंकर राग होता. त्यांच्या मते ह्या गोष्टी अनिष्ट होत्या. ते म्हणायचे, वाईट नाटकांचा नि:पातच केला पाहिजे. मला ते पटायचं नाही. हिंसक वाटायचं. चांगलं काय आणि वाईट काय हे सांगायचं आपलं काम असलं तरी अंतिम निवाडा करणारे आपण कोण, असं मला वाटायचं. एकदा त्यांनी वामन तावडेच्या 'रज्जू' ना��ाच्या नाटकावर प्रचंड टीका केली (मी त्या नाटकावर चांगलं लिहिलं होतं. नाटकात दोष होते, विस्कळीतपणा होता, पण लेखक काहीतरी महत्त्वाचं सांगू बघत होता आणि दिग्दर्शक रंगभाषेतून ते मांडायचा प्रयत्न करीत होता. नाटकाचा तोल ढळला होता. पण ही धडपड मी जाणून घेऊ पाहत होतो. तशात वामन तावडेचं 'छिन्न' नंतर बऱ्याच वर्षांनी आलेलं हे नाटक होतं. पण नाडकर्णींना ते सगळं उसनं अथवा खोटं वाटत होतं.). त्याने वामन अस्वस्थ झाला. त्याच्या कोणीतरी मित्राने रात्री नाडकर्णींना फोन करून सांगितलं, वामन पुन्हा प्यायला लागलाय. नाडकर्णी घाबरले. तेही तितकेच अस्वस्थ आणि दु:खी झाले. त्यांचं वामन तावडेशी काही वैर नव्हतं. तरी पण या अनुभवाने नाडकर्णींचं लेखन बदललं असं झालं नाही. ते त्याच आवेशात लिहीत राहिले. कोण दुखावेल, जखमी होईल याचा मुलाहिजा न ठेवता तलवार फिरवत राहिले. पण ते लिहिताना जितके खत्रुड होते तितके प्रत्यक्षात हळवे आणि आस्थेवाईक होते. प्र. ल. मयेकरांचं निधन झालं तेव्हा त्यांची श्रद्धांजली सभा नाडकर्णींनीच पुढाकार घेऊन आयोजित केली. हेमू अधिकारी यांच्यावरचा ते गेल्यानंतर त्यांनी लिहिलेला 'माझा हेमू' हा 'अक्षर' दिवाळी अंकातला लेख वाचल्यावर त्यांच्या हळवेपणाची प्रचिती येईल.\nनाडकर्णींचं लिखाण मला आवडत असलं तरी त्यांच्यासारखं लिहायचा मी कधी प्रयत्न केला नाही. कारण आम्हा दोघांचीही प्रकृती भिन्न होती. तरीही त्यांची लेखनवैशिष्ट्य मला जाणवायची. एक तर त्यांची विनोदबुद्धी चांगली होती. दुसरं, त्यांची शैली आकर्षक होती. ते प्रयोगिक नाटकवाल्यांच्या सदैव पाठीशी उभे राहिले. अनेकदा ते पक्षपाती वाटावेत इतकी पाठराखण करत. एखाद्या अनुवादित, रूपांतरित किंवा परभाषिक नाटकावर किंवा जुन्या महत्त्वाच्या नाटकावर लिहिताना ते अभ्यास करून, मूळ प्रत तपासून, पूर्ण तयारीने लिहीत. एखाद्या वेगळ्या आवडलेल्या नाटकाचं विश्लेषण करण्याऐवजी ते त्याच्या वर्णनावर भर देत आणि तो संपूर्ण प्रयोग डोळ्यांसमोर उभा करीत. वीणापाणी चावला यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि विनयकुमार या नटाने अभिनीत केलेल्या 'इंप्रेशन्स ऑफ भीमा' या नाटकाचं परीक्षण माझ्या चांगलंच स्मरणात आहे. तीजनबाईच्या 'पंडवानी'वर त्यांनी असंच समरसून लिहिलं होतं. नाडकर्णींच्या अशा लेखनाने वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षेला एक वजन आण��� वलय प्राप्त झालं, हे त्यांचं सर्वात मोठं योगदान आणि हीच ऐतिहासिकता. त्यांनी मनापासून उचलून धरलेल्या नाटकांना गर्दी व्हायची. त्यांचं 'ऑल दि बेस्ट' या नाटकावरचं परीक्षण आल्याच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी मंदिरला 'ऑल दि बेस्ट'च्या प्रयोगाला रांग लागली, या एका कारणासाठी आमचा दिवंगत मित्र निर्माता सुधीर भट कायम नाडकर्णी नाडकर्णी करत त्यांच्या मागे असायचा. नाडकर्णीना मेलोड्रामा आवडत नसले तरी जुन्या संगीत नाटकांवर त्यांचं प्रेम होतं. अतिशय जुन्या आणि महत्प्रयासाने मिळवून अभ्यासलेल्या नाटकांवर त्यांनी 'ठेवणीतली नाटकं' अशी लेखमाला लिहिली. हे पुस्तक कणकवलीचे रंगकर्मी आणि प्रकाशक वामन पंडित यांनी प्रकाशित केलं आहे. नाट्यकंडू असल्याशिवाय अशी मौलिक कामं होत नाहीत.\nनाडकर्णींनी रंगभूमीशी लफडं केल्याप्रमाणे नाटकवाल्यांच्यात राहून नाटकांचा समांतर संसार केला. ते नाटक बघायला, नाटकावर बोलायला, नाट्यमहोत्सव असो वा नाट्य संमेलन कुठेही जायला, नाट्यकर्मीना भेटायला, त्यांच्या मुलाखती घ्यायला, शिबिरात व्याख्यान द्यायला एका पायावर तयार असत. मग ते महाराष्ट्रातलं कुठलंही ठिकाण असो. नाट्यवर्तुळातल्या मित्रांच्या घरी, तालमीच्या ठिकाणी, नाट्यवाचनाला त्यांची हजेरी तत्पर असे. ते घरी कधी जातात आणि बायको-मुलींना वेळ कधी देतात असा प्रश्न मला पडे. एकदा ते संध्याकाळी लगबगीने कुठेतरी चालले असताना भेटले. मी त्यांना विचारलं, घरी निघालात काय त्यावर मला वेड्यात काढल्यागत ते म्हणाले, 'छे छे, इतक्या लवकर मला घरात घेणार नाहीत त्यावर मला वेड्यात काढल्यागत ते म्हणाले, 'छे छे, इतक्या लवकर मला घरात घेणार नाहीत' त्यांच्या पत्नी माधवी नाडकर्णी या गिरगावच्या चिकित्सक समूह शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्या एकदा सांगत होत्या की त्यांच्या शाळेतली मुलं, त्या शाळेचा जिना चढायला लागल्या की 'खैरनार येतोय' (त्यावेळचे डिमॉलिशनफेम पालिका अधिकारी) म्हणत वर्गात पळत. मिसेस नाडकर्णींचा स्वभाव इतका सालस आणि शांत आहे की मला ही थाप वाटते. कारण इतक्या वर्षांत त्या नाडकर्णींना घाबरवून घरी बसवू शकलेल्या नाहीत. नाडकर्णींचा नाट्योत्साह ते नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही इतका जबरा होता की, एका वर्षी झी मराठी चॅनलने आयोजित केलेल्या महाएकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन सुमारे ३००हून अधिक एकांकिका पहिल्या. त्यांचा हा उत्साह आणि अमानवी ऊर्जा ना त्यांच्या आधीच्या पिढीत होती, ना त्यांच्या बरोबरीच्यांमध्ये होती. आमच्या पिढीत तर ती नव्हतीच नव्हती.\nअशा या नाट्यवेड्या नाडकर्णींना अ.भा. मराठी नाट्य परिषदेने यंदाचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा उचित सन्मान केलाय. आज ते वय वर्षे ऐंशीच्या घरात आहेत. वयोपरत्वे आलेली दुखणी आणि पाय पूर्वीसारखे धावत नसल्यानेच केवळ आता ते घरात सापडू शकतात. तरीही त्यांचा बोलण्यातला आवेश आणि उत्साह आटलेला नाही. चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीतला प्रपातासारखा वाहणारा, धो धो धस्स आवाज करणारा धबधबा अनेकांना अजून आठवतो. पण खानोलकरांच्या गावातला हा धबधबा आता आटून गेला आहे असं म्हणतात. पण नाडकर्णी नावाचा धबधबा मात्र अजून आटलेला नाही. तो धो धो वाहतोच आहे\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमटा संवाद या सुपरहिट\nशेरवडाच्या ढवळ्या पानी ...\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nगुणवत्तेची सूज की नैराश्याची खाई\nजरी ती मातृभाषा असे\nस्वागत करावं असं ‘होम’\nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्वागत करावं असं ‘होम’...\nआर्थिक युद्धाचा 'अशांत' महासागर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T21:36:55Z", "digest": "sha1:CVCG7UH736ZCTIX35F635KQXCZEXZG34", "length": 10197, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अशोक मुळ्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअशोक मुळ्ये हे एक रंगकर्मी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काही दिवस आधी ते असंही एक साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरवतात.\nखालील मजकूर प्रताधिकारित असल्याची, इतर संकेतस्थळांवरुन किंवा इतर स्रोतांतून जसाचा तसा नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केल्याची शंका आहे. याचा पुरावा किंवा संदर्भ दिलेला आहे (अहवाल पहा)\n१२ जानेवारी , २०१५ रोजी मुळ्ये संकल्पनेनुसार विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा ‘‘माझा पुरस्कार’‘ नावाचा सोहळा दादरच्या शिवाजी मंदिरात झाला. या कार्यक्रमात सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या द्वंद्व गीतांची ‘‘धुंदी कळ्यांना’‘ ही संगीत मैफल झाली होती. मैफलीत मंदार आपटे व केतकी भावे हे अनुक्रमे सुधीर फडके व आशा भोसले यांची द्वंद्वगीते गायले. निवेदन आणि संगीत संयोजन अनुक्रमे धनश्री लेले व प्रशांत लळीत यांचे होते. वाद्यवादक विजय तांबे, श्रुती भावे, अमित पाध्ये, सूर्यकांत सुर्वे, अर्चिस लेले, जगदीश मयेकर यांची साथसंगत होती.\nज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.. भ्रमणध्वनीवरील ‘एम-इंडिकेटर’ हे अ‍ॅप्लिकेशन तयार करणारे सचिन टेके तसेच दहिहंडीच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी आणि सर्वात वरच्या थरावर लहान मुलांना पाठवू नये, यासाठी न्यायालयीन लढाई केलेल्या आणि आता मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणूनही न्यायालयात याचिका दाखल केलेल्या स्वाती पाटील यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार झाला.\nहा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य होता.\nमाझा पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळालेले सिने-नाट्य कलावंत\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी (चित्रपट-डॉ. प्रकाश बाबा आमटे), लेखक व दिग्दर्शक समीर पाटील (चित्रपट-पोश्टर बॉइज), सूर्यकांत गोवळे (नाटक-कळत नकळत), अभिनेता ऋषीकेश जोशी (चित्रपट-पोश्टर बॉइज), पत्रकार श्रीकांत बोजेवार ऊर्फ तंबीदुराई (लेखन) यांना ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.\n‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ व ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटांचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांना पहिला ‘महाराष्ट्र फाळके’ पुरस्कार प्रदान केला गेला.\n६-३-२०१९ रोजी सापडलेला संभाव्य प्रताधिकारभंग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/42471", "date_download": "2019-06-15T20:45:24Z", "digest": "sha1:2ZWNNL2WQIDXWGIMBKZAXL3T44YE3MIR", "length": 10188, "nlines": 171, "source_domain": "misalpav.com", "title": "मी स्वप्न पाहत नाही | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमी स्वप्न पाहत नाही\nखिलजि in जे न देखे रवी...\nमी स्वप्न पाहत नाही\nकारण , मला ते पडत नाही\nनेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे\nमी पडतो , लकटतो त्या पलंगावर\nविचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे\nडोळे काही मिटत नसतात\nस्वप्न कुठले बघायचे नि कसे \nयाचेच विचार मनात घोळत असतात\nहळूहळू झापड यायला लागते\nडोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते\nमिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही\nडोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून\nपुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो\nकाही स्वप्न पडलं का \nआजूबाजूच्या लोकांना हि गोष्ट न्यारी वाटते\nआजही मला माझ्या स्वप्नाची पाटी कोरीच वाटते\nघेतले मी नाना वैद्यांचे सल्ले\nवेडा समजून त्यांनी मलाच हाकलले\nगुरुजनांत, एक सज्जन मला पुन्हा भेटले\nत्यांनी यामागचे मर्म उघडले\nकरीत नाहीस कधीही तू कशाचीही चिंता\nक्षणात सोडवी मळाप्रमाणे तू व्यापाचा गुंता\nप्रश्नास सदैव तू उत्तरावरच ढकलले\nहेच कारण असे इथे कि आजवर स्वप्न तुला ना पडले\nमिळत नसते अशी कधीही कुणालाही भेट\nजो निष्काम सेवा करतो त्यालाच मिळते थेट\nमागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा\nनिद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा\n{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}\nकाय लीहीलय हो तुम्ही\nजो निष्काम सेवा करतो त्यालाच मिळते थेटcode>\nस्वतः ची पाठ थोपटून घेता की राव तुम्ही\nधन्यवाद श्वेता ताई .\nमला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे .\nमी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही\nमागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा\nधन्यवाद चित्रगुप्त साहेब .\nधन्यवाद चित्रगुप्त साहेब .\nकविता आवडली. वेगळा विचार जरा\nकविता आवडली. वेगळा विचार जरा हटके.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/the-procession-in-mahesh-navami-for-the-city/articleshow/69774904.cms", "date_download": "2019-06-15T21:47:38Z", "digest": "sha1:S35ZXAVH3I3RDHYCF44GLHO6PW7ZFMYF", "length": 12060, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: महेश नवमीनिमित्त नगरमध्ये मिरवणूक - the procession in mahesh navami for the city | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nमहेश नवमीनिमित्त नगरमध्ये मिरवणूक\nनगरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात महेश नवमी मिरवणूक उत्साहात झाली.\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nशंखनाद, ढोल पथकाच्या गजरात व फुलांच्या वर्षावात येथे माहेश्वरी समाज व श्री माहेश्वरी युवक मंडळातर्फे महेश नवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सुंदर सजविलेल्या बग्गीतून भगवान महेश यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील माहेश्वरी युवक-युवतींचे शंखनाद, ढोल पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.\nमहेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाज व श्रीमाहेश्वरी युवक मंडळातर्फे महेश इंडस्ट्रीयल ग्रुपच्या सहकार्याने दरवर्षी मिरवणूक काढण्यात येते. यंदाची मिरवणूक महेश मंगल कार्यालयापासून सुरू झाली. तपकीर गल्ली, गंज बाजार, सराफ बाजार, जुना बाजार, कापड बाजार, आडते बाजार मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी व माहेश्वरी युवक मंडळ पदाधिकारी तसेच राजस्थानी महिला मंडल, राजस्थानी बहु मंडल, माहेश्वरी किशोरी मंडल सदस्य सहभागी झाले होते. महेश यांच्या प्रतिमेवर चौकाचौकात पुष्पवृष्टी करून पूजा करण्यात आली. युवक-युवतीसह महिलांचा पारंपरिक नृत्याविष्कारही मिरवणुकीत रंगला.\nमहेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक मंडल व जय आनंद फाउंडेशनतर्फे डाळमंडई येथे भाविकांना पाणी व थंडाईचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव बोरा, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, माहेश्वरी युवक मंडल अध्यक्ष अमित काबरा, रामकृष्ण पतसंस्थेचे किसन बंग तसेच महेश नवमी स्वागताध्यक्ष अनुराग धूत, पराग मानधना, गिरीश आगरवाल, मुकुंद धूत, अविनाश बिहाणी, अतुल डागा, संग्राम सारडा उपस्थित होते.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला\nअहमदनगरः ट्रक-स्कॉर्पिओचा अपघात, ३ ठार\nमुख्यमंत्री बोलावतील त्यादिवशी मी तयार: विखे\nमुख्यमंत्री, विखेंमध्ये राधाकृष्णाचे प्रेम: बच्चू कडू\nनगरः वादळात कागद उडून शेततळ्याचे नुकसान\nयुवक काँग्रेसच परिवर्तन घडवील : बाळासाहेब थोरात\nही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट योजना\nरेशन दुकानात केव्हाही जा, धान्य घ्या\nमहापालिकेत आणखी एक कामगार संघटना\nलाचखोर लिपिकास पाच वर्षे सक्तमजुरी\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची आत्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमहेश नवमीनिमित्त नगरमध्ये मिरवणूक...\nशिर्डी: टीकटॉक व्हिडिओ जीवावर बेतला...\nशहर सहकारी बँकेचे खाते हॅक...\nरस्ता रुंदीकरण पुन्हा अजेंड्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:30:30Z", "digest": "sha1:R5GKEWC7IPINJQMBWMPRRT4XM7VSE45F", "length": 7360, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेदेरिको गार्सिया लोर्का - विकिपीडिया", "raw_content": "\nफेदेरिको देल साग्रादो कोराझो दि हेसुस गार्सिया लोर्का\nजून ५, इ.स. १८९८\nफ्वेंते व्हाकेरोस, ग्रानादा, आंदालुसिया, स्पेन\nऑगस्ट १९, इ.स. १९३६\nहे नाव स्पेनमधील रिवाजाप्रमाणे आहे; पहिले किंवा पितृकुलनाम गार्सिया असून दुसरे किंवा मातृकुलनाम लोर्का आहे.\nफेदेरिको देल साग्रादो कोराझो दि हेसुस गार्सिया लोर्का (स्पॅनिश उच्चार : feðeˈɾiko ɣarˈθi.a ˈlorka (फेथेरीको गार्सीआ लोर्का); जून , इ.स. १८९८ - ऑगस्ट १९, इ.स. १९३६) हा स्पॅनिश कवी, नाटककार आणि रंगमंचीय दिग्दर्शक होता. जनरेशन ऑफ २७ चा प्रतीकात्मक प्रतिनिधी म्हणून गार्सिया लोर्काला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. स्पॅनिश गृहयुद्धात फॅसिस्ट गटाच्या लोकांनी लोर्काचा खून केला. सन २००८ मध्ये एका स्पॅनिश न्यायाधीशाने लोर्काच्या मृत्यूची चौकशी सुरू केली. अल्फकरजवळच्या संभाव्य दफनस्थळाचे उत्खनन करण्यास गार्सिया लोर्का कुटुंबाने अखेर परवानगी दिली पण त्या जागी मानवी अवशेष मिळाले नाहीत.\nइ.स. १८९८ मधील जन्म\nइ.स. १९३६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०१९ रोजी ०४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:44:27Z", "digest": "sha1:FBAJUJ4YJSYCRKUCRSTRNDOACVA34CRJ", "length": 6232, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंडोज सर्व्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nविंडोज सर्व्हर हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने प्रकाशित केलेली सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठीची संचालन प्रणाली आहे.\nमायक्रोसॉफ्ट विंडोज संचालन प्रणाल्या\nआवृत्त्या · तुलना · घटक · इतिहास · कालरेषा · चिकित्सा\nविंडोज १.० · विंडोज २.० · विंडोज २.१क्ष · विंडोज ३.० · विंडोज ३.१क्ष\nविंडोज ९५ · विंडोज ९८ (विकासप्रक्रिया) · विंडोज एमई\nविंडोज एनटी ३.१ · विंडोज एनटी ३.५ · विंडोज एनटी ३.५१ · विंडोज एनटी ४.० · विंडोज २०००\nविंडोज एक्सपी (आवृत्त्या [एक्स६४ · मीडिया केंद्र] · विकासप्रक्रिया) · विंडोज व्हिस्टा (आवृत्त्या · विकासप्रक्रिया) · विंडोज ७ (आवृत्त्या · विकासप्रक्रिया) · विंडोज ८\nसर्व्हर २००३ · सर्व्हर २००८ (सर्व्हर २००८ आरटू · एचपीसी सर्व्हर २००८) · होम सर्व्हर (होम सर्व्हर २०११) · एसेन्शल बिझनेस सर्व्हर · मल्टिपॉइंट सर्व्हर · लहान व्यापारासाठी सर्व्हर · विंडोज सर्व्हर २०१२\nविंडोज एम्बेडेड (पीओएसरेडी) · विंडोज स्थापनापूर्व एन्व्हिरॉन्मेंट · विंडोज फंडामेंटल्स फॉर लीगसी पीसीज\nविंडोज सीई ३.० · विंडोज सीई ५.० · विंडोज सीई ६.० · विंडोज सीई ७.०\nविंडोज भ्रमणध्वनी · विंडोज फोन(७ · ८)\nकैरो · नॅशविल · नेपच्यून · ओडीसी\nओएस/२ · विंडोज स्थापना · मेट्रो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०११ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T20:50:25Z", "digest": "sha1:32HBX4E46PGGYXAQAX46PDFW6PCUVJKG", "length": 4600, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००५ स्पॅनिश ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्सिलोना मधील कतालुन्या सर्किट\nसर्किटचे प्रकार व अंतर\n४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)\n६५ फेर्‍या, ३०२.४४९ कि.मी. (१८७.९३४ मैल)\n२००५ स्पॅनिश ग्रांप्री फॉर्म्युला वन हंगामातील मोटर शर्यत होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१९ रोजी ०६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-06-15T20:36:45Z", "digest": "sha1:BL2A5AAQZN4GUECQHYR3M3BRNXH6RZWD", "length": 7542, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेर्सिन प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nमेर्सिन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १५,८५३ चौ. किमी (६,१२१ चौ. मैल)\nघनता १०० /चौ. किमी (२६० /चौ. मैल)\nमेर्सिन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nमेर्सिन (तुर्की: Mersin ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १६.५ लाख आहे. मेर्सिन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१३ रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3197", "date_download": "2019-06-15T21:55:57Z", "digest": "sha1:TMBHZTL6O32KOGY5JDEACSYAEJ3I55P7", "length": 11370, "nlines": 110, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कदंबमुकुल न्याय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआपल्या अस्सल देशी वृक्षांपैकी अत्यंत देखणा वृक्ष कोणता असेल, तर तो ‘कदंब’. तो सहजासहजी आढळत नाही- मात्र देशी वृक्षांचे जतन आणि संवर्धन यांचे महत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षात आल्यामुळे कदंबाची लागवड जाणीवपूर्वक केली जात आहे. कदंब भारतीय संस्कृतीत घट्ट रुजला आहे. कृष्णाचे आणि कदंबाचे नाते मैत्रीचे आहे. म्हणून कदंबाला ‘हरिप्रिय’ किंवा ‘कृष्णसखा’ असे म्हणतात.\nकृष्णाने गोपींचीवस्त्रे चोरून कदंब वृक्षावर ठेवली होती.\nकदंब चाळीस मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. कदंबाला बहर पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. मलयनिल म्हणजे मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍यामुळे कदंबावर रोमांच उभे राहतात. ही कविकल्पना कालिदासांची. मेघदूतातील वृक्ष मेघाला हे सांगतो. (त्वत् संपर्कात पुलकितमिव प्रौढ पुष्पक कदम्बै:) ते रोमांच म्हणजे कदंबाची फुले कदंबाची फुले शेंदरी रंगाची, छोट्या लाडवाच्या आकाराची आणि सुवासिक असतात. फुलांनी बहरलेला वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतो. कदंबाचे वैशिष्ट्य हे, की त्याच्या जवळजवळ सर्व फांद्यांना कळ्या एकाच वेळी येतात. त्यावरून ‘कदंबमुकुल न्याय’ तयार झाला. मुकुल म्हणजे कळी. एककालिक उत्पत्तीसाठी कदंबमुकुल न्याय वापरला जातो.\nखरे म्हणजे, त्यास��ठी ‘एकसमयावच्छेदेकरून’ असा एक भारदस्त शब्द आहे. ‘कदंबमुकुल न्याया’चे उदाहरण कोठले द्यायचे, याचा विचार करताना मला पक्ष्यांच्या संदर्भातील एक गोष्ट आठवली. पक्ष्यांच्या काही प्रजातींमध्ये मादी विणीच्या काळात घरट्यातील सर्व अंडी एका वेळी उबवण्यास बसते. त्यामुळे सर्व अंड्यांची उबवण एकाच वेळी होऊन सर्व अंड्यांतून पिले साधारण एका दिवशी बाहेर येतात. अशा पक्ष्यांच्या घरट्यात सारख्या वाढीची पिल्ले दिसतात. पण काही मोठ्या शिकारी पक्ष्यांमध्ये विणीच्या काळात मादी अंतरा-अंतराने अंडी घालते. परंतु पहिले अंडे घातल्यानंतर लगेच उबवण्यास बसते. त्यामुळे पहिले अंडे आधी उबून त्यातून पिलू बाहेर येते आणि नंतर बाकीच्या अंड्यांतून अंतरा अंतराने क्रमानुसार पिले बाहेर येतात. त्यामुळे अशा पक्ष्यांच्या घरट्यात भिन्न वाढीची पिले दिसतात. ह्या दोन प्रकारांसाठी मी एककालिक उबवण (synchronize hatching) आणि भिन्नकालिक उबवण (asynchronize hatching) असे शब्द वापरले.\nपण ‘कदंबमुकुल न्याय’ माहीत झाल्यानंतर लक्षात आले, की एककालिक उबवणीचे वर्णन करताना ह्या प्रजातींमधे विणीच्या काळात अंडी ‘कदंबमुकुल न्याया’ने उबतात, असे म्हटल्यास चांगले दिसेल. अर्थात त्यासाठी ‘कदंबमुकुल न्याय’ माहीत असला पाहिजे\n(‘राजहंस ग्रंथवेध’ जानेवारी 2018 वरून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखाना वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nव्यवसायनिष्ठ बोली - मराठीवर आघात\nसंदर्भ: शब्द रुची, शब्दशोध\nसंदर्भ: वृक्ष, म्‍हणी, शब्दशोध\nसंदर्भ: शब्दशोध, शब्द रुची, भाषा, बोलीभाषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/61", "date_download": "2019-06-15T20:53:45Z", "digest": "sha1:LBDPX4Q3A3RL7WVYB3T2X3VS37JR4TOF", "length": 8078, "nlines": 168, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "PVC FTA 75 mm White", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ७५ एम एम व्हाईट\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ७५ एम एम व्हाईट\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ७५ एम एम व्हाईट\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी करण्यात आले त्यामुळे आम्ही आपले अत्यत आभारी आहोत आज आपल्या सहकार्यामुळे शेती उपयोगी लागणारे सिंचन साहित्य, मातीपरीक्षण,फळबागायती, बियाणे, औषधी मोठया प्रमाणात विक्री करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आमच्या अश्याच असंख्य सुविधेप्रमाणे आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे सिंचन साहित्य आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरीही आपण आपणास लागत असलेले सिंचन साहित्य योग्य भावात आपल्या घरपोच मागवू शकता\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ७५ एम एम व्हाईट\nलोखंडी पाईप मधून पि.व्ही.सि. पाईप चे कनेक्शन जोडण्या करिता\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ६३ एम एम व्हाईट\nपि.व्ही.सी एल्बो ७५ एम एम व्हाईट (PN ६)\nपि.व्ही.सी एल्बो ६३ एम एम व्हाईट (PN ६)\nगोरमेट २० एम एम\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nफ्लश वॉल ६३ एम एम (२इंची)\nड्रिपलाईन एन्ड स्टॉप १६ एम एम\nड्रिपलाईन एल्बो १६ एम एम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/actor-in-haider-killed-in-jammu-kashmir/", "date_download": "2019-06-15T20:53:18Z", "digest": "sha1:NVR3VAF6AGEKZE2AH23MGJSRJOSIV737", "length": 9234, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'हैदर'मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि....", "raw_content": "\n‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….\nश्���ीनगर | श्रीनगरमधील मुजगुंड येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. मात्र, यात ठार झालेला एक दहशतवादी ‘हैदर’ या चित्रपटातील कलाकार असल्याची माहिती मिळतेय.\nसाकीब बिलाल असं ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो अकरीमध्ये शिकणारा विद्यार्थी होता. तर दुसरा विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये शिकत होता.\nसाकीब आणि त्याचा मित्र 31 आॅगस्टपासून घरातून पळून गेले होते. त्यानंतर त्यांच्या थेट मृत्यूची बातमी आल्याने घरच्यांना धक्का बसला आहे.\nदरम्यान, साकीबला अभिनय करण्याची अावड होती. त्यातूनच त्यानं हैदरमध्ये काम केलं होतं. मात्र, अचानक तो दहशतवादी मार्गाकडे का वळला याचं उत्तर त्याच्या कुुटुंबियाकडेही नाही.\n-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\n-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक\n“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”\n-डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\n-राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत मांडला मुद्दा\nमाहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल\nसोनाक्षी सिन्हाने मागवला हेडफोन; आला तुटलेला नळ\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/dr-bharati-pawar-enter-in-bjp/", "date_download": "2019-06-15T21:15:54Z", "digest": "sha1:MW6HQ4JP5IIIL5BV2HZRAWVYLHJ6WIGC", "length": 9940, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश", "raw_content": "\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी घड्याळाची साथ सोडत भाजपचं कमळ होती घेतलं आहे. दुपारी 1.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपत प्रवेश केला आहे.\nभारती पवार यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती. यावेळी दिंडोरीची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.\nभाजपचे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आहे.\nसुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नंतर भारती पवार देखील भाजपच्या वळचणीला गेल्या आहेत.\n–काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\n-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\n–काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\n–मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\n-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nभारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक ���्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:42:47Z", "digest": "sha1:HLLPDIIN6GTRCRCHXX3AIX4QHMAHQWHO", "length": 5116, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंगठा - विकिपीडिया", "raw_content": "\nअंगठा हे मानवी शरीराच्या उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले बोट आहे. इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते असे हे सर्व बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे मानव बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. मानवी संस्कृती व सभ्यतेचा विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.\nअंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T20:44:03Z", "digest": "sha1:EHFB6FJGAZG22N2TZJGBB32VIFQE5SNK", "length": 6758, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा - विकिपीडिया", "raw_content": "\nअमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश: United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय काँग्रेशीने जुलै ४, इ.स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.\nखंडीय काँग्रेशीत अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा स्वीकारताना तेरा वसाहतींचे प्रतिनिधी (चित्रकार: जॉन ट्रमबुल; इ.स. १८१९)\nयाची मूळ प्रत वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशनने आपल्या इमारतीत जतन करून ठेवलेली आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहाच्या संकेतस्थळावरील अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-06-15T21:00:44Z", "digest": "sha1:WUJID26FWNDS2D36RKFHFRAJAHEQ2ATQ", "length": 4796, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओल्ड ट्रॅफर्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान याच्याशी गल्लत करू नका.\nओल्ड ट्रॅफर्ड हे इंग्लंडच्या मँचेस्टर शहरामधील एक फुटबॉल मैदान आहे. इंग्लिश प्रिमियर लीगच्या मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे ओल्ड ट्रॅफर्ड हे यजमान मैदान आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-06-15T20:47:25Z", "digest": "sha1:BPLCB46LNT7E7JYMXTONCROWGHFNUWUB", "length": 4354, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मन समाजशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जर्मन समाजशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१८ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/mango-cookies-recipe/articleshow/69627103.cms", "date_download": "2019-06-15T21:41:37Z", "digest": "sha1:ZNNR2QMWFHTT7D2XMM4YZZFXYCWD7MVZ", "length": 10335, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "home chef News: आंब्याच्या चवदार कूकीज - mango cookies recipe | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nसाहित्य- एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पीठी साखर, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, एक चमचा बारीक रवा, छोटा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी हापूस आंब्याचा रस, एक टीस्पून बेकिंग पावडर.\nनिलीमा खडतकर, मीरा रोड\nसाहित्य- एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पीठी साखर, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, एक चमचा बारीक रवा, छोटा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी हापूस आंब्याचा रस, एक टीस्पून बेकिंग पावडर.\nकृती- एका भांड्यात तूप आणि पीठी साखर छान फेटून घ्या. त्यात आंब्याचा रस घाला आणि पून्हा थोडं फेटा. नंतर त्यात रवा, मैदा, गव्हाचं पीठ, डेसिकेटेड कोकोनट, वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालून सैलसर गोळा तयार करून घ्या. नंतर ओव्हन १८० डीग्री अंश सेल्सिअसवर प्रीहीट करून घ्या. तयार पिठाचे छोटे-छोटे चपटे गोळे तयार करा. गोळ्यांना वरून डेसिकेटेड कोकोनट लावून ओव्हन मध्ये २० मिनिटं बेक करायला ठेवा. साधारण २० ते २५ मिनिटात कूकीज तयार होतील.\nइतर बातम्या:मीरा रोड ​|निलीमा खडतकर|आंब्याच्या चवदार कूकीज|recipe|Mango cookies\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्��े\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nघरचा शेफ या सुपरहिट\nलाइक अँड शेअर पासून आणखी\nमटा ५० वर्षांपूर्वी - महाराष्ट्र हळहळला\nमटा ५० वर्षांपूर्वीं-मुंबईत वृक्षराजीची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.charutaagro.com/store/product/63", "date_download": "2019-06-15T20:35:32Z", "digest": "sha1:R33TCTHPS2SRCJGXCZZQYQA3YL2EACU7", "length": 8291, "nlines": 174, "source_domain": "www.charutaagro.com", "title": "PVC MTA 63 mm White", "raw_content": "\nके - गोल पाईप १६ एम एम २.० एल पि एच 30 सि एम सि एल II NPC ४०० मिटर\nपि.व्ही.सि. एम. टी. ए. ६३ एम एम व्हाईट\nअनखी वजनानेही उपलब्ध 1 Pcs\nपि.व्ही.सि. एम. टी. ए. ६३ एम एम व्हाईट\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस\nआपल्या स्थानावर डिलीवरी पर्याय तपासाः\nपि.व्ही.सि. एम. टी. ए. ६३ एम एम व्हाईट\nगेल्या अनेक वर्षापासून आम्ही आपणास सेवा देण्याचे अथक परिश्रम केले असून आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आज आपण आम्हाला जे सहकार्य केले त्या बद्धल आम्हाला आय एस ओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी करण्यात आले त्यामुळे आम्ही आपले अत्यत आभारी आहोत आज आपल्या सहकार्यामुळे शेती उपयोगी लागणारे सिंचन साहित्य, मातीपरीक्षण,फळबागायती, बियाणे, औषधी मोठया प्रमाणात विक्री करणारी आपली एकमेव कंपनी आहे. आमच्या अश्याच असंख्य सुविधेप्रमाणे आपली सिंचन यंत्रणा उत्तम रितीने कार्यरत राहण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे सिंचन साहित्य आपल्या परिस्थिती नुसार योग्य व उच्चतम दर्जाचे सिंचन साहित्य आपल्या घरा पर्यत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे. तरीही आपण आपणास लागत असलेले सिंचन साहित्य योग्य भावात आपल्या घरपोच मागवू शकता\nपि.व्ही.सि. एम. टी. ए. ६३ एम एम व्हाईट\nलोखंडी पाईप मधून पि.व्ही.सि. पाईप चे कनेक्शन जोडण्या करिता\nपि.व्ही.सि. एम. टी. ए. ७५ एम एम व्हाईट\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ७५ एम एम व्हाईट\nपि.व्ही.सि. एफ. टी. ए. ६३ एम एम व्हाईट\nपि.व्ही.सी एल्बो ७५ एम एम व्हाईट (PN ६)\nपि.व्ही.सी एल्बो ६३ एम एम व्हाईट (PN ६)\nगोरमेट २० एम एम\nगोरमेट १६ एम एम\nफ्लश वॉल ७५ एम एम (२.५इंची)\nफ्लश वॉल ६३ एम एम (२इंची)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/marathi-serials-tuzyat-jiv-rangla-ranada-nandita-vahini-performed-ganesh-stuti/", "date_download": "2019-06-15T20:44:16Z", "digest": "sha1:BVTZT2MADUQUJYDSQUPPKM37UEOB2UVM", "length": 17556, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\nमुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणाद��� आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.\nराणा आणि अंजलीसोबतच मालिकेतील अजून एक व्यक्तिरेखा जिच्यावर संपूर्ण महाराष्ट्र भरभरून प्रेम करतो ती म्हणजे नंदिता वहिनी. ती जरी खलनायिका असली तरी तिच्यावर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. मालिकेत जरी नंदिता सगळ्यांना तिच्या तालावर नाचवू पाहत असली तरी खऱ्या आयुष्यात नंदिताचं पात्र साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. नुकतंच तिने गणेश चतुर्थी निमित्त गणेश स्तुती सादर केली आणि तिच्या हा भारतनाट्यमचा व्हिडिओ तिने तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला.\nतिच्या या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या लाडक्या नंदिता वहिनीचा एक वेगळा पैलू तिच्या चाहत्यांसमोर आला आहे. मालिकेत कुठलीही गोष्ट नीट न करू शकणारी नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात इतकं उत्तम भरतनाट्यम करते हा तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्काच आहे. धनश्रीची गणेश स्तुती तिच्या चाहत्यांना किती आवडली हे तिच्या व्हिडिओला मिळालेल्या तुफान प्रतिसादावरूनच कळते. तिच्या या भरतनाट्यम व्हिडिओला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अगदी एका दिवसातच तिचा हा भरतनाट्यम व्हिडिओ २५ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे. तिच्या या गणेश स्तुतीवर चाहत्यांनी स्तुतीसुमने वाहिली आहेत. कोल्हापुरी नंदिताचा भारतनाट्यममधील हा ठसका चाहत्यांना भलताच भावला.\n‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nआंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nBreaking : विखे जगतापांसह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nतापमानाच्या 40 शीत विदर्भात मतदानाने गाठली 34 टक्क्यांपर्यंतची मजल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n.. अन प्रचाराचे भाषण कर���ांना काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखावर उमटली थपड्ड की गुंज\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nशेवगांव तालुक्यातील शोभानगर येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nआंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pm-narendra-modi-criticize-congress-and-rahul-gandhi/", "date_download": "2019-06-15T20:55:44Z", "digest": "sha1:AESOT4HTLIZRYEPOYFO4M2EGV2NPWUGJ", "length": 9325, "nlines": 117, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"दिवस-रात्र मेहनत करणारा पंतप्रधान हवा की कधीही सुट्ट्या घेणारा पंतप्रधान हवा?\"", "raw_content": "\n“दिवस-रात्र मेहनत करणारा पंतप्रधान हवा की कधीही सुट्ट्या घेणारा पंतप्रधान हवा\nनवी दिल्ली | दिवस-रात्र मेहनत करणारा, कष्ट घेणारा प्रधानसेवक हवा की कधीही सुट्ट्या घेणारा प्रधानसेवक हवा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. रामलिला मैदानात भाजपच्या भरलेल्या अधिवेशनात ते बोलत होत.\nसाम्राज्य आणि संविधान यामधील ही लढाई आहे. जनतेला ठरवायचं आहे की त्यांना कसा प्रधानसेवक हवा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nमी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला हर प्रकारे सतावण्याचा प्रयत्न झाला, असंही त्यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं मोदी म्हणाले.\n-‘हिटमॅन’ रोहीत शर्माचं धमाकेदार शतक\n-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी\n-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार\n-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी\n-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे\n“सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते हे भाजपने दाखवून दिले”\nराेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची ���ावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/42324", "date_download": "2019-06-15T21:07:21Z", "digest": "sha1:MAL77WLOD7EUQPWNHJJ7ILJNGC4F477K", "length": 11992, "nlines": 231, "source_domain": "misalpav.com", "title": "गणपत वाणी, सतत मागणी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगणपत वाणी, सतत मागणी\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nगणपत वाणी, सतत मागणी.\nविड्या ओढून थकलेला गणपत वाणी\nअलंकार गोळा करताना मला दिसला.\n'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता\nतसा एखाद दुसरा हौशी असतो\nनाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय \nत्याला एकदा मालक म्हन्ले,\n'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही\nआवरा आवाराच्या हाकाट्या पडतात\nगणप्या, आता तुझं काम एकच,\n'मग काय होईल मालक\nपिंक टाकीत मालक म्हन्ले ,\nसत्याचे खोल भान, कित्ती खर्र\n अरे बापरे, आई गं\nअसं म्हणत गर्दी गोळा होईल.\nमग कवितेचा खप होईल.\n.....आणि तिचा खप झाल्याशिवाय\nतुला बिड्या कुठून मिळणार\nमालकाचं नेहमीच बरोबर असतं...\nतर एकूण सगळं असं आहे......'\n'ठिक गणू, पण काढून फेकलेले अलंकार\nपरत का गोळा करतोयस\nहाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला,\nसत्य किती अंगावर येतेय म्हणत\nहेच लोक आरोळ्या ठोकतील,\nवेडे कवी फिरत इथेच येतील,\nतेव्हा, हा गणपत वाणी\nमी त्याच्याकडे पहात राहिले....\nकविता खांद्यावर टाकून निघून गेला.\nअदभूतअनर्थशास्त्रकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कवितावाङ्मयशेतीमांडणीसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकभाषाशब्दार्थसाहित्यिकसमाजप्रवास\nकोपर्यावरचा वाचक नाखु पांढरपेशा\nअलंकाराच्या शोधार्थ फिरणारे अनेक वेडे कवी निर्माण होवोत\nरूपके आणि चेतनगुणोक्ती छान\nरूपके आणि चेतनगुणोक्ती छान वापरले आहेत.\nएका वेगळ्या प्रकारचा उपहास \nसत्य किती अंगावर येतेय म्हणत\nहेच लोक आरोळ्या ठोकतील,\nवेडे कवी फिरत इथेच येतील,\nतुमच्या कविता खूप वेगळ्या\nतुमच्या कविता खूप वेगळ्या असतात, लिहीत रहा.\nमस्तच कविता आहे. खूप आवडली.\nमस्तच कविता आहे. खूप आवडली.\nहाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला,\nसत्य किती अंगावर येतेय म्हणत\nहेच लोक आरोळ्या ठोकतील,\nवेडे कवी फिरत इथेच येतील,\nतेव्हा, हा गणपत वाणी\nआजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार\nज ब र द स्त\nफारच सुंदर आणि मजेदार कविता आहे.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/document/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2019-06-15T21:24:11Z", "digest": "sha1:ZOSK3VZ3TH2N7ZG5E2MNCWWD7NRKJAYG", "length": 3713, "nlines": 103, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "नागरिकांची सनद | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nनागरिकांची सनद 12/03/2018 डाउनलोड(92 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-8/", "date_download": "2019-06-15T20:40:39Z", "digest": "sha1:LXWX65DNOPQRNXRNNKTY5K6YL42RN2UT", "length": 15968, "nlines": 163, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मराठी पत्रकार परिषदेच्या विजयाची हॅट��्कि | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी मराठी पत्रकार परिषदेच्या विजयाची हॅटट्कि\nमराठी पत्रकार परिषदेच्या विजयाची हॅटट्कि\nछोटया वृत्तपत्रांच्या मागण्या मान्य.\nमुंबईः राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांसाठीचे संभाव्य ‘डेथ वॉरंट’ मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या रेट्यामुळं सरकारला मागं घ्यावं लागलं आहे.सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं नवं जाहिरात धोरण तयार करताना छोटया,मध्यम आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रांचं शटर बंद करण्याचा पुरता बंदोबस्त केला होता.मात्र मराठी पत्रकार परिषदेने या विरोधात आवाज उठवत त्याला विरोध केल्यानंतर सरकारनं आज छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांना अनुकूल ठरू शकेल असं नवं जाहिरात धोरण मंजूर केलं आहे.या जाहिरात धोरणातून मागील सर्व जाचक अटी काढून टाकण्यात आल्या आहेत.शिवाय जाहिरातींच्या दरात जवळपास दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली आहे.भरघोष दरवाढ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांना जीवदान दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत.मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील छोटया वृत्तपत्रांना न्याय मिळवून दिल्याबद्दल संपादकांनी एस.एम.देशमुख तसेच परिषदेचे आभार मानले आहेत.परिषदेचा आणखी एक लढा अशा पध्दतीनं यशस्वी झाला आहे.नवं जाहिरात धोरण येत्या 1 जानेवारी 2019 पासून अंमलात येत आहे.\nनवीन जाहिरात धोरणाचा मसुदा सरकारनं तयार केल्यानंतर त्याविरोधात राज्यातील वृत्तपत्रचालकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता.त्यात अनेक जाचक आणि छोटया वृत्तपत्रांची गळचेपी करणार्‍या अटी टाकण्यात आल्या होत्या.याविरोधात मराठी पत्रकार परिषदेने 14 ऑॅगस्ट रोजी राज्यातील सर्व पत्रकार सं��टनांच्या प्रतिनिधींची एक बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात घेतली.या बैठकीत प्रखर लढा उभा कऱण्याचा निर्धार एस.एम.देशमुख यांनी बोलून दाखविला.त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी या मसुद्यास हरकत घेणार्‍या शेकडो हरकती माहिती आणि जनसंपर्क विभागाकडं पाठविल्या गेल्या.तसेच हे धोरण कसे जाचक आहे हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांना चार हजार एसएमएस पाठविले.1 सप्टेंबर रोजी आौढा नागनाथ येथे राज्यातील छोटया वृत्तपत्रांच्या संपादकांचा मेळावा घेऊन त्यात सरकारनं जाहिरात धोरणात बदल न केल्यास सरकारी बातम्यांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली.25 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत बीड जिल्हा मेळाव्यात सरकारी जाहिरात धोरणास जोरदार विरोध केला गेला.धनंजय मुंडे यांनी देखील परिषदेच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी राज्याभर धरणे आंदोलन केले गेले.नवे जाहिरात धोरण किती जाचक आहे हे एसएमएस पाठवून पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले आणि सरकारनं जाहिरात धोरण बदलले नाही तर मार्चमध्ये वर्षावर लाँगमार्च काढण्याचा इशारा देण्यात आला.\nया रस्त्यांवरील लढाईबरोबरच सतत मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून त्यांना या प्रश्‍नाची दाहकता नजरेस आणून दिली.शेवटी राज्यातील वृत्तपत्रांच्या या मागण्यांची दखल सरकारला घ्यावी लागली आणि आज सरकानं नवं आणि छोट्या वृत्तपत्रांच्या बहुतेक मागण्या मान्य करणारं जाहिरात धोरण सरकारनं मान्य केलं आहे.त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेने सरकारला धन्यवाद दिले आहेत.तसेच राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी परिषदेला साथ दिल्याबद्दल एस.एम.देशमुख किरण नाईक,सिध्दार्थ शर्मा,गजानन नाईक,अनिल महाजन ,शरद पाबळे यांनी सर्व जिल्हा आणि तालुका संघांचे आभार मानले आहेत.अन्य संघटनांनी देखील या लढ्यात परिषदेला खंबीर साथ दिल्याबद्दल परिषदेने इतर संघटनांचे ,राज्यातील तमाम पत्रकाराचे देखील आभार मानले आहेत.\nजे विषय हाती घेतले ते मार्गी लावले..\nमराठी पत्रकार परिषदेने जे विषय हाती घेतले ते निर्धारानं लढले.सनदशीर आणि शांततेच्या मार्गानं आंदोलनं करीत हे सर्व लढे यशस्वी करून दाखविले.पत्रकार संरक्षण कायद्यासाठी परिषद 12 वर्षे लढली तो कायदा मंजूर झाला..त्याच्या अंमलबजावणीसाठी आता परिषदेच�� लढा सुरू आहे.पत्रकार पेन्शनचा विषय देखील परिषदेने वीस वर्षे लावून धरला.तो देखील आता मार्गी लागत आहे.छोटया वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणासाठीचा लढा ही आता यशस्वी झाला आहे.त्यामुळं परिषद जे विषय हाती घेते ते यशस्वी करून दाखविते हे सिध्द झाले आहे.\nPrevious articleचौथा स्तंभ धोक्यात\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\nपत्रकार कुलदीप नय्यर याचं निधन\nआगरी साहित्याचा गोडवा नव्या पिढीला कळला पाहिजे अलिबागेत आगरी साहित्य संमेलन\nराष्ट्रवादीचे सामने कॉग्रेसने उधळले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nगणदूत च्या मालकाला जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE-118090700009_1.html", "date_download": "2019-06-15T21:39:37Z", "digest": "sha1:2J4HJINR57BHIO5VEHQ36FSJZNZUBLX2", "length": 5691, "nlines": 94, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "तुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा", "raw_content": "\nतुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा\nतुळशीच्या झाडाजवळ कपडे वाळत घालू नये. दारिद्र्य येतं.\nझाडाजवळ अस्वच्छतेमुळे धन हानी होऊ शकते. जवळपास नेहमी स्वच्छता ठेवावी.\nतुळशीच्या झाडात किंवा जवळ गणपती ठेवू नये. याने वाद निर्माण होतात आणि दुर्घटना होण्याची भीती असते.\nतुळशीच्या झाडाजवळ जोडे- चपला काढू नये. असे केल्यास लक्ष्मी रुसते.\nतुळशीच्या झाडात किंवा जवळ महादेवाची पिंडी नसावी. याने कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागू शकतात.\nतुळशीच्या झाडाजवळ ठेवू नये या 5 वस्तू\nविशेष: तुळशीला खत, औषधी घालू नये. या झाडावर कातरी चालवू नये. शुद्ध शरीर व मनाने स्वत:च्या हाताने काळजी घ्यावी.\nमराठी उखाणे See Video\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nघरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय\nघरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल \nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nविठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात \nप्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी\nविवाहाचे आठ प्रकार पण केवळ हा विवाह योग्य\nया प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार\nशनी जयंती पौराणिक कथा\nशनी जयंतीला या प्रकारे करा शनी उपासना\nह्या 9 वस्तू संकटात कोणालाही देऊ नये\nतुम्ही रात्री काळे कपडे घालता का तर सावध होऊन जा....\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nपुढील लेख पोळा : सर्जा-राजाचा सण\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bjp-will-win-over-300-seats/", "date_download": "2019-06-15T21:11:22Z", "digest": "sha1:NLXNQRQ5UPP6AQS2KHY2AIGPKURX4HRF", "length": 9445, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजप 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल; पियुष गोयल यांचा विश्वास", "raw_content": "\nभाजप 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल; पियुष गोयल यांचा विश्वास\nनवी दिल्ली | भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.\nनवी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला, असं देखील पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.\nदेशातील युवकांपासून ते सर्वच क्षेत्रातील लोक नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रभावात आहेत, असं देखील गोयल यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत 2019 ची निवडणूक ही पानिपतची लढाई आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं.\n-सामन्यादरम्यान विराटने केले असं काही की चाहते म्हणाले ‘भारी’, पाहा व्हीडिओ\n-नगरमध्ये सुजय विखेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा\n-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\n-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”\n-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले\nसामन्यादरम्यान विराटने केले असं काही की चाहते म्हणाले ‘भारी’, पाहा व्हीडिओ\n“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”\n“नरेंद्��� मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:02:24Z", "digest": "sha1:JSQFY4XFEWOM2XVZT5CIA5OER4OH5NX7", "length": 5817, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कथकली - विकिपीडिया", "raw_content": "\nकथक याच्याशी गल्लत करू नका.\nकेरळमधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण\nकथकली किंवा कथकळि ही केरळ राज्यातील नृत्य शैली आहे. कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कली चा अर्थ आहे खेळ.कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे.आपले भाव अणि मुद्रा यांच्याआधारे पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते. सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.[१]\nशंकरन् नंबुद्रीपाद,गोपीनाथ, कनक रेळे, कृष्णनकुट्टी हे या शैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत.\n• भरतनाट्यम • कथक • कथकली • कुचिपुडी • मणिपुरी • मोहिनीअट्ट्म • ओडिसी नृत्य • सत्तरी नृत्य\n^ डाॅॅ.गर्ग सत्यनारायण, संंगीत विशारद, 1994\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०१८ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AB", "date_download": "2019-06-15T21:45:32Z", "digest": "sha1:HJQYPDCUTICJ4S4BMHI6TAOI565KWN6R", "length": 8652, "nlines": 316, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुरुफ - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष अंदाजे १२वे शतक\nक्षेत्रफळ ११.३३ चौ. किमी (४.३७ चौ. मैल)\n- घनता २४९ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nकुरुफ (पोलिश: Kurów; उच्चार (सहाय्य·माहिती)) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. हे लुब्लिन व पुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.\nया गावाची वस्ती २,८२६ (२०१० चा अंदाज) आहे. इ.स. १४३१ व इ.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्���णून ख्यात होते. इ.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढून घेण्यात आला. इ.स. १७९५च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व इ.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. इ.स. १९१८ पासून कुरुफ पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, इ.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथे बॉम्बफेक केली होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AD_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95", "date_download": "2019-06-15T20:40:35Z", "digest": "sha1:HS2WEVXUUYJRRURZTB6OARLDQZN35RML", "length": 5138, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जानकीवल्लभ पटनाईक - विकिपीडिया", "raw_content": "\n(जानकी बल्लभ पटनाईक या पानावरून पुनर्निर्देशित)\n९ जून १९८० – ७ डिसेंबर १९८९\n१५ मार्च १९९५ – १७ फेब्रुवारी १९९९\n३ जानेवारी, १९२७ (1927-01-03) (वय: ९२)\nपुरी जिल्हा, ब्रिटिश भारत\nजानकीवल्लभ पटनाईक (उडिया: ଜାନକୀ ବଲ୍ଲଭ ପଟ୍ଟନାୟକ; जन्म: ३ जानेवारी १९२७ - तिरुपती, २१ एप्रिल, २०१५) हे भारतातील आसाम राज्याचे माजी राज्यपाल होते. ते दोन वेळा ओरिसा राज्याचे मुख्यमंत्रीही होते.\nइ.स. १९२७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१६ रोजी ०५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pngadgilandsons.com/recent-news/light-weight-beauty-png-sons", "date_download": "2019-06-15T21:09:04Z", "digest": "sha1:ETHCNQWPYLDWNVKZ7QVRQTGCAUXBHXYQ", "length": 6287, "nlines": 157, "source_domain": "pngadgilandsons.com", "title": "Light Weight Beauty by PNG & Sons - pngadgil", "raw_content": "\nपु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.तर्फे\nलाईट वेट ब्यूटी कलेक्शन सादर\nपुणे : व्हरायटी ईज एव्हरिथिंग हे पु. ना. गाडगीळ ��णि सन्स लि.चे सूत्र असल्याने सतत दागिन्यांची नवीन कलेक्शन्स ग्राहकांना सादर केली जातात. या गुढीपाडव्यासाठी खास 18 कॅरेटमध्ये सीझेड (क्यूबिक झिरकोनिया) या खड्यांमधील दागिन्यांचे लाईट वेट ब्यूटी (PNG & Sons Light Weight Beauty), हे सुपर फिनिश्ड कलेक्शन सादर केले आहे. सीझेड खड्यांमुळे या दागिन्यांचे सौंदर्य खुलते व ते अत्यंत चमकदार दिसतात. दागिन्यांचे हे कलेक्शन फक्त चार हजार रुपयांपासून उपलब्ध असून, कर्णफुले, मंगळसूत्र पेंडंट, पेंडंट्स यामध्ये आहेत. आपल्याकडे पहिल्यांदाच असे कलेक्शन सादर झाले असून, त्यास उत्तम प्रतिसाद आहे. हे दागिने सण-समारंभ व रोजच्या वापरासाठी उत्तम असून, सर्व प्रकारचे कपडे व रंगसंगतीवर खुलून दिसतात.\nयापूर्वी सादर केलेल्या उत्सव विविधतेचा, फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स, लँटर्न कलेक्शनला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आता या कलेक्शन्सबरोबर लाईट वेट ब्यूटी (Light Weight Beauty) हे कलेक्शन आमच्या सर्व दालनांत पुणे (सातारा रोड, औंध, हॅपीकॉलनी (कोथरूड), सिंहगड रोड, चिंचवड व भोसरी), तर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर, सातारा, संगमनेर, शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई, वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा, परभणी व उस्मनाबाद येथील उपलब्ध आहे. बदलती आवड, बदलत्या शैली यांच्या अभ्यास करून नव्या तंत्राच्या साह्याने हे कलेक्शन सादर केले आहे. सर्व वयोगटाला साजेसे असे हे लाईट वेट ब्यूटी कलेक्शन आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अजित गाडगीळ यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-95-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-15T20:45:14Z", "digest": "sha1:7B2WRZ22CEFPI2YGWKWGGDTSXFWNTGZX", "length": 9101, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "'माथेरानची राणी' 95 हजारात | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा ‘माथेरानची राण��’ 95 हजारात\n‘माथेरानची राणी’ 95 हजारात\nमाथेरानः माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते.कधी रेल्वे बंद होते,कधी पटरीवरून उतरते,कधी नवा साज लेऊन डौलात माथेरानचा डोंगर चढत असते तर कधी एसीची हवा खात प्रवाश्यांना थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जात असते.कधी इंजिन बंद पडतात तरी कधी इंजिन बदलले जातात.माथेरानच्या या राणीची बातमी दर दोन दिवसाला प्रसिध्दी माध्यमात गाजत असते.आजही पुन्हा एकदा माथेरानची राणी चर्चेत आलीय.95 हजार रूपये देऊन ही आख्खी ट्रेन आता बुक करता येणार आहे.दार्जिलिंगच्या धर्तीवर माथेरानच्या ट्रॅेनचा विकास करण्याचा निर्धार मध्य रेल्वेने केला आङे.त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्ङणून फॅमिली पिकनिक किंवा बर्थ डे पार्टीसाठी संपूर्ण माथेराणची राणी बूक करण्याची सोय आता उपलब्ध होत आहे.आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून ही ट्रेन बुक करता येणार आहे.ट्रनला तीन सेंकंड क्लास आणि एक प्रथम श्रेणीचा डबा असून गाडीची आसन क्षमता 100 आहे.राणीला वातानुकूलीत डबा बसविल्यानंतर राणीचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आता ही ट्रेन 95 हजारात बुक करता येणार आहे.सकाळी ही ट्रेन नेरळ येथून निघेल आणि सायंकाळी परतीचा प्रवास ट्रेनने करता येणार आहे.नेरळ ते माथेरान अशा थेट फेर्‍या सहा होतात.अमन लॉज ते माथेरान शटल सेवेच्या सोळ्या फर्‍या होतात.एसी कोचसाठी प्रवाश्यांना 415 रूपये मोजावे लागतात.\nPrevious articleवृत्तनिवेदिकेचा संशयास्पद मृत्यू\nNext articleअनंत बागाईतकर अध्यक्ष\n31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी\nमराठवाडयात आणि कोकणात फरक काय\nउंचच उंच लाटा उसळणार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nसर्पमित्र राजेंद्र कोतवाल यांचे सर्पदंशाने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://memumbai.com/samyukt-chalval/", "date_download": "2019-06-15T21:22:21Z", "digest": "sha1:ISKXMJYHLW3P5HMDIGLPXDTJXEYK5SS4", "length": 17846, "nlines": 139, "source_domain": "memumbai.com", "title": "अभूतपूर्व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ - MeMumbai अभूतपूर्व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ - MeMumbai", "raw_content": "\nअभूतपूर्व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ\nअभूतपूर्व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ\nसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही सामान्य नव्हती. ���सेच तिचा कालखंडही लहान सहान नव्हता. याचा झंजावात इतका प्रचंड होता की, सत्ताधारी पक्ष व त्याच्या पुढाऱ्यांचे पितळ साफ उघडे पडले. मुख्य म्हणजे ही चळवळ सामान्य लोकांनी लढली ज्यात स्त्रियांचा वाटाही खूप महत्वाचा होता.\nसंयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनची माहिती आणि जरूर भेट द्या\nभाषांवर प्रांतरचनेला तत्वतः १९२० साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात मान्यता मिळाली. गांधीजींनी हा ठराव स्वतः मांडला व तो मंजूरही झाला. पण इंग्रजांनी आपल्या राजवटीत जे जे इलाखे ,काबीज केले, ते ते वाटेल त्या इलाख्याला जोडून दिले. मग भाषा कोणतीही असो, राजवट चालवायला सोयीची असली असली म्हणजे झाले.\nभारतीयांच्या मनात स्वतंत्रयोत्तर काळात भाषावार प्रांतरचनेचे तत्व पायाभूतच होते. आपल्या देशात रीती-रिवाज, भाषा यामध्ये फरक आहे. पण या देशात अध्यात्मिक व सांस्कृतिक सूत्र एक आहे. म्हणून बहुसंख्य लोकांच्या मागणीनुसार प्रांतांची फेर रचना व्हावी असे ठरले.\nपण स्वातंत्र्य मिळताच सत्ताधीशांचे राजसकट स्वतःच घेऊन निघालेल्या भांडवलदारांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली व काँग्रेस लोकांपासून दूर राहिली. यातूनच महाराष्ट्रात भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे आणि मुंबई व बेळगाव, कारवार, निपाणी, परभणी इत्यादी मराठी मुलुखासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या दोन तत्वांवर जी लढाई झाली तो पाच वर्षाचा कालखंड हा प्रत्यक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आहे.\n१९४८ साली घटना समिती स्थापन झाली आणि राजेंद्र बाबूंनी धार नावाच्या न्यायाधीशाचे एकसदस्यीय कमिशन नेमले. लोकांना वाटले आपले मत घेऊन हे धार प्रांतरचना सुचवतील. पण या एककल्ली प्रदूषित माणसाने भाषिक प्रांताची मागणी संकुचित व प्रतिगामी स्वरूपाची आहे, अशी मुक्ताफळे उधळली.\nधार कमिशन ने मुंबईच्या मुळावर घाव घातला, म्हणाले, महाराष्ट्राचा मुंबईवर हक्क नाही. भांडवलदारांची खेळी सुरु झाली. याच धार कमिशनमुळे तेलगू भाषेच्या निर्मितीसाठी श्रीरामजूल यांनी प्राणांतिक उपोषणात मृत्यू झाला व धार कमिशनला बस्तान गुंडाळावे लागले.\nJ. V. P. कमिटी व राज्य पुनर्रचना समिती\nजवाहरलाल नेहरूंनी नेमलेल्या J. V. P. कमिटीने उजेड पाडला नाही. त्यांनी अस्तित्वात नसलेले तेलगू भाषेचे राज्य दिले, पण अस्तित्वात असलेला मराठी भाषेचे ��्रांत त्यांना दिसला नाही. पण नंतर J. V. P. कमिटीही संपली.\n१९५३ साली राज्य पुनर्रचना समिती अथवा फाजल कमिशन आले. या कमिशनने मराठी भाषेचे विखुरलेले भाग एकत्र आणण्याऐवजी अधिक वाईट काम कसे करता येईल हेच पहिले. विदर्भ वेगळा काढून मराठी भाषिकांना अल्प मतात आणले व जुन्या मुंबई राज्यात नसलेले सौराष्ट्र व कच्छ हा भाग घालून व्दिभाषिक सुचवले. राज्य पुनर्रचना समितीच्या अहवालामुळे महाराष्ट्र खवळून उठला.\nकाँग्रेस वर्किंग कमिटीने त्रिराज्य योजना जाहीर करून महाराष्ट्रावर बॉम्बगोळा टाकला. या ठरावाने संपूर्ण गुजरात राज्य, मुंबई शहर व मराठवाड्यासह अशी त्रिराज्य विभागणी करायचे ठरवले. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई विधानसभेच्या अधिवेशनात त्रिराज्य योजना मान्य करवून घ्यायची जवाबदारी मोरारजी देसाई यांच्यावर सोपवली.\nही त्रिराज्य योजना मंजूर होऊ द्यायची नाही, असा निर्धार जनतेने केला होता. २१ नोव्हेंबर १९५५, लाक्षणिक संपाचा दिवस. रस्तोरस्ती पोलीसांचा बंदोबस्त होता. ४ लाख कामगार कामावर गेले नाही. मुंबईचे कामगार व मध्यमवर्गीयांची अशी अंतःकरणपूर्वक झालेली अभेद्य एकजूट अपूर्व होती.\nसकाळी १० वाजल्या पासून दादर-परळ कडे ट्राम गाड्या गच्च भरून फ्लोरा फॉऊंटन गर्जत जात होत्या. भायखळ्याच्या अलीकडचे लोक पायीच निघाले होते. फोर्ट विभागात व विद्यापीठापाशी पोलिसांनी रास्ता रोखून धरला होता. लाठीमार सुरु झाला, अश्रूधूर सोडले गेले. या संबंध दिवसात गोळीबारात १५ ठार व ३०० जखमी झाले.\nपरळच्या लक्ष्मी कॉटेज व कृष्णानगरच्या महिलांनी आपल्या स्त्रीशक्तीची जाणीव करून दिली. या चाळींना गराडा घालून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. स्त्रिया व मुले खोल्यांमध्ये बेशुद्ध पडू लागली. त्यावेळी स्त्रिया मुलांना कडेवर घेऊन बाहेर आल्या व पोलिसांना घेरले. तसेच इतर ठिकाणी गोळीबार थांबवण्यासाठी ४०० स्त्रियांनी मोर्चा काढला. २०० स्त्रिया कडेवर मुलं घेऊन अग्रभागी होत्या. पोलीस नुसते बघताच राहिले. ते स्त्रियांवर हाथ टाकू शकले नाहीत.\nसेनापती बापट, डांगे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, अहिल्याबाई रांगणेकर, तारा रेड्डी, प्रमिला दंडवते, लालजी पेंडसे आणि अजून काही लोकांच्या नेतृत्वाचा मोठा वाट होता.\nसंयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना\n१९५६ मध्ये केशवराव जेधे यांच्या नेतृत्व ���ाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली व आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, डांगे व शाहीर अमरशेख हे सदस्य होते.\nमोरारजी देसाई यांची क्रूरता\nमोरारजी देसाईंच्या अंगात जणू जनरल डायर होता. मोरारजी सरकारने अमानुष धोरण अवलंबून चळवळीचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. प्रमुख नेत्यांना व ३५० लोकांना अटक केली. दिसेल त्याला गोळी घाला हा एकच हुकूम चालत होता. ठाकूरद्वारच्या गोळीबारात बंडू गोखले या शाळेच्या विद्यार्थ्याचे मृत्यू झाले. ठाकूरद्वार ते कांदेवाडी जणू लष्कराच्या ताब्यात होते. बेळगावात ४ माणसे ठार झाले.\nनेहरूंना कला झेंडा दाखवला\nनेहरूंनी आकाशवाणी वरून मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली. १९५६ जुने मध्ये मुंबईत काँग्रेस समिती मध्ये नेहरू येणार होते. काळ्या झेंड्यांनी स्वागत झाले. चौपाटीवर नेहरूंचे भाषण होते. लोकांनी निषेध दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी अश्रूधूर सोडत गोळीबार केला. त्यात श्री घडीगावकरांचा मृत्यू झाला. याचवेळी शिवाजीपार्क वर समितीची महाप्रचंड सभा झाली व मुंबईसह महाराष्ट्रासाठी बलिदान कधी वाया जाणार नाही, हा निर्धार व्यक्त करण्यात आला.\nचळवळीने उग्र रूप धारण केले होते. सगळे कर्मचारी,शाळा, बँक सहभागी झाले होते. सगळी कडे कर्फ्यू ऑर्डर. पोलीस फायरिंग मध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये ७ लोकांना प्राण गमवावे लागले. एकूण १६ ते २२ जानेवारी दरम्यान ९० लोकांनी प्राण गमावले, १६ लोक नोव्हेंबर १९५५ मध्ये शाहिद झाले व १०,००० सत्याग्रहींची अटक झाली. अशे एकूण १०६ हुतात्मे झाले.\n१ मे महाराष्ट्र दिवस घोषित\nशेवटी, १९५९ च्या मध्यास राष्ट्रपती राजेंद्रबाबूंनी महाराष्ट्र व गुजरात अलग राज्य करावी, असा निर्णय जाहीर केला. डांगे यांच्या नेतृत्वाखाली १ मे १९६० ला मुंबई सह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण दुर्दैवाने गोवा, बेळगाव, निपाणी, कारवार विभागले गेले. फ्लोरा फौंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी, कामगारांच्या एकजुटीचे प्रतिमा निर्माण झाली.\nसंयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनची माहिती आणि जरूर भेट द्या\nपुढील स्टेशन प्रभादेवी – Next Station Prabhadevi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pareshkale.blogspot.com/2013/05/blog-post_24.html", "date_download": "2019-06-15T20:46:08Z", "digest": "sha1:764PCQGX4PRCYGAJPZLTE2ICZP23OHXO", "length": 16768, "nlines": 285, "source_domain": "pareshkale.blogspot.com", "title": "slots.us.org स्मरणशक्ती कशी वागते ! | The Top Post !", "raw_content": "\nभावनांचा फुलोरा शब्दांचा धुमारा, काळाच्या गर्दीत मनाचा पसारा. जपताना त्या आठवणी, चार ओळी तुझ्यासाठी \nमाझ्या इंजीनियारिंगच्या सुरुवातीला मी एका 'personality development workshop' मध्ये भाग घेतला होता. Instructor कुणी फार मोठा management guru वगेरे काही नव्हता.कार्यक्रम interactive स्वरुपाचा असल्याने प्रत्येक जण काहीना काही स्वरूपात सहभागी होत होता. माझा नंबर लागला तो एका प्रातिनिधिक परीक्षणासाठी. मला विचारलेला प्रश्न होता - \"तुझ्या सर्वात चांगल्या मित्राचे दुर्गुण आणी गुण सांग \". मी पटदिशी त्याचे चार दुर्गुण सांगितले आणी गुण मात्र अवघा एक - तोही डोक्याला थोडा ताण दिल्यानंतर. त्याच्यामध्ये अजुनही अनेक गुण होते, जे मला माहीत होते. असं असताना देखील मला ते आठवण्यास वेळ लागला. का\". मी पटदिशी त्याचे चार दुर्गुण सांगितले आणी गुण मात्र अवघा एक - तोही डोक्याला थोडा ताण दिल्यानंतर. त्याच्यामध्ये अजुनही अनेक गुण होते, जे मला माहीत होते. असं असताना देखील मला ते आठवण्यास वेळ लागला. का - वरकरणी मला ही स्मरणशक्तीची व मनुष्यस्वभावाची करामत - वरकरणी मला ही स्मरणशक्तीची व मनुष्यस्वभावाची करामत () वाटली, थोडा शोध घेतल्यावर कळलं की उत्तर वेगळ आहे.\nदु:ख उगाळत बसल्याने हाती काहीच लागत नाही. जे चांगलं आहे त्यात समाधान मानावं ही जुनी शिकवण. सुखाचे क्षण आठवावेत, जेणेकरुन मन प्रसन्न राहील , हातून काहीतरी चांगले घडेल. पण गोम इथेच आहे. मनुष्य स्वभावाचे वैशिष्ट्य असे की सुखापेक्षा दु:खाचे प्रसंग, चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी अधिक आठवतात. मनुष्य कितीही चांगला असला तरी गुणगान होण्याएवजी त्याने उधळलेल्या गुणांबद्द्दल चर्चा अधिक.\nविल्सन यांच्या म्हणण्यानुसार हि करामत आहे मह्त्वाची वा संबंधाची. जर एखादा महत्त्वाचा प्रसंग, भलेही तो दु:खप्रद असो, सुखाच्या एखाद्या प्रसंगापेक्षा तो जास्त प्रभावीपणे लक्षात रहातो. फिरायला गेल्यावर तेथील अद्भुत गोष्ट, उदा. बर्फाचे डोंगर , आपल्या छोट्याश्या मनात घर करून बसतात ते त्यांच्या भव्यतेमुळे नव्हे तर प्रथम दर्शनामुळे. पहील्या प्रेमाचं देखील असाच होत असणार. प्रथम अनुभुती, मग ती फक्त पहिल्या प्रेमाचीच नव्हे तर पहीला पाउस, पहीली गाडी, पहीला हनिमून, पहिलं मुल, असं बरंच काही या यादीत अगदी लहान सहान गोष्टी देखील समाविष्ट असतात त्यांच्या महात्म्यामुळे. ( आजकाल एकाच माणसाची बरीच लग्न होत असल्याने काही जण 'पाहिलं लग्न' सुद्धा यादीत समाविष्ट करण्याची शक्यता आहे. )\nया यादीवरून अजून एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे - यादीतील समावेश हा चांगल्या वा वाईटावरुन ठरत नाही. तो ठरतोय फक्त महत्त्वावरुन. आणी म्हणुनच प्रत्येक व्यक्तीची यादी इतरांपेक्षा वेगळी असते. अर्थात यादीमध्ये वाईट गोष्टींचा भरणा जास्त असतो - आयुष्याला कलाटणी देणारया सहसा वाईतच असतात म्हणुन.\nया यादी प्रकरणावरुन वरून आठवतात ते दोन अप्रतीम चित्रपट - The Bucket list (2007) आणी Scent of a Woman (1992). अनुक्रमे जाक निकल्सन व अल पचिनो या दोन महान अभिनेत्यांच्या उत्क्रूष्ट कलाकृती. मरण्याआधी चांगले क्षण जगणे , अपुऱ्या इच्छा पुर्ण करणे हा या दोन्ही चित्रपटातील समान धागा. मेल्यानंतर जीवन असतं का हा वादाचा आणि बराचसा श्रद्धेचा भाग. पण जर असं जीवन असलंच तर त्या जीवनात पुर्वायुष्यातील वाईट आठवणी न ठेवता, काहीतरी चांगल्या स्मृती घेऊन जाव्यात अशी जाणीव झाल्यामुळे कदाचीत हे दोघेही आपली यादी संपवण्याच्या मागे लागले असतील.\nएका 'प्रेमाची गोष्ट' - A film review\nअवतरणं - रारंगढांग (Sea waves)\nअवतरणं - रारंगढांग (Nature)\nबोलु कवतिकें - अविनाश बिनीवाले (Book review)\nमनुष्य जन्माची खरी कहाणी \nआजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने\nआजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने \" मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या त...\nतुला आवडत का रे \nतू अन् मी ....\nबुला रहा है कोई \nसखी तु अशी कशी \nसखे मला थोडे आवर ग \nहोशील का माझी सखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-vs-chennai-super-kings-match-updates/articleshow/69219862.cms", "date_download": "2019-06-15T22:20:29Z", "digest": "sha1:75QGWYOUXO424OCBQ5OWOQMWW6ZV5YU6", "length": 16045, "nlines": 341, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "CSK vs MI: IPL: चेन्नई वि. मुंबई सामन्याचे अपडेट्स - mumbai indians vs chennai super kings match updates | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nIPL: चेन्नई वि. मुंबई सामन्याचे अपडेट्स\nआयपीएलमध्ये आज क्वालिफायरसाठी पहिला सामना होतोय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होतेय. चेन्नईत हा सामना खेळवला जातोय. या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे आजचा हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.\nIPL: चेन्नई वि. मुंबई सा���न्याचे अपडेट्स\nआयपीएलमध्ये आज क्वालिफायरसाठी पहिला सामना होतोय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होतेय. चेन्नईत हा सामना खेळवला जातोय. या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे आजचा हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. वाचा या सामन्याचे अपडेट्स...\n> मुंबईचा चेन्नईवर ६ गडी राखून दणदणीत विजय, आयपीएलच्या फायनलमध्ये धडक\n> मुंबईच्या १७ षटकांमध्ये ४ गडी बाद १२५ धावा, मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर\n> मुंबईच्या १६ षटकांमध्ये ४ गडी बाद ११६ धावा\n> मुंबईच्या १४ षटकांमध्ये ४ गडी बाद १०१ धावा\n> मुंबईच्या १३ षटकांमध्ये २ गडी बाद ९२ धावा\n> मुंबईच्या ११ षटकांमध्ये २ गडी बाद ८० धावा\n> चेन्नईचे मुंबईसमोर विजयासाठी १३२ धावांचे आव्हान\n> चेन्नईच्या १९ षटकांमध्ये ४ गडी बाद १२२ धावा\n> चेन्नईच्या १८ षटकांमध्ये ४ गडी बाद १०७ धावा\n> चेन्नईच्या १४ षटकांमध्ये ४ गडी बाद ८९ धावा\n> चेन्नईच्या १२ षटकांमध्ये ३ गडी बाद ६५ धावा\n> चेन्नईच्या १० षटकांमध्ये ३ गडी बाद ५४ धावा\n> चेन्नईच्या ९ षटकांमध्ये ३ गडी बाद ४६ धावा\n> चेन्नईला तिसरा धक्का शेन वॉटसन १० धावांवर बाद. चेन्नईच्या ८ षटकांमध्ये ३ गडी बाद ४४ धावा\n> चेन्नईच्या ५ षटकांमध्ये २ गडी बाद २३ धावा\n> चेन्नईला दुसरा धक्का सुरेश रैना ५ धावांवर बाद. चेन्नईच्या २ गडी बाद १२ धावा\n> चेन्नईच्या तीन षटकांमध्ये १ गडी बाद ७ धावा, फाफ डू प्लेसिस ६ धावांवर तंबूत परतला\n> चेन्नईची पहिल्या षटकात बिनबाद १ धाव\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट कोहली\nWC Live स्कोअरकार्ड: श्रीलंका Vs. ऑस्ट्रेलिया\nLive स्कोअर: द. आफ्रिका Vs. अफगाणिस्तान\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nनायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले; महिलेला अटक\nरविवारी 'तो' पराभव डोक्यातच होता: विराट\n'वायू': मुंबईत झाडे कोसळली, गुजरातला धोका\nYSR काँग्रेसला लोकसभा उपसभापतीपदाची ऑफर\nWC: अजिंक्य रहाणे का नको\nआयपीएल २०१९ पासून आणखी\n'हे' आहेत आयपीएल १२मधील सुपरहिट आणि सुपरफ्लॉप खेळाडू\nIPL: पायातून रक्त वाहत होतं, तरीही वॉटसन झुंजला\n'स्लो बॉल' टाकायला मी सांगितलं होतं : रोहित शर्मा\nबुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज: सचिन तेंडुलकर\nदोन्ही संघ एकमेकांकडे ट्रॉफी पास करत होतेः धोनी\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nIPL: चेन्नई वि. मुंबई सामन्याचे अपडेट्स...\nIPL: मुंबईकडून दोन पराभव हा भूतकाळ - हरभजन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-06-15T21:07:27Z", "digest": "sha1:LE53JNDU6B2SLWXK4FBEQEJPN6XLHO2S", "length": 8720, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पनवेल महापालिकेचा मार्ग मोकळा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा पनवेल महापालिकेचा मार्ग मोकळा\nपनवेल महापालिकेचा मार्ग मोकळा\nरायगड जिल्हयातील पहिल्या पनवेल महापालिकेच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला असून न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल नगरपालिका तसेच सिडकोच्या हद्दीतील 21 आणि एमएमआरडीएच्या हद्दीतील 11 गावांसह पनवेल महापालिका अस्तित्वात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निर्मितीच्या अंतिम अधिसूचनेस मान्यता दिली आहे.सरकारने दोन महिन्यापूर्वीच पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर कऱण्याचा निर्णय घेतला होता.मात्र नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने त्याला हरकत घेतली होती.त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.निवडणूक आयोगाने न्यायालयात आठ दिवसात महापालिकेबाबतची अधिसूचना निघाल्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली होती.त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अंतिम अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे.त्यामुळे आता महापालिका अस्तित्वात येत आहे.मात्र नयना प्रकल्पात येणारी 36 गावे नव्या महापालिकेतून वगळण्यात आली आहेत-\nPrevious articleशेकापची मान्यता रद्द झाल्याने रायगडमध्ये खळबळ\nNext articleरायगड पोलिसांची जय्यत तयारी\n31 हजार 438 मतांनी सुनील तटकरे विजयी\nमराठवाडयात आणि कोकणात फरक काय\nउंचच उंच लाटा उसळणार\nकारागृहातील कैद्यांसाठी ‘गांधी शांती परीक्षेचं’ आयोजन\nअरूण पाटणकर यांचे निधन\nविरोधात बातम्या दिल्या म्हणून साप्ताहिकाचे कार्यालय तोडले, देगलुरमध्ये मुख्याधिकार्‍याची मोगलाई\nपेड न्यूजवर लक्ष ठेवणार- भांगे\nबलात्काराच्या बातम्यांना जास्त प्रसिद्धी – हेमा\nछोटी वृत्तपत्रे टिकलीच पाहिजेतः एस.एम.\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत���रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nमाजी मंंत्री मोहन पाटील यांचे निधन\nरायगडात रस्ता अपघात वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/street-garbage/articleshow/67951238.cms", "date_download": "2019-06-15T22:10:25Z", "digest": "sha1:TI7452RBJDCZT5ED4YAXXDTGH7ARX6HG", "length": 8491, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai local news News: रस्त्यावर कचरा - street garbage | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nभांडूप पश्चीमेला एल बी एस मार्गावर मेट्रो माॅलला लागून असलेला कचरा डब्बा भरुन पूर्ण कचरा रस्त्यावर पडलेला आहे. त्यात एक मेलेला कुत्रा पण आणून टाकलेला आहे.त्यामूळे परीसरात दुर्गंधी पसरलेली आहे.संबंधीत विभागाने याची त्वरीत घ्यावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nशिवडी सुंदर टॉवर जवळ मातीचा ढीगार\nपाणी वाया जातेय खुप महिन्यापासून\nअधिक सुविधा हव्या असल्यास अधिक पैसे मोजा\nघाटकोपर रेल्वे प्रवासी पूल\nउड्डाणपुलाखालील लाेखंडी गेट धाेकादायक.\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nचित्रपटगृहाव्दारे कचरा कुंडीत न टाकता रस्त्यावर.\nपेठांमध्ये कीटकनाशक औषधे फवारण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-general-public-mess/articleshow/69793697.cms", "date_download": "2019-06-15T21:42:34Z", "digest": "sha1:D4DYJRQZ7YKOOMHDWODCI2VIYZLEEX7C", "length": 21100, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: सर्वसाधारणसभेत गोंधळ - the general public mess | Maharashtra Times", "raw_content": "\nह���प्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nनवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्ण गोंधळ झाला. जलील यांच्या नावाने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याचा हट्ट 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी धरला. ठराव मंजूर होईपर्यंत सर्वसाधारण सभा चालू न देण्याचा इशारा त्यांनी दिला. महापौरांनी ही मागणी अमान्य केली. त्यामुळे 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढतच गेल्यामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी या नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर काढले. एमआयएमच्या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, काळात महापौरांनी तीनवेळा सर्वसाधारण सभा तहकूब केली.\nलोकसभा निवडणुकीनंतर गुरुवारी प्रथमच महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या सभेत उमटतील असे गृहित धरण्यात आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सभा सुरू झाल्यावर भाजपचे नगरसेवक राजू शिंदे, माजी महापौर भगवान घडमोडे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले. प्रस्ताव मंजूर करताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे.' हा प्रस्ताव मंजूर केला जात असताना 'एमआयएम'चे नगरसेवक सभागृहात नव्हते. सभागृहात आल्यावर 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी,'औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करा,' असा विषय मांडला. विरोधीपक्षनेच्या सरिता बोर्डे यांनी देखील जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, परंतु महापौरांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. महापौर 'एमआयएम'च्या नगरसेवकांना म्हणाले, 'नवनिर्वाचीत खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर लगेचच मंजूर करण्यात आला आहे. नवनिर्वाचीत खासदारांमध्ये जलीलसुद्धा येतात. त्या��ुळे त्यांचे स्वतंत्रपणे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची गरज नाही.'\nमहापौरांच्या या भूमिकेमुळे एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. नगरसेवक अफसर खान यांनी देखील जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध केला आणि त्यांनी जलील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यामुळे 'एमआयएम'चे नगरसेवक अधिकच संतापले. त्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. महापौरांनी नगरसेवकांना जागेवर बसण्याची सूचना केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे महापौरांनी सुरुवातीला सहा नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले. त्यांनी या नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना केली. त्या सहा नगरसेवकांच्या समर्थनार्थ 'एमआयएम'चे अन्य नगरसेवक एकत्र आले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. नगरसेवक जमीर कादरी, नासेर सिद्दिकी यांनी महापौरांच्या समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गोंधळ अधिकच वाढला. दरम्यानच्या काळात महापौरांनी दोन वेळा आणि नंतर एक वेळा अशी तीन वेळा सर्वसाधारण सभा तहकुब केली. नगरसेवक ऐकत नाहीत, असे लक्षात आल्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या 'एमआयएम'च्या सर्व २० नगरसेवकांना निलंबित करण्यात येत आहे, असे महापौरांनी जाहीर केले. त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना त्यांनी केली, पण ते बाहेर जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले. सुरक्षा रक्षक देखील नगरसेवकांना बाहेर नेऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी एकेका नगरसेवकाला उचलून सभागृहाच्या बाहेर नेले.\nत्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या भूमिकेचे स्वागत केले. महापौर झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या गटनेत्यांनी मांडला. महापौरांनी तो मान्य केला व तशी शिफारस प्रशासनाने शासनाकडे करावी, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.\nया नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा झाला प्रस्ताव\nखान फेरोज, विकास एडके, नासेर सिद्दिकी, अब्दुल नाईकवाडी, जमीर कादरी, आबु हाश्मी, सरिता बोर्डे, अज���म अहेमद, लता निकाळजे, खान इर्शाद, खान सायराबानो, सरवत बेगम, शेख नर्गिस, खान नसरीन बेगम, नसीम बी सांडू खान, सलीमा कुरेशी, तसनीम बेगम अब्दुल रऊफ, गंगाधर ढगे, पठाण अस्मा फिरदोस, शेख जफर अख्तर.\nखासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला त्यावेळी 'एमआयएम'चे नगरसेवक सभागृहात नव्हते. ते मुद्दाम उशिरा आले. त्यांना वाद घालायचा होता. 'एमआयएम'च्या नगरसेवकांकडून सतत गैरवर्तन केले जात आहे. त्यामुळे २० नगरसेवकांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी महापौरांबद्दल असंसदीय शब्द वापरले. सभागृहाचे कामकाज बंद पाडले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत.\n- नंदकुमार घोडेले, महापौर\nमहापौर नंदकुमार घोडेले कोणताही निर्णय स्वत:च्या मताने घेत नाहीत. खैरे यांनी उठ म्हणताच उठणारे आणि बस म्हणताच बसणारे हे महापौर आहेत. शिष्टाचार डावलून वेगवेगळ्या कार्यक्रमात मला डावलणे कोणत्या स्तराचे राजकारण आहे घडलेला प्रकार दुर्दैवी आहे.\n- इम्तियाज जलील, खासदार\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nजलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरुन महापालिकेत राडा\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nमंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले इच्छुकांचे डोळे\nशिवसेना-भाजपविरोधात सर्व पक्षांची एकजूट व्हावी: राजू शेट्टी\nजुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले\nविजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान\nदेशातील कॉलेजांमध्ये घाटी ३२व्या स्थानावर\n३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त\nशिवसेनेकडून ‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी\nफादर्स डे: मुलीसाठी नोकरी सोडली\nआज फादर्स डे : बाबाही असतो आई...\nमुंबई: दिंडोशी न्यायालयात आरोपीची ��त्महत्या\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगुटख्याचा साठा बिडकीनमध्ये जप्त...\nवाईट नजरेने पाहतो म्हणून खून; कोर्टाने जामीन फेटाळला...\nरस्त्यांची यादी आता २२५ कोटींची...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-15T21:36:35Z", "digest": "sha1:GYL7FVX7J7NVAN4ATTSKMMJNKPD6VPKO", "length": 5392, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुरदासपूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख गुरदासपुर जिल्ह्याविषयी आहे. गुरदासपुर शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nगुरदासपुर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र गुरदासपुर येथे आहे.\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१७ रोजी ०४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/horoscope-and-panchang-21-may-2019-190049", "date_download": "2019-06-15T21:34:44Z", "digest": "sha1:C325HDAZQOXRUKXNXETHRTPIWSZBNTBX", "length": 16038, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "Horoscope and Panchang of 21 May 2019 जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 मे | eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 मे\nमंगळवार, 21 मे 2019\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 मे\nमेष : प्रॉपटीं व गुंतवणुकीस चांगला दिवस. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्य���ंचे सहकार्य लाभेल.\nवृषभ : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल.\nमिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.\nकर्क : जबाबदारी वाढेल. कामाचे ताणतणाव वाढतील. प्रवासात वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.\nसिंह : मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागणार आहे. निकटच्या व्यक्‍ती काही समस्या निर्माण करतील. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.\nकन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या संदर्भात सुधारणा होईल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.\nतूळ : जिद्द व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.\nवृश्‍चिक : आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.\nधनू : एखादी मानसिक चिंता राहणार आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. मोठी जबाबदारी स्वीकारू नका.\nमकर : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.\nकुंभ : कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नाट्य क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.\nमीन : विरोधकावर मात कराल. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे जिद्दीने पार पाडाल.\nमंगळवार : वैशाख कृष्ण 3, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.02, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रात्री 9.25, चंद्रास्त सकाळी 8, भारतीय सौर वैशाख 31, शके 1941.\nजागतिक दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन\n2000 - ताऱ्यांच्या निर्मितीपासून विश्वाच्या निर्मितीपर्यंतच्या असंख्य कोड्यांचा खगोलशास्त्रीय वेध घेण्यासाठी खोडद येथे उभारण्यात आलेली जगातील सर्वात मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण (जीएमआरटी) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.\n2002 - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा मानाचा 'चित्रभूषण पुरस्कार' ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर.\n2009 - पुण्याची धाडसी तरुणी कृष्णा पाटील हिने 19 व्या वर्षात एव्हरेस्ट सर करून सर्वांत कमी वयात एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा विक्रम प्रस्थापित के��ा. 8848 मीटर उंचीच्या या शिखरावर पाऊल टाकणारी ती तिसरी मराठी गिर्यारोहक आणि दुसरीच तरुणी ठरली.\n2015 - प्राचीन सिल्क रोडवरील लव्यापारी तांड्यांचा थांबा असलेल्या ऐतिहासिक पालमिरा शहरावर इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांनी पूर्ण ताबा मिळविला. त्यांच्या ताब्यात हे शहर गेल्यामुळे जागतिक वारसा यादीतील अमूल्य वास्तूंचे भवितव्य संकटात आल्याचे मानले जाते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 जून\nआजचे दिनमान मेष : प्रॉपर्टीची व शुभ कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अनपेक्षित धनलाभाची शक्‍यता आहे. वृषभ :...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 14 जून\nआजचे दिनमान मेष : तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. काही गोष्टी नव्याने समजतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. वृषभ : आर्थिक कामे मार्गी लागतील....\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 जून\nआजचे दिनमान मेष : आरोग्य उत्तम राहील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. तुम्ही आपले विचार आग्रहाने मांडाल. आपली मते इतरांना...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जून\nआजचे दिनमान मेष : मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील. शत्रुपीडा नाही. सार्वजनिक क्षेत्रात संधी लाभेल. वृषभ :...\n आज Sunday, हे आवर्जून वाचा\n सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख...\nआठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय जाणून घ्या : 9 ते 15 जून\nचिंता-काळज्यांच्या घनदाट झाडा-झुडपांनी व्यापलेल्या या भवरूपी अरण्यात माणूस भय-भीतीच्या दडपणाचं ओझं बाळगत, धापा टाकत वाटचाल करत असतो. अशा वेळी वाटेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%2520%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A50", "date_download": "2019-06-15T21:29:15Z", "digest": "sha1:QODH2IH77OJKTTXOXACNKZU7KZEGKRXT", "length": 27282, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nव्यापार (9) Apply व्यापार filter\nगुंतवणूक (8) Apply गुंतवणूक filter\nनिर्देशांक (7) Apply निर्देशांक filter\nव्याजदर (7) Apply व्याजदर filter\nउत्पन्न (6) Apply उत्पन्न filter\nरिझर्व्ह बॅंक (6) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nव्यवसाय (6) Apply व्यवसाय filter\nवित्तीय तूट (5) Apply वित्तीय तूट filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nगुंतवणूकदार (4) Apply गुंतवणूकदार filter\nजीएसटी (4) Apply जीएसटी filter\nशेअर बाजार (4) Apply शेअर बाजार filter\nअमेरिका (3) Apply अमेरिका filter\nअर्थव्यवस्था (3) Apply अर्थव्यवस्था filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nरोजगार (3) Apply रोजगार filter\nअतुल सुळे (2) Apply अतुल सुळे filter\nअर्थशास्त्र (2) Apply अर्थशास्त्र filter\nगैरव्यवहार (2) Apply गैरव्यवहार filter\nनोटाबंदी (2) Apply नोटाबंदी filter\n‘जेट’च्या उड्डाणासाठी बॅंकांचे इंधन\nइंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...\nडॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. तेव्हा दीर्घकाळात रुपया स्थिर राहणे ही तारेवरची कसरत आहे. आ पले अनेक गोष्टींवर प्रेम असते, तसेच नागरिक...\nविकासदराचे स्वप्न आणि सत्य\nभारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍चित आणि गुंतागुंतीची राहील यावर अवलंबून असेल. सद्यःस्थितीत भारतात आर्थि�� विकासदराची (देशांतर्गत एकूण उत्पादन - जीडीपी) चर्चा मोठ्या अभिमानाची गोष्ट ठरू...\nतेलदरांतील घटीचे अर्थव्यवस्थेला वंगण\nखनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...\nरिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...\nरुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...\nपायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीच्या प्रकरणाने देशातील खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही मूल्याधिष्ठित आणि नैतिकतेचे प्रश्‍न निर्माण केले आहेत. या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खडतर आहे. पण कंपनी त्यातून बाहेर पडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे....\nराज्य सरकारचा अनुत्पादक खर्च वाढतो आहे. भांडवली खर्चाचे प्रमाण कमी होणे आणि महसुली खर्चाचे वाढणे, हे चांगले लक्षण नाही. विकासाच्या प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्‍नाकडे कोणत्याच सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, त्याचाही फटका आता जाणवतो आहे. - डॉ. अतुल देशपांडे (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक) ...\n‘आर्थिक विकासाचा दुहेरी पदर’\nभारतातल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत असताना विकासदराच्या चर्चेने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत विकासदराने ८.२ टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. या वृद्धिदराने ‘जलद गतीनं मार्गक्रमण करणारी पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था’ अशी मोहोरदेखील लागली आहे. हा वृद्धिदर गाठताना जी बाब...\nआमच्या एका हुशार मित्राला प्रश्‍न पडायचा, की एक डॉलर बरोबर एक रुपया का नाही खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे परंतु, यामध्ये आहेत अनंत व्यावहारिक आणि राजकीय अडचणी. एक डॉलर बरोबर एक रुपया, या आपल्या इच्छेतून आपले रुपयावरचे प्रेम नक्कीच सिद्ध होते....\nकाही महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील निवडक धार्मिक साधुसंतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नुकतेच निवर्तलेले भय्यू महाराज यांनी सविनय तो नाकारला होता. तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी धर्मसत्तेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले असे सांगितले गेले; पण काही...\nमराठी नाटक प्रगल्भ होण्याची गरज आहे. २०१८ मध्ये आपण जगतो आहोत. आपल्या प्रश्नांचे स्वरूप दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. अचानक उद्‌भवणाऱ्या आणि त्वरेने एका क्षणात माध्यमांद्वारे सर्वांपर्यंत पोचणाऱ्या माहितीने मानवी मन थकून जात आहे. तांत्रिक प्रगती अफाट असली, तरी मानसिक प्रगती गतिमान नाही. आपल्या...\nराज्यांच्या कल्याणा, आयोगाच्या विभूती\nवित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आणि लोकसंख्या या निकषाचे अवास्तव महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगाला आपल्या शिफारशींमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. राज्यांची आर्थिक स्थिती, वित्तीय तूट, कर्जाची पातळी, रोकड निधीची उपलब्धता आणि वित्तीय शिस्त यांकडे आयोगाला विशेष लक्ष द्यावे लागेल....\nब ने, बने, किती वेंधळ्यासारखी वागतेस. तू पुण्यात आहेस हे विसरू नकोस. इथं हुशार माणसासारखं जगावं लागतं. हे हेल्मेट घाल आणि चालू लाग बरं इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं इथे काय मिळत नाही इथे काय मिळत नाही\nकमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लेखापरीक्षणे उरकण्याच्या प्रयत्नांत लेखापरीक्षणाचा दर्जा खालावत आहे. तो सुधारायला हवा. बॅंकांच्या संचालक मंडळावरील नियुक्‍त्या व्यावसायिक तत्त्वावर व्हाव्यात. प���जाब नॅशनल बॅंकेतील ('पीएनबी') 11 हजार 400 कोटींचा गैरव्यवहार हे थकित-बुडित कर्जाच्या एकूण समस्येचा विचार...\n\"पडते सावध पाऊल पुढे...''\nआपल्या \"द्वि-मासिक वित्त धोरणातून' रिझर्व्ह बॅंकेनं \"धोरण दरात' (\"रेपो रेट' ः अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी बॅंका ज्या दरात रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज घेतात, तो दर) कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बॅंकेची ही धोरण दिशा आजची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यकालीन अंदाज या दोन घटकांच्या दृष्टीने बरोबर आहे....\nराज्यांचा आर्थिक बुरूज ढासळतोय\nगेल्या काही वर्षांत राज्यांची आर्थिक शिस्तीची चौकट कशी शाबूत ठेवायची आणि वित्तीय तुटीवर कसे नियंत्रण ठेवायचे ही निर्णयप्रक्रिया अवघड होत आहे. अशा वेळी राज्यांनी आर्थिक शहाणपणाचे धोरण स्वीकारले पाहिजे. भविष्यकाळात राज्यांची आर्थिक स्थिती अधिक गंभीर होणार आहे, असा सावधानतेचा इशारा रिझर्व्ह बॅंकेने...\nबॅंकिंग सुधारणांसाठी एकत्रीकरणाचे टॉनिक\nसरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अलीकडेच सरकारने मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले. प्रथमतः सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची गरज का निर्माण झाली ते पाहू या. स्टेट बॅंक वगळता एकूण 21 बॅंकांमध्ये सरकारचा हिस्सा 51% पेक्षा अधिक आहे. पैकी बहुतांश बॅंकांचे भांडवल आंतरराष्ट्रीय...\n‘त्वंज्ञानमयो विज्ञानमयोऽऽसि...’ अशा शब्दांत ज्याचे वर्णन अथर्वशीर्षात केले जाते, त्या बुद्धिदात्या गणेशाच्या सार्वजनिक उत्सवात बुद्धिगम्य असे काही राहिलेले नाही,अशी खंत व्यक्‍त केली जाते. त्यामुळेच ह्या पारंपरिक उत्सवाचे सात्त्विक, सर्जनशील अन्‌ प्रेरक स्वरूप टिकावे, सभ्यतेचा रंग टिकावा, ह्यासाठी...\nदीर्घकालीन किंमत स्थैर्याचं ठोस पाऊल\n\"जीएसटी'च्या \"अप्रत्यक्ष करप्रणालीचा' अंमल 1 जुलैपासून (थोडी संदिग्धता) सुरू होणार सर्व राज्यांनी (काही वगळून) ही तुतारी स्वःप्राणाने फुंकली आहे. या करप्रणालीच्या बऱ्यावाईट परिणामांची भरपूर चर्चादेखील झाली आहे. या करप्रणालीची यशोगाथा अल्प काळावधीपेक्षा दीर्घकालीन चष्म्यातून पाहायला हवी. ज्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=changed%3Apast_year", "date_download": "2019-06-15T20:57:03Z", "digest": "sha1:MLPGDMJ5F2C33WFCKCYCMQJJLF26ZD73", "length": 26726, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (12) Apply महाराष्ट्र filter\nसिंधुदुर्ग (12) Apply सिंधुदुर्ग filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nआंदोलन (5) Apply आंदोलन filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nदीपक केसरकर (5) Apply दीपक केसरकर filter\nनिसर्ग (5) Apply निसर्ग filter\nबेळगाव (5) Apply बेळगाव filter\nरोजगार (5) Apply रोजगार filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nउपक्रम (4) Apply उपक्रम filter\nजिल्हा परिषद (3) Apply जिल्हा परिषद filter\nसिंधुदुर्गात 13 ते 17 जुन दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता\nसावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार...\nआंबोली - येथील घाटात पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड.\nआंबोली घाटातील अपहरण, दरोडा प्रकरणाचा छडा\nसावंतवाडी - आंबोली येथील अपहरण व दरोडा प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनातील एक संशयित फरार आहे. आज अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हातकणंगले येथील व्यापारी उमेश पिसे...\nउत्तूरमधील चोरीला गेलेल्या पाच लाखांचा छडा\nउत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती. आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला. या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे. रविवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकावर ही...\nकोल्हापूरः उत्तूर येथे व्यापाऱ्याचे सव्वा पाच लाख रुपये चोरीस\nउत्तूर - येथील एका हाॅटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याचे पाच लाख बावीस हजार पाचशे रुपये चोरण्यात आले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकाजवळ ही घटना घडली. याबाबत राजेंद्र शिवाजी मगदूम (वय - ३१, रा. बुद्धीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली...\nमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, तीन जखमी\nपालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून...\nदाऱ्याघाटाच्या कामाचे सर्वेक्षण जून अखेर पूर्ण करणार : राघोबा महाले\nजुन्नर : जुन्नर तालुक्यातील बहुचर्चित दाऱ्या घाटाच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवार (ता. ३) करण्यात आला असून हे काम जून अखेर पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले यांनी दिली. दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली(ता.जुन्नर) येथे सर्वेक्षण करण्यासाठी...\nसिंधुदुर्गावर फनी वादळाचा प्रभाव\nसावंतवाडी/आंबोली - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम सिंधुदुर्गावर दिसू लागला आहे. उष्म्याची तीव्रता वाढली असतानाच शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण झाले. आंबोलीत वळवाचा पाऊसही झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दिवसभर कमालीचा उष्मा होता....\nloksabha 2019 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी\nपुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...\nloksabha 2019 : आंबोली ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार\nआंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या संबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. शशिकांत गावडे, श्रीकांत गावडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिलेल्या निवेदनातील आशय...\nविद्यार्थ्यांनी अनुभवले सैनिकी प्रशिक्षण\nपुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी...\nचंदगड - तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कानूर खुर्द (ता. चंदगड) परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे. काबाडकष्ट करून उभारलेल्या ऊस, केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. चंदगड - आंबोली सीमेवरील फाटकवाडी प्रकल्पाजवळून हत्तीचे या भागात आगमन झाल्याचे काही...\nकोल्हापूर : गिरगावातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nकोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर याचा डिंजान आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्याच्या कुटुंबियांना ही माहिती कळविण्यात आली. अवघ्या तेवीस वर्षाच्या जवानांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळ...\nकबुलायतदार प्रश्‍नी निवडणूक बहिष्काराची तयारी\nआंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्न सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक रखडवून ठेवला, असा आरोप करत निवडणुकीत बहिष्कार टाकण्यासाठी वाडीवाडीवर बैठका येणार असल्याचे येथील कबुलायतदार गावकर समन्वय कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले. आंबोलीत गेली दोन वर्षे कृती समिती कार्यरत असून वीस वर्षे प्रलंबित...\nजिद्दीने केली शाळेची स्थापना\nखेड तालुक्‍यातील एका ध्येयवेड्या सबलेने दहा वर्षांपूर्वी जनावरांच्या गोठ्याला, तसेच ग्रामदैवताच्या मंदिराला वर्गखोली मानून स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. सध्या या स्कूलच्या ४१ वर्गखोल्यांमध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील ११२९ विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. लहान वयात लग्न झालं....\n'दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये'\nसावंतवाडी - आंबोली येथील कबुलायतदार गावकरप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला....\nसावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...\nपुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणी\nपिंपरी - जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित आहेत. याशिवाय अन्य ३५ गावांमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असलेली टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची आहे. या निकृष्ट पावडरमध्ये क्‍लोरीनचे प्रमाण २० टक्‍क्‍यांहून कमी असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या...\nवैभववाडीतून निसर्ग पर्यटनाची हाक\nवैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत. पर्यटनवृद्धीकरिता...\nगावठी 'बाॅम्ब' पेरल्याप्रकरणी कानूर येथील दोघे ताब्यात\nआंबोली - डुक्कर मारण्याचे तब्बल 50 गावठी बॉम्ब रस्त्याच्या बाजूला पेरणाऱ्या कानुर येथील दोघा संशयितांना पकडण्यात आले. पुणे येथील पर्यावरण अभ्यासक डाॅ. राजीव सिन्हा त्यांच्या जागरूकीमुळे हा प्रकार उघड झाला आहे. त्यांनी त्या दोघांना पकडून पोलिस व वनविभागाच्या स्वाधीन केले. हा प्रकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%2520%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%2520%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2019-06-15T21:10:19Z", "digest": "sha1:GFODTBUZ7EEVT6P4NPSJZ6UNH2D4BC2G", "length": 27534, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (21) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove सीमा सुरक्षा दल filter सीमा सुरक्षा दल\nश्रीनगर (20) Apply श्रीनगर filter\nपाकिस्तान (15) Apply पाकिस्तान filter\nदहशतवाद (11) Apply दहशतवाद filter\nकाश्‍मीर (5) Apply काश्‍मीर filter\nबीएसएफ (5) Apply बीएसएफ filter\nभारतीय लष्कर (5) Apply भारतीय लष्कर filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nदहशतवादी (2) Apply दहशतवादी filter\nसीआरपीएफ (2) Apply सीआरपीएफ filter\nइस्लाम (1) Apply इस्लाम filter\nकुलभूषण जाधव (1) Apply कुलभूषण जाधव filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nफारुख अब्दुल्ला (1) Apply फारुख अब्दुल्ला filter\nमनमोहनसिंग (1) Apply मनमोहनसिंग filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराजनाथसिंह (1) Apply राजनाथसिंह filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nसाहित्य (1) Apply साहित्य filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय प्रसाद असे हुतात्मा झालेल्या अधिकाऱयाचे नाव आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सहाय्यक कमांडन्ट विनय...\nपाकीस्तानच्या हल्ल्याचा कट उधळला\nश्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे. \"बॅट'मध्ये...\nपाककडून जवानाचे अपहरण करून हत्या\nश्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या...\nकाश्मिरमधील पत्रकाराच्या हत्येचा निषेध\nनवी सांगवी ( पुणे ) : रायझिंग काश्मिरचे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची अतिरेक्यांनी नुकतीच काश्मिर मध्ये गोळ्या घालून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ येथील ओम साई फाऊंडेशनच्या वतीने पदयात्रा काढून निषेध करण्यात आला. मागिल आठवड्यात श्रीनगर येथील लाल चौकात सीमा सुरक्षा दलाचे जवान व बुखारी...\nसांबा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात 4 जवान हुतात्मा\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये आज (बुधवार) पहाटे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान हुतात्मा झाले. तर, तीन जवान जखमी आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने सांबा...\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात सोळा जण जखमी\nश्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये शोपियॉं जिल्ह्यात आज गजबजलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या बॉंब हल्ल्यात चार पोलिसांसह सोळा जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या भागात तैनात असलेल्या पोलिसांनाच हल्ल्याचे लक्ष्य केले होते. मात्र, गर्दी बरीच असल्याने त्यांच्याबरोबर सामान्य नागरिकही जखमी झाले...\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 16 जखमी\nश्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यात आज (सोमवार) गजबजलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या बाँब हल्ल्यात चार पोलिसांसह सोळा जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या भागात तैनात असलेल्या पोलिसांनाच हल्ल्याचे लक्ष्य केले होते. मात्र, मोठी गर्दी असल्याने त्यांच्याबरोबर सामान्य नागरिकही...\nपाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा\nश्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान हुतात्मा झाले आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सी���ेवर अखनूर सेक्टरमधील बीएसएफच्या...\nभारत-पाक सीमेवर जोरदार गोळीबार; जवान हुतात्मा\nश्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला असून, अन्य चार नागरिक मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. मोदींच्या...\nमोदींच्या भेटीपूर्वी जम्मू-काश्मिरमध्ये हाय अॅलर्ट\nश्रीनगर : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता.19) जम्मूमध्ये नियोजित भेटीसाठी येणार आहेत, तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मिरमध्ये 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भुयारातून शिरकाव करुन सीमारेषा पार केल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी सांबा येथील सीमारेषा पार...\nदहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी आज (रविवार) पहाटे केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी आहेत. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. जैश-ए-मोहम्मद या...\nकाश्‍मिरींशी संवाद की पुन्हा रंगसफेदी\nकाश्‍मीरचा प्रश्‍न आणखी जटिल बनतो आहे, असे दिसले की सरकार जागे होते आणि ते या प्रश्नावर धडपडायला लागते. काश्‍मिरींना बोला म्हणते. आता त्यांच्यासाठी दिनेश्वर शर्मा यांना संवादक म्हणून नेमण्यात आले आहे. कोणाशी बोलावे, कोणाशी नाही, यासंबंधीचा निर्णय शर्मा यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे...\nकाश्‍मीरमध्ये चकमकीत दोन जवान हुतात्मा; दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : उत्तर काश्‍मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांशी आज (बुधवार) पहाटे झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले. बंदीपोरा येथील एका भागात आठ दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे या भागात शोधमोहीम राबविली जात होती. यात...\n'जैशे'चा म्होरक्‍या खालिद संयुक्त कारवाईत ठार\nश्रीनगर : जैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद याला आज जवानांनी चकमकीत ठार करत या भागातील दहशतवाद्यांना मोठा दणका दिला. लष्करी ठाण्यांवर हल्ले करणे, पोलिसांना लक्ष्य करणे, अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये उमर खालिदचा सहभाग होता. जम्मू काश्‍मीर पोलिसांचे विशेष कृती पथक, स्थानिक पोलिस,...\nजैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद संयुक्त कारवाईत ठार\nश्रीनगर - जैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद याला आज जवानांनी चकमकीत ठार करत या भागातील दहशतवाद्यांना मोठा दणका दिला. लष्करी ठाण्यांवर हल्ले करणे, पोलिसांना लक्ष्य करणे, अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये उमर खालिदचा सहभाग होता. जम्मू काश्‍मीर पोलिसांचे विशेष कृती पथक, स्थानिक पोलिस,...\nश्रीनगरमध्ये 'बीएसएफ'च्या छावणीवर हल्ला\nतीन दहशतवाद्यांचा खातमा; सहायक उपनिरीक्षक हुतात्मा श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज बडगाम जिल्ह्यातील हमहामा परिसरात श्रीनगर विमानतळाला लागून असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीस दहशतवाद्यांनी लक्ष्य केले....\nश्रीनगर: \"बीएसएफ'च्या तळावर दहशतवादी हल्ला; एक दहशतवादी ठार\nनवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील तळावर आज (मंगळवार) पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान जखमी झाले. जवानांनी या हल्ल्यास तीव्र प्रत्युत्तर देताना एका दहशतवाद्याला ठार केले. ही चकमक अद्यापी सुरु आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन वा चार...\nकुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश\nश्रीनगर: भारतीय लष्कराच्या जवानांनी कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. कुपवाडा जिल्ह्याच्या माचिल सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ही घटना घडली. येथे काही जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर जवानांनी...\nदहशतवाद्यांच्या दरोड्याच्या प्रयत्नात पाच पोलिस हुतात्मा\nश्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाममध्ये बॅंकेची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अडवून लुटण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांत किमान पाच पोलिस आणि दोन सुरक्षा रक्षक ठार झाले. या पोलिसांच्या हौतात्म्यामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला. बॅंकेच्या निहमा गावातील शाखेमध्ये पैसे भरून ही गाडी...\nपाकिस्तानने केली भारतीय हुतात्म्यांच्या मृतदेहाची विटंबना\nश्रीनगर : शस्त्रसंधीचा भंग करून प्रत्यक्ष ताबारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने आज (सोमवार) भारताच्या दोन हुतात्मा जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 'पाकिस्तानला आम्ही आता सडेतोड प्रत्युत्तर देऊ', असा इशारा भारतीय सैन्याने दिला आहे. जम्मू-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-shining-star-students-success-in-the-inter-school-basketball-competition/", "date_download": "2019-06-15T20:37:41Z", "digest": "sha1:PBLPPQB2VFEL2OH3IVEKJDHWC5HLGF6O", "length": 14400, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nVideo | त्र्यंबकेश्वर : खरवळ येथील नागरिक अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत\nVideo : देशदूत संवाद कट्टा : शिक्षण प्रणालीतील उपक्रमशिलता मुलांचा वाढवते उत्साह\n# Video # पर्जन्ययाग यज्ञातून सांगवीकरांचे वरूण देवतेला साकडे\nजी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन\nविमानतळावर दोन बिबटे जेरबंद\n# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर\nमाळमाथा परिसरात तापमानाचा उच्चांक\nविजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू\nआदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा\nसुरत-अमरावती, खान्देश एक्सप्रेस नियमित सुरू होणार : उधना पाळधी मेमू ट्रेन भुसावळपर्यत धावणार\nपिंजरा पद्धत मासेमारीसाठी पथदर्शी\nभावाला मारहाण : पितापुत्रास पाच वर्षे कारावास\n34 वर्षानंतरही सरदार सरोवर प्रकल्पबाधीतांच्या समस्या कायम, आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘2021’ च्���ा जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nआंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश\nआंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांचे यश\nनाशिक / प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शायनिंग स्टार अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी बास्केटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.\nया स्पर्धेत ९ वी चा विद्यार्थी पियुष येवले याची विभागीय स्पर्धेत निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली. त्यांना शाळेचे संचालक हेमंत व्यास व मुख्याध्यापिका गीता व्यास यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nयासाठी स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडाशिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील नंदिता वहिनीने केली गणेश स्तुती\nकेंद्र शासनाच्या स्वच्छता करंडक स्पर्धेत हेमलता भामरेंना पुरस्कार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nचिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nमराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nजळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nमिसेस इंडीया स्पर्धेत स्वाती पाटील विजयी\nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे, मुख्य बातम्या\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्या बैठकीला दांडी\nकेंद्र शासनाच्या स्वच्छता करंडक स्पर्धेत हेमलता भामरेंना पुरस्कार\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\nजगताप पितापुत्रांची पवारांच्य�� बैठकीला दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%2520%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T20:58:39Z", "digest": "sha1:W5FLBKQR34II3375ELHJTM2OVDJDVVOK", "length": 28710, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (87) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (306) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (137) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (120) Apply संपादकिय filter\nमनोरंजन (46) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (21) Apply काही सुखद filter\nअर्थविश्व (9) Apply अर्थविश्व filter\nसिटिझन जर्नालिझम (9) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nपैलतीर (7) Apply पैलतीर filter\nमुक्तपीठ (5) Apply मुक्तपीठ filter\nगणेश फेस्टिवल (3) Apply गणेश फेस्टिवल filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nपुरस्कार (600) Apply पुरस्कार filter\nमुख्यमंत्री (305) Apply मुख्यमंत्री filter\nसाहित्य (209) Apply साहित्य filter\nराजकारण (202) Apply राजकारण filter\nमहामार्ग (189) Apply महामार्ग filter\nनिवडणूक (173) Apply निवडणूक filter\nनरेंद्र मोदी (168) Apply नरेंद्र मोदी filter\nदेवेंद्र फडणवीस (166) Apply देवेंद्र फडणवीस filter\nकर्नाटक (152) Apply कर्नाटक filter\nस्पर्धा (148) Apply स्पर्धा filter\nप्रशासन (146) Apply प्रशासन filter\nसोलापूर (135) Apply सोलापूर filter\nपत्रकार (124) Apply पत्रकार filter\nउत्तर प्रदेश (123) Apply उत्तर प्रदेश filter\nकाँग्रेस (123) Apply काँग्रेस filter\nव्यवसाय (113) Apply व्यवसाय filter\nवैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पिवळा दिवा\nनागपूर : पाणीटंचाईवर मात देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी नदीजोड प्रकल्पात विदर्भातील वैनगंगा आणि नळगंगा नदीचा समावेश करण्यात आला असला तरी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने ही योजना तूर्तास थांबविण्यात आल्याची चर्चा आहे.विदर्भातील वैनगंगा (गोसेखुर्द)- नळगंगा (पूर्णा तापी) नदीजोड प्रकल्पाला...\nमहिन्यातील 25 दिवस अपायकारक\nऔरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढण�� या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला...\nदबंग सुनील केदार, वडेट्टीवारांचे प्रमोशन\nनागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग अशी ओळख आहे....\nखेळाडूंना बक्षीस देण्यात महाराष्ट्राचा हात आखडताच\nमहाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...\n...तर प्रदेशाध्यक्ष पदही स्वीकारू : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...\nसारांश : 'सीबीएसई'मध्ये मराठीची गळचेपी थांबता थांबेना\nनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, \"सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...\nअमित शहांचे पुढचे लक्ष ठरले; महाराष्ट्र जिंकायचा\nनवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि...\nभोगावती नदीकाठावर जलजन्य आजारांची भीती\nकोल्हापूर - मागील चार-पाच महिन्यांत भोगावती नदीकाठच्या गावांना जलजन्य आजारांचा तडाखा बसला आहे. जवळपास ३१ गावे काविळीने बाधित झाली होती. या ठिकाणी काविळीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे धाव घेतली. ‘एनआयव्हीच्या’...\nटोकियोत जागतिक 'हेल्थ 20' परिषद; डॉ. रवी वानखेडकर मांडणार भारताची बाजू\nधुळे : सांख्यिकीय आकडेवारीतून देश आरोग्यदृष्ट्या सुदृढ दर्शविण्याचा प्रयत्न त्या- त्या सरकारकडून होताना दिसतो. तरीही यातील विषमता लपून राहिलेली नाही. दिवसागणिक वैद्यकीय सेवा महागडी होत आहे. यावर नेमके काय उपाय करावेत आणि सर्वांना माफक दरात, उत्तम आरोग्य सेवा कशी मिळू शकते, यावर भारताची भूमिका...\nजनगणनेसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन माहिती\nपुणे - देशातील सर्वांत मोठ्या प्रशासकीय कामाची अर्थात जनगणना करण्याची तयारी सुरू झाली आहे. जनगणना करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण 3 ते 11 जूनदरम्यान यशदा येथे पार पडले. या जनगणनेत पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने माहिती संकलित होणार असून, कामकाजाच्या पद्धतीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत...\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार 14 जूनला\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही पक्षांनाही संधी दिली...\n'मुख्यमंत्री भाजपचा'मुळे शिवसेनेत अस्वस्थता\nमुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा...\nअग्रलेख : कलासक्‍त भाष्यकार\nमाडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...\nविधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ठरला रोडमॅप\nनवी दिल्ली : लोक��भा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या \"कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...\nनव्या क्षितिजाच्या दिशेनं... (डॉ. वसंत काळपांडे)\nबहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...\nआशेचा नवा किरण (हेरंब कुलकर्णी)\nनव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....\n11 हजार प्राध्यापकांची पदभरती होणार\nनागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार सहा महिन्यांच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी लागणार आहे. तसे आदेशही आयोगाने काढले असून महाराष्ट्रातील सुमारे 11 हजार सहाय्यक शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास...\nअग्रलेख : एकेक नेता गळावया...\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...\nकहाणी एका क्रांतिकारक कायद्याची\nसाठ-सत्तर वर्षांपूर्वी पुण्यात जिल्ह्यातून व राज्याच्या दुष्काळी भागातून आलेल्या हमालांचे जीवन अतिशय हलाखीचे असे. दुकानाच्या ओट्यावर किंवा मालवाहतुकीच्या बैलगाडीत पसरलेली पथारी. काबाडकष्ट करत मावळणारा दिवस. दुकानाच्या मालकाची व त्याच्या कुटुंबाची करावी लागणारी कामे. शंभर किलोपेक्षाही जास्त वजनाची...\nहिंदी भाषा लादू नका - मनसे\nमुंबई - हिंदी भाषा लादू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला आज इशारा दिला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुद्यामध्ये हिंदी भाषा शिकविण्याच्या प्रस्तावावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच महाराष्ट्रातून या मुद्द्यावर मनसेने आवाज उठविला आहे. मनसेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m-marathi.webdunia.com/lok-sabha-election-2019-maharashtra-constituency", "date_download": "2019-06-15T20:58:00Z", "digest": "sha1:FICNHJ77IFZBZXJCK5CVKYVOZVWCUFA4", "length": 3419, "nlines": 82, "source_domain": "m-marathi.webdunia.com", "title": "Maharashtra Lok Sabha Constituency | Lok Sabha Seats India | लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्र मतदारसंघ", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ\nहातकणंगले लोकसभा निवडणूक 2019\nकोल्हापूर लोकसभा निवडणूक 2019\nसातारा लोकसभा निवडणूक 2019\nशिर्डी लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nमाढा लोकसभा निवडणूक 2019\nबारामती लोकसभा निवडणूक 2019\nशिरूर लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nपुणे लोकसभा निवडणूक 2019\nमावळ लोकसभा निवडणूक 2019\nहिंगोली लोकसभा निवडणूक 2019\nपालघर लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nलातूर लोकसभा निवडणूक 2019\nनाशिक लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nदिंडोरी लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nधुळे लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nनंदुरबार लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nभिवंडी लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nकल्याण लोकसभा निवडणूक 2019\nशनिवार, 4 मे 2019\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-box-cricket-increasing-likes-in-nashik/", "date_download": "2019-06-15T21:10:37Z", "digest": "sha1:7VBJZNACJDAWPXODMK6RLL7GY2INFBCR", "length": 19650, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : बॉक्स क्रिकेटला नाशकात '��ुगीचे दिवस' | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\n‘निळवंडे’त योगदान नसणारे आता श्रेयासाठी सरसावले\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nजिल्ह्यातील चारा छावण्याची संख्या सातवर\n‘2021’ च्या जनगणनेची तयारी सुरू; ऑनलाइन होणार संकलन\n‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा\n…अन् सहाय्यक फौजदार पित्याने ठोकली डिवायएसपी मुलाला सलामी\nकैद्याकडून मारहाण प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यावरही गुन्हा\nबोदवड न्यायालय इमारतीचे आज उद्घाटन\nधरणगाव-पिंप्री रस्त्यावर चार लाखांचा गुटखा जप्त\nकापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू\nदुचाकी-कारच्या धडकेत दोन जण ठार\nव्हॉल्व्हला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुलाला मोहरा बनवून घरात भांडण लावण्याचा आपसातील व पक्षातील कार्यकर्त्यांचा डाव: आ.उदेसिंग पाडवी\nजुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण\nराष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक\nपालिकेवर मोर्चे काढून कर्मचार्‍यांशी हुज्जत घालणार्‍यांबाबत उपाययोजना करण्याची मागणी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nVideo : बॉक्स क्रिकेटला नाशकात ‘सुगीचे दिवस’\nBreaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या\nVideo : बॉक्स क्रिकेटला नाशकात ‘सुगीचे दिवस’\nनाशिक | जयश्री साळुंके-काकड\nगल्ली क्रिकेटपासून दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानापर्यंत क्रिकेटची ओळख सर्वांनाच ज्ञात आहे. कुठलाही खेळ खेळायचा असेल तर पटकन कुणाच्याही तोंडून क्रिकेट खेळू असा आवाज येतो. दिवसेंदिवस शहर वाढत गेले. जागेच्या अभावामुळे खेळांवर मर्यादा आल्या, मात्र शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून नाशिकमध्ये अनेक ठिकाणी बॉक्स क्रिकेट संकल्पना उदयास आली असून यातून आर्थिक उलाढालदेखील मोठी होत आहे.\nशहरातील आरटीओ परिसर, पंचवटी, नवीन नाशिक परिसरात बॉक्स क्रिकेट खेळले जात आहे. याठिकाणी सकाळपासूनच क्रिकेट तसेच फुटबॉल खेळण्यासाठी गर्दी होते. बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या संघाला तासावर भाडे द्यावे लागत अ��ल्यामुळे आर्थिक उलाढालही मोठी होत आहे.\nविशेष म्हणजे, येथे नियमित येणाऱ्या खेळाडूंसाठी किंवा टीमसाठी प्रशिक्षक देखील असतात. तसेच या मैदानाची देखभाल, अंपायर यांनादेखील यातून रोजगार मिळाला आहे. नाशिकमध्ये क्रिकेट आणि फुटबॉल एकाच मैदानात खेळवले जातात.\nसध्याचा काळ हा हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणारा आहे, म्हणजेच व्यायाम करण्यासाठी मोठ्या मैदानावर क्रिकेट खेळणारे जेष्ठदेखील बॉक्स क्रिकेट खेळून स्वतःच्या शरीराची कसरत करत घामाघूम होतात.\nअनेक महाविद्यालयीन तरुणींमध्येदेखील बॉक्स क्रिकेट लोकप्रिय झाले असून फावल्या वेळात ते आपल्या टीमसह क्रिकेटचा आनंद घेताना दिसून येतात. मुलींची वाढलेली संख्या बघता बॉक्स क्रिकेटच्या संचालकांनीदेखील मुलीसाठी शिकवणीप्रमाणे वेगळी वेळ ठरवून दिली आहे.\nअनेक मैदानांवर शहरातील क्षेत्रानुसार दर आकारले जातात. त्यात सकाळी आणि सायंकाळी जास्त भाडे आकारले जाते. तर सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढत असल्यामुळे या दिवशीचे भाव वाढवले जातात. एका मैदानातून अंदाजे सव्वा ते दीड लाखांचे उत्पन्न सध्या मिळत आहे. अलीकडे अनेक जिल्हास्तरीय स्पर्धादेखील बॉक्सक्रिकेटमध्ये भरवल्या जाऊ लागल्या आहेत.\nमैदान व्यावसायिकांना वेळोवेळी मैदानाची देखभाल करावी लागते. नेट्स वेळो वेळी बदलणे, ग्रास कटींग, सुरक्षा, यांची देखभाल केली जाते. अनेक खेळाडू खेळत असताना जखमी होतात तेव्हा त्यांना प्रथमोपचारदेखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात.\nलहानशा मैदानात आजूबाजूला आणि वरून नेट लावले जाते. त्यामुळे चेंडूला कितीही जोराचा फटका मारला तरी तो मैदानातच पडतो. त्यामुळे कमी खेळाडू जरी असतील तरी तिथे खेळ खेळता येतो. कमी वेळात जास्तीत जास्त कसरत येथे होते.\nया प्रकारच्या सुविधांमुळे 6000 स्क्वेअर फूट क्षेत्रात खेळण्यासाठी छोट्या ग्रुप्सना संधी मिळते. याच बरोबर कोचिंग सुविधा ही उपलब्ध आहेत. या प्रकारच्या सुविधांमुळे तरुण पुन्हा खेळाकडे वळू लागले असून यानिमित्ताने आरोग्य संवर्धनाचे काम होते.\n‘तितली’ किनारपट्टीवर धडकले; आंध्र प्रदेशमध्ये दोघांचा मृत्यू\nExclusive : पेट्रोल वाढीमुळे नाशिकचा शेतकरी विकतोय घोड्यावरून दूध\nनाशिक : माहेश्वरी बॉक्सक्रिकेटद्वारे महिला सबलीकरण\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nशेंदुर���णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ : गुन्हा दाखल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n# Dhule Municipal election Live results # पोस्टल मतमोजणीत भाजपा, कॉग्रेसला 6 जागा, राष्ट्रवादीला 4 तर लोकसंग्रामला एक जागा\nअटलबिहारी वाजपेयींचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणे लवकरच\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकलेक्टरांसह इतरांवर गुन्हा नोंदवा\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार विनायक राऊत\nराधाकृष्ण विखेपाटील होणार ‘मंत्री’; वाढदिवशीच मिळाली गोड बातमी\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद \nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, राजकीय\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\nप्राथमिक शिक्षक बदली आदेश धडकले\nनिळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले\nनाशिक : माहेश्वरी बॉक्सक्रिकेटद्वारे महिला सबलीकरण\nExclusive : पेट्रोल वाढीमुळे नाशिकचा शेतकरी विकतोय घोड्यावरून दूध\nई पेपर- रविवार, 16 जून 2019\nशब्दगंध- रविवार, 16 जून 2019\nE Sarwmat, E-सार्वमत Sarvamat, ई-पेपर, शब्दगंध\nBlog: डबींगची मालामाल दुनिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-06-15T21:00:31Z", "digest": "sha1:VVME3H2MPOY4LJF4XL3VGK3V72JSWIDX", "length": 28067, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, जून 16, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, जून 16, 2019\nसर्व बातम्या (30) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nदेवेंद्र फडणवीस (17) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nखासदार (7) Apply खासदार filter\nमहापालिका (7) Apply महापालिका filter\nगैरव्यवहार (4) Apply गैरव्यवहार filter\nग्रामपंचायत (4) Apply ग्रामपंचायत filter\nप्रशासन (4) Apply प्रशासन filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nस्थलांतर (4) Apply स्थलांतर filter\n���पक्रम (3) Apply उपक्रम filter\nनगरसेवक (3) Apply नगरसेवक filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nनागपूर (3) Apply नागपूर filter\nपर्यटक (3) Apply पर्यटक filter\nमत्स्य (3) Apply मत्स्य filter\nमहापालिका आयुक्त (3) Apply महापालिका आयुक्त filter\nरत्नागिरी (3) Apply रत्नागिरी filter\nराजकीय पक्ष (3) Apply राजकीय पक्ष filter\nविनायक राऊत (3) Apply विनायक राऊत filter\nस्मार्ट सिटी (3) Apply स्मार्ट सिटी filter\nपारंपरिक मच्छीमारांच्या गुजरानीचा यक्षप्रश्‍न\nयंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...\nloksabha 2019 : मालवण भाजपचा तुर्तास बहिष्कार\nमालवण - रत्नागिरी येथे उद्या (ता.30) युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तालुका भाजपला निमंत्रण दिले आहे; मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास न जाता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तालुक्‍यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतला...\nदोन्‍ही गटांच्‍या मच्छीमारांना भडकावण्याचा प्रयत्न\nमालवण - पारंपरिक मच्छीमारांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. ती संधी साधत गेल्या पाच वर्षांत पर्ससीननेटच्या मासेमारीवर बंदी आणली. ‘एलईडी’च्या मासेमारीवरही कडक कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर राणेंकडून पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमार यांना भडकावून...\nपारगाव तर्फे आळे बनविणार ‘मॉडेल’\nस्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...\nमहागावमधील “स्त्री शक्ती” महिला बचत गटाचे पाऊल पडते पुढे\nपाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सा��ाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...\nसिद्धेश्‍वर तलाव, पार्क स्टेडियम विकासाचा मार्ग मोकळा\nसोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी \"सकाळ'ला सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...\nमहागड्या सर्व्हरची खरेदी उघडकीस\nपुणे - महापालिकेतील ‘डेटा करप्ट’ प्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून, महापालिकेकडील दोन वर्षांचा ‘डेटा करप्ट’ झाल्याचे उघड झाले आहे. तसेच, नव्या संगणकप्रणालीसाठी (सॉफ्टवेअर) महागडे सर्व्हर आणि अन्य यंत्रणाही खरेदी करण्यात आली असून, मंजुरी न घेताच सुमारे २ कोटी ३८ लाख रुपये बिले ठेकेदारांना दिल्याचे...\nसेवाग्रामात देशातील सर्वांत मोठा चरखा\nसेवाग्राम (जि.वर्धा) - जगातील सर्वांत मोठा चरखा सेवाग्राम येथील आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी उभारण्यात येणार आहे. हा चरखा देशातील एकमेव मेटल शिक्षण महाविद्यालयात निर्मित करण्यात आला आहे. गिनेस आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा चरखा तब्बल साडेपाच टन...\nज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच, परंतु पक्षादेशामुळे...: : एकनाथ खडसे\nभुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्���ी मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी...\nमुंबई उपनगरात रस्त्यांवर एलईडी बसवणार\nमुंबई : रिलायन्स एनर्जीमार्फत मुंबई उपनगरात महानगरपालिकेचे 88 हजार सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै 2018 पर्यंत 19 हजार 800 एलईडी बसवून 40 टक्के ऊर्जेची बचत साधली जाणार आहे. रिलायन्स एनर्जीतर्फे मुंबई उपनगरात महापालिकेच्या 88 हजार,...\nसरकारी बंगल्यात अखिलेशची मनमानी लूट\nलखनौ : उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले सोडण्याचा आदेश दिल्यानंतर राजनाथ सिंह, कल्याण सिंह, मायावती तसेच मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी बंगल्याचा ताबा सोडला आहे. नारायण दत्त तिवारी हे रुग्णालयात असून त्यांच्या सचिवांनी मंगळवारी (ता. १९) सरकारी निवास्थान रिकामे केले. यातील...\n'पाणी, रस्ते, भूमिगत गटारींसह हागणदारीमुक्तीस देणार प्राधान्य'\n'माझं गाव, माझं व्हिजन' सौ. साधना विजय राणे, सरपंच, निजामपूर ता. साक्री जि. धुळे. निजामपूर-जैताणे (धुळे) : फेब्रुवारी २०१७ मध्ये निजामपूर (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ११ विरुद्ध ६ मतांनी साधना विजय राणे यांची निवड झाली. त्यानंतर उपसरपंचपदी अनिता विशाल मोहने यांची निवड...\nबंगळूर - कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी उद्या (ता. 23) शपथ घेणार आहेत. शक्तीसौध विधानसौधच्या समोर सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या शपथविधी समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. देशातील विविध पक्षांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी 80 बाय 40 फुटांचे भव्य...\nराज्यात 2060 हवामान केंद्र कार्यान्वित\nमुंबई - लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे...\nशरद पवारांच्या सभेनंतर भाजपला आली जाग\nनाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्तपणे बोलतात, पण पदरात काही देत नाहीत, असा चिमटा काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकच्या घोषणेबद्दल चौफेर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर रविवारी (ता. 11) भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जाग आल्याचे...\nवीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी घ्या सौभाग्य योजनेचा लाभ\nपनवेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2017 रोजी सुरु केलेल्या सहज बिजली हर घर योजना \"सौभाग्य\" या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने ता. 31 डिसेंबर 2018 पर्यन्त विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात...\nमुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे...\nमहाऊर्जाचे कार्य देशहिताचे - ऊर्जामंत्री बावनकुळे\nनागपूर - सौरऊर्जा आता काळाची गरज झाली आहे. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा स्वस्त उपलब्ध होत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाऊर्जा ही जनतेला सौरऊर्जा वापरण्यास उद्युक्त करण्याचे देशहिताचे कार्य करीत असून यामुळे जनतेत सौरऊर्जेच्या वापराबद्दल जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.slidingdoorchina.com/mr/about-us/our-factory", "date_download": "2019-06-15T20:37:20Z", "digest": "sha1:E6RSNKLDDM4FP5FTJDARATNHI2N4M3DW", "length": 4365, "nlines": 151, "source_domain": "www.slidingdoorchina.com", "title": "आमच्या कारखान्यात - शांघाय कुरे हार्डवेअर कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nमऊ बंद सरकता रोलर\nदरवाजा हिरमोड करणारी व्यक��ती किंवा गोष्ट सरकता\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nमऊ बंद सरकता रोलर\nदरवाजा हिरमोड करणारी व्यक्ती किंवा गोष्ट सरकता\nशांघाय कुरे हार्डवेअर कंपनी, लिमिटेड\nआम्हाला याची सदस्यता घ्या, नवीन उत्पादने माहिती आणि फर्निचर हार्डवेअर बातम्या आपण पाठविला जाईल\n© कॉपीराईट 2016 शांघाय कुरे हार्डवेअर कंपनी, लिमिटेड सर्व हक्क राखीव.\nShelly: हाय, आमच्या वेबसाईटला भेट द्या आपले स्वागत आहे\nShelly: तुमच्या साठी मी काय करू शकतो\nनको धन्यवाद आता चॅट\n* आव्हान: कृपया निवडा प्लेन\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा चषक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/chief-minister-should-resign-early/", "date_download": "2019-06-15T21:39:09Z", "digest": "sha1:LSGBXF6RSMJUQOTQAJYWZ754SVUMV3CZ", "length": 9487, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांनी लवकर राजीनामा द्यावा- नवाब मलिक\n13/12/2018 महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | निवडणूक प्रतिज्ञापत्रात फाैजदारी गुन्हे लपल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मान गमावला आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा लवकर राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.\nमुख्यमंत्र्याच्या या पारदर्शक कारभारावर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे नेहमी नैतिकतेच्या गप्पा मारतात, असंही ते म्हणाले.\nदरम्यान, स्वत:वरील दोन गुन्हे लपवणं हा किती पारदर्शक कारभार आहे. हे यातून सिध्द झालं आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.\n-राज ठाकरेंना कुणीही सिरीयस घेत नाही – देवेंद्र फडणवीस\n-टी.एस.सिंह देव होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री\n-मध्यप्रदेश सरकारचा उद्या शपथविधी; अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्यूला\n-“ज्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांना रडवलं नाही तर माझ नाव अर्चना चिटणीस लावणार नाही”\n-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट\nसीमा भागातील जनतेच्या लढ्याला बळ द्या – धनंजय मुंडे\nकोणते पक्ष रिकामे होतात ते येणाऱ्या काळात समजेल – देवेंद्र फडणवीस\n“नरेंद्र मोदी आ���ि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%83-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T20:40:31Z", "digest": "sha1:FXGTWNSL4I5LSZDBXT3FJPKZP4BAJ4KO", "length": 8966, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "4 महिला पत्रकारांना मारहाण | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\nआणखी एका पत्रकारावर हल्ला\nआ. जयंत पाटलांवर गुन्हा दाखल..\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले इंडिया 4 महिला पत्रकारांना मारहाण\n4 महिला पत्रकारांना मारहाण\nकेरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वाद पेटला असून त्याला हिंसक वळण लागले आहे.यामध्ये आज 4 पत्रकारांना चांगलाच प्रसाद मिळाला.हिंसाचाराचं चित्रिकरण करणार्‍या दोघा पत्रकारांना जबर मारहाण केली गेली.द न्यूज मिनिट आणि रिपब्लिकन टीव्हीचे हे दोन पत्रकार होते.या मारहाणीत दोन्ही पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत.\nद न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार त्यांची पत्रकार शबरीमला मंदिरात भक्तांना घेऊन राज्य परिवहनच्या बसमधून प्रवास करीत होती.त्यावेळी वीस जणांच्या जमावाने बसवर हल्ला करत रिपोर्टरला खाली खेचले.महिला पत्रकाराशी वाद घालत त्यांना मारहाण केली गेली.जमावातील एका व्यक्तीनं महिला पत्रकाराला लाथ मारल्याचंही सांगितलं जातं.तिला मागून लाथ मारली जात असताना जमाव त्याचे चित्रिकरण करीत होता.एका महिलने पत्रकारावर पाण्याची बाटली देखील भिरकावली.दुसर्‍या घटनेत रिपब्लिकन टीव्हीच्या पत्रकार पूजा प्रसन्ना यांच्यावर हल्ला केला.त्यांच्या गाडीची तोडफोड केली.\nशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिलेले आहेत.\nPrevious articleअकबर विरूध्द प्रिया लढाई रंगणार\nपत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका\n“टीम नांदेड” अधिवेशनासाठी सज्ज\n3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन\nपत्रकार संघटनाही डोळ्यात खुपू लागल्या..\nराज ठाकरे पत्रकारावर का भडकले ..\n‘सामना’ विरूध्द ‘तरूण भारत’ जुंपली..\nछोट्या वृत्तपत्रांसाठी ‘डेथ वॉरंट’\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nआपली ‘परिषद’ 78 वर्षांची झाली..\n‘डिजिटल मीडिया’ को श्रमजीवी पत्रकार अधिनियम के दायरे में लाएगी केंद्र...\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज104\nदिल्लीत पत्रकार पोलिसांचे टार्गेट\nहल्ल्यात 6 पत्रकार जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/even-if-she-was-a-mother-tongue/articleshow/69793274.cms", "date_download": "2019-06-15T22:05:51Z", "digest": "sha1:EERUWR7O6UP32XUUJLYEASFADGDQOXVK", "length": 31041, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मातृभाषा: जरी ती मातृभाषा असे! - even if she was a mother tongue! | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nजरी ती मातृभाषा असे\nघसरलेल्या निकालाने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान कसेतरी भरून काढता येईलही. पण मातृभाषा मराठीच्या कपाळावरील 'नापास' हा शिक्का कसा पुसून काढणार कारण ह्या परीक्षेत प्रथम भाषा मराठीचे विद्यार्थीच नव्हेत, तर एकूणच भाषाशिक्षणाकडे उथळपणे पाहणारा\nघसरलेल्या निकालाने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान कसेतरी भरून काढता येईलही. पण मातृभाषा मराठीच्या कपाळावरील 'नापास' हा शिक्का कसा पुसून काढणार कारण ह्या परीक्षेत प्रथम भाषा मराठीचे विद्यार्थीच नव्हेत, तर एकूणच भाषाशिक्षणाकडे उथळपणे पाहणारा आणि मातृभाषेतीतील शिक्षणाचे अवमूल्यन करणारा मराठी समाजच नापास झाला आहे.\nयंदाचा दहावीचा निकाल गुणफुगवट्यामुळे नव्हे, तर घसरलेल्या टक्क्यांमुळे चर्चेचा विषय बनलेला आहे. चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत मराठी भाषा आणि राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी. नुकत्याच जाहीर झालेल्या शालान्त परीक्षेत मराठी प्रथम भाषा विषयाचा निकाल ७८.१६ टक्के इतका कमी लागला. सुमारे अडीच लाख विद्यार्थी प्रथम भाषा अर्थात, त्यांच्या मातृभाषेत नापास झाले. यंदा एकूणच भाषाविषयांचा निकाल कमी लागला असला तरी मातृभाषा मराठीत नापास होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, प्रथम भाषा इंग्रजीचा निकाल ८८.३५ टक्के इतका आहे आणि ती कोणाचीच मातृभाषा नाही. सामान्यतः असे चित्र दिसते की मराठी माध्यमात शिकणारे विद्यार्थी मातृभाषा आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा विषयांत मागे पडलेले आहेत. यांतील बहुसंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या अर्थांनी वंचित, उपेक्षित वर्गांतील आहेत.\nह्या निकालाकडे दोन दृष्टिकोणांतून पाहिले जाऊ शकते. एक मर्यादित व तात्कालिक दृष्टिकोण व दुसरा व्यापक व दूरगामी विचार करणारा दृष्टिकोण. मराठी विषयात यंदाच इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास होण्याची कारणे काय, त्याला जबाबदार कोण, कमी गुण मिळाल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणींतून मार्ग कसा काढायचा, पुढच्या वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून काय उपाययोजना करायची हा झाला तात्कालिक विचार. हा विचार करायलाच हवा कारण प्रवेशाच्या संभाव्य अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालक दोन्ही चिंतेत आहेत. दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळ आणि सीबीएससी, आयीएससी, आयबी आदी बिगर राज्य शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रम, अध्ययन व मूल्यमापनपद्धती यांत दिसून येणारी तफावत आणि त्यातून सुप्तपणे जाणवणारी भाषिक, सामाजिक व आर्थिक दरी यांमुळेही समाजात असंतोष आहे. मराठीचा घसरलेला निकाल हा राज्य शिक्षण मंडळ बरखास्त करून अन्य मंडळांना फायदा पोचवण्याचे व शिक्षणाचे खासगीकरण करण्यासाठी रचलेले कारस्थान तर नाही ना, अशी कुजबूजही ऐकू येत आहे.\nप्रथम भाषा मराठीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास होण्याची जी कारणे पुढे येताहेत ती अशी आहेत - (१) २० गुणांची अंतर्गत परीक्षा बंद करून केवळ लेखी परीक्षा घेण्यात आली. (२) अभ्यासक्रमात व मूल्यमापनपद्धतीत बदल करून पाठांतराला महत्त्व देणाऱ्या पारंपरिक प्रश्नपत्रिकेऐवजी आकलन व भाषिक उपयोजन यांवर भर असलेल्या कृतिपत्रिकेचा अवलंब करण्यात आला. (३) ह्या नवीन बदलासंदर्भात शिक्षकांचे पुरेसे प्रशिक्षण झाले नाही व हा बदल विद्यार्थ्यांपर्यंतही नीट पोचला नाही. (४) अपुऱ्या शिक्षकसंख्येचाही परिणाम झाला. (५) पाठ केलेल्या उत्तरांऐवजी विचार करून उत्तरे लिहायची असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला. इतरही काही कारणे असू शकतात.\nअंतर्गत परीक्षा तडकाफडकी बंद करून केवळ लेखी परीक्षा कशी घेतली व घेतली तर इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नापास कसे काय होऊ दिले, असे प्रश्नही काहींनी उपस्थित केले आहेत. ह्या प्रश्नांचा रोख अर्थातच सरकारच्या दिशेने आहे. त्यावर शिक्षण मंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आता विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण मिळाले असे म्हटले आहे. तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना भरमसाट गुण देले जात होते व सरसकट सर्वांना पास करण्यासाठी त्याचा दुरूपयोग होत होता ही वस्तुस्थिती सर्वांनाच मान्य आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळणे हा काही परीक्षा घेण्यामागील उद्देश असू शकत नाही. तो शिकवण्यामागील एक उद्देश असू शकतो. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करतांना त्यांच्या पात्रतेनुसार व पात्रतेइतकेच गुण मिळतील हे पाहिले पाहिजे व यंदाच्या परीक्षेत तोच मार्ग अवलंबण्यात आला. त्यामुळे शिक्षणमंत्री म्हणतात ते एका दृष्टीने बरोबरच आहे की, विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण मिळाले.\nशालेय स्तरावर अभ्यासक्रम व मूल्यमापनपद्धतीत कोणतीही सुधारणा करताना सुरुवातीला अशा प्रकारचे धक्कादायक निकाल लागू शकतात. पण त्यांचा अंदाज घेऊन पूर्ण तयारीनिशी नवीन बदलांना सामोरे जायला हवे होते. शालेय शिक्षणामध्ये भाषाशिक्षण हे केंद्रस्थानी असते अणि भाषाशिक्षण म्हणजे भाषेसंबंधी माहिती देणारे शिक्षण नसून श्रवण, वाचन, संभाषण व लेखन या चार भाषिक कौशल्यांच्या आत्मसातीकरणाचे शिक्षण असते. त्यामुळे भाषेच्या उपयोजनाला व विचारपूर्वक भाषिक कृती करण्याला महत्त्व देणाऱ्या कृतिपत्रिकेचा यंदाचा प्रयोग योग्यच होता. घोकंपट्टीछाप भाषाशिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी एखाद्या विषयावर स्वतंत्र विचार करून नीट लिहूबोलू शकत नाहीत, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे निकाल कमी लागला म्हणून ही शैक्षणिक सुधारणा मागे घेण्याचे कारण नाही. मुद्दा आहे, अन्य शिक्षण मंडळांनी आपल्या अंतर्गत परीक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना होणारा फायदा. महाविद्यालयांतील प्रवेशासाठी हे गुण वाचारात घ्यायचे की नाहीत याचा निर्णय शासन घेऊ शकते. विविध शिक्षण मंडळांच्या परीक्षा व गुणदान पद्धतींतील समकक्षतेचा विचार आधी केला असता तर ही वेळ आलीही नसती.\nआता ह्या निकालाच्या व्यापक व दूरगामी पैलूंकडे वळू. दहावीच्या परीक्षेत प्रथम भाषा मराठीला एकूण १ लाख ३० हजार ८५२ विद्यार्थी बसले होते. पैकी ९९ हजार ६५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुमारे २२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी मराठी माध्यमाच्या खासगी किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणारे असून त्यांची मातृभाषा काही अपवाद वगळता मराठीच आहे. ग्रामीण भागातील व विशषतः आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांना बोलीभाषांची पार्श्वभूमी आहे. मराठी माध्यमातील व त्यातही सरकारी शाळांम���्ये शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांतील आहेत. त्यांना शिकवणाऱ्या बहुसंख्य शिक्षकांची मुलेही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या बहुसंख्य मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि त्यांनी प्रथम भाषा इंग्रजी विषयात मिळवलेले यश सुमारे ९० टक्के इतके आहे. प्रथम भाषा मराठी घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या व प्रथम भाषा इंग्रजीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चिंताजनक कमी आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत अन्य भाषक विद्यार्थी असले तरी त्यांपैकी कोणाचीच इंग्रजी ही मातृभाषा नाही. तरीही त्यांची भाषिक क्षमता प्रथम भाषा मराठीच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हे आता लक्षात घेतले पाहिजे की, मराठी-इंग्रजी हे केवळ शैक्षणिक माध्यमभेद राहिलेले नाहीत, तर ते विषमतादर्शक व विषमतामूलक सामाजिक वर्गभेद बनलेले आहेत. शिक्षणाकडून सामाजिक समता प्रस्थापित होण्याची अपेक्षा असते, पण हे शिक्षण स्वतःच विषमतेला कारणीभूत ठरत आहे. गरिबांच्या शाळा जिप-मनपाच्या, श्रीमंतांच्या शाळा खासगी. गरिबांचे शिक्षण मंडळ राज्याचे, श्रीमंतांचे शिक्षण मंडळ आयबी, सीबीएससीचे. गरिबांची माध्यमभाषा मराठी, श्रीमंतांची माध्यमभाषा इंग्रजी. गरिबांचे पाठ्यक्रम पारंपरिक, श्रीमंतांचे व्यावसायिक. या व अशा विषमतेने एकूणच शिक्षणव्यवस्था लिप्त आहे. अशा अविद्येने ग्रासलेल्या शिक्षणव्यवस्थेतून समाजात समतेची बीजे कशी रूजणार शिक्षणात ज्ञानार्जनाची जागा अर्थार्जनाला घेऊ देणे ही तर अविद्येची परमावधी आहे. याचे भाषिक, सांस्कृतिक दुष्परिणाम आताच दिसू लागले आहेत.\nशिक्षणात भाषेचे महत्त्व सर्वाधिक असते. विद्यार्थ्यांचा शिक्षणातील मागासलेपणा हा मूलतः भाषेतील मागासलेपणा समजला जातो. ज्यांची भाषा चांगली त्यांचे विषयाचे आकलनही चांगले. त्यामुळे भाषा विषय गौण समजून विद्यार्थ्यांना भाषेत नापास न करता पुढच्या वर्गात ढकलणे, ना विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे ना भाषेच्या. समाजाची भाषिक क्षमताच त्यामुळे बाधित होते. आज मराठी माध्यमात शिकून महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मराठीची समज अत्यंत तोकडी असल्याचे आढळते. शब्��संग्रह मर्यादित असतो आणि उपयोजनही सदोष असते. मराठी विषयात पदवी संपादन केलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना मराठीची वर्णमाला बिनचूक लिहिता-उच्चारता येत नाही. स्वतःचे विचार नीट मांडता येत नाहीत. अनेक शिक्षकांचीही भाषिक समज यथातथाच असते. वास्तविक, इतर विषयांच्या ज्ञानाप्रमाणे प्रत्येक पुढच्या पिढीगणिक समाजाची भाषिक क्षमता वाढत जायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. मराठीबाबत प्रत्येक मागची पिढी अधिक भाषासंपन्न होती असे म्हटले, तर ते फार चुकीचे ठरणार नाही. समाजाच्या भाषिक क्षमतेचा उत्तरोत्तर ऱ्हास होत जाणे, हे भाषेच्या ऱ्हासाचेच लक्षण आहे. एक तर मराठी समाज आपल्या पुढच्या पिढीला मराठी माध्यमातून शिकवू इच्छित नाही आणि जी शिकते आहे तिची भाषिक क्षमता कमी कमी होत चालली आहे. मराठी शाळा बंद पडताहेत तशी शालान्त परीक्षेला प्रथम भाषा मराठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी कमी होत आहे. विद्यार्थिसंख्या आणि भाषिक क्षमता, दोन्हींतही घसरण आहे.\nह्या दृष्टीने दहावीच्या प्रथम भाषा मराठीच्या निकालाकडे पाहिले, तर केवळ विद्यार्थ्यांना दोष देऊन चालणार नाही. समाजाच्या भाषिक अनास्थेचीच ही अपरिहार्य परिणती आहे. समाजातील प्रगत, बुद्धिजीवी वर्गाने महत्त्वाच्या व्यवहारक्षेत्रांत स्वभाषा मराठीचा त्याग करून इंग्रजीचा स्वीकार केल्यानंतर बहुजन, वंचित वर्ग तरी मराठीचे ओझे किती दिवस वाहणार आहे मराठी समाजाने जीवनाच्या परीक्षेत मराठी भाषेलाच नापास केले आहे. मराठी शिकण्याला सामाजिक प्रेरणा आणि प्रतिष्ठा नसेल तर तीत प्रावीण्य कसे संपादन करणार मराठी समाजाने जीवनाच्या परीक्षेत मराठी भाषेलाच नापास केले आहे. मराठी शिकण्याला सामाजिक प्रेरणा आणि प्रतिष्ठा नसेल तर तीत प्रावीण्य कसे संपादन करणार आणि त्या प्रावीण्याचा उपयोग काय\nघसरलेल्या निकालाने झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान कसेतरी भरून काढता येईलही. पण मातृभाषा मराठीच्या कपळावरील 'नापास' हा शिक्का कसा पुसून काढणार कारण ह्या परीक्षेत प्रथम भाषा मराठीचे विद्यार्थीच नव्हेत, तर एकूणच भाषाशिक्षणाकडे उथळपणे पाहणारा आणि मातृभाषेतीतील शिक्षणाचे अवमूल्यन करणारा मराठी समाजच नापास झाला आहे.\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nमटा संवाद या सुपरहिट\nशेरवडाच्या ढवळ्या पानी ...\nस्वागत करावं असं ‘होम’\nमटा संवाद पासून आणखी\nगुणवत्तेची सूज की नैराश्याची खाई\nजरी ती मातृभाषा असे\nस्वागत करावं असं ‘होम’\nड्रॅगनला गिळायचाय हाँगकाँगचा घास\nवैदर्भीय मातीतील कर्तृत्त्ववानांचा संदर्भशोध\nहतबलतेच्या गर्भातील आंदोलक ऊर्जा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजरी ती मातृभाषा असे\nस्वागत करावं असं ‘होम’...\nआर्थिक युद्धाचा 'अशांत' महासागर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/central-government-direct-to-google-and-apple-to-delete-tik-tok-app-from-play-store/articleshow/68903630.cms", "date_download": "2019-06-15T22:14:56Z", "digest": "sha1:5PNRNBGJS6JXVGJCRFMAP2VFJHQTEDTH", "length": 13631, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "TiK ToK: Central Government direct to google and apple to delete tik tok app from play store - प्ले स्टोअरमधून Tik Tok अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nप्ले स्टोअरमधून Tik Tok अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश\nकेंद्र सरकारने गुगल आणि अॅपल यांना 'टीक टॉक' अॅप डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाने अॅपवर आणलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.\nप्ले स्टोअरमधून Tik Tok अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश\nमेघा मांडवीय , बेंगळुरू:\nकेंद्र सरकारने गुगल आणि अॅपल यांना 'टीक टॉक' अॅप डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाने अॅपवर आणलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.\nकेंद्र सरकारमधील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियावर 'टीक टॉक'च्या शॉर्ट व्हिडिओनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भारतात 'टीक टॉक' अॅपचा गैरवापर होत ���सून अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी आणावी यासाठी मद्रास हायकोर्टाने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने अॅपवर बंदी आणली. या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने बंदीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.\nकेंद्रातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, 'टीक टॉक' अॅप डाउनलोड करण्यात येऊ नये यासाठी मद्रास हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. संबंधित खात्याने त्या निर्देशांचे पालन करत आता गुगल आणि अॅपल यांना टीक टॉक अॅप डिलिट करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या ज्यांनी टीक टॉक अॅप डाउनलोड केले आहेत, अशा युजर्सना त्याचा वापर करता येणार आहे. मात्र, नव्याने अॅप डाउनलोड करता येणार नाही.\nएका अभ्यासानुसार, मागील तिमाहीत टीक टॉक हे अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड होणाऱ्या अॅपमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकाचे अॅप ठरले होते. मार्च तिमाहीत टीक टॉकने १८.८ कोटी नवे युजर्स जोडले होते. त्यापैकी भारतातील ८.८६ टक्के युजर्स होते. मागील वर्षी अॅपच्या ५० कोटी युजर्सपैकी ३९ टक्क्यांपेक्षा अधिक युजर्स हे भारतातील होते.\nइतर बातम्या:मद्रास हायकोर्ट|टीक टॉक अॅप|टीक टॉक|गुगल प्ले स्टोअर|tik tok app in play store|tik tok app|TiK ToK|madras high court\n'तुझ्यात जीव रंगला'तून राणादाची एक्झिट\nपाहाः विरारच्या समुद्रकिनारी तरंगत्या कारचा थ...\nमुलीच्या लग्नात वडिलांचा स्टेजवरून कोसळून मृत...\nदिल्लीत रविवारी हलक्या पावसाची शक्यता\nयेथे तेलवाहू जहाजांवर होतात हल्ले\nदिल्ली: महिलेने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी, अटक\nओडिशात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिवस सा\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, सेवेत रुजू व्हा: ममता\nकाहीही झालं तरी राम मंदिर बांधणारच: केशव प्रसाद मौर्य\nआजपासून अॅमेझॉनचा फॅब फोन फेस्ट; फोन खरेदीवर सवलत\n गुगलवरून 'असा' घ्या शोध\nरस्ता चुकलात, गुगल मॅप करणार अलर्ट\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nनोकिया २.२ चा आज पहिला सेल, लाँच ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा म��बाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nवनप्लस ७ ला मिळाले नवे अपडेट; कॅमेरा होणार आणखी जबरदस्त\n​जेव्हीसीने केले ६ नवे स्मार्ट एलईडी टीव्ही लॉंच\n जुना B/W टीव्ही द्या, नवा स्मार्टफोन घ्या\nविवोच्या 'या' फोनमध्ये 'इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा'\n'मोटोरोला वन व्हिजन' २० जूनला भारतात लाँच होणार\nप्री-इंस्टोल्ड अॅप्सचा मोबाईलवर परिणाम; 'असे' करा डिलीट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्ले स्टोअरमधून Tik Tok अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश...\n'रिअलमी ३' मोबाइलचा आज फ्लॅश सेल...\nसॅमसंग गॅलेक्सी एम ३० ची आज अॅमेझॉनवर विक्री...\nगॅजेटचे रेडिएशन ठरतेय घातक...\nव्हॉट्स अॅप ग्रुप; आलं नवीन फीचर्स...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.finolexpipes.com/newsevents/sub-dealer-meet-at-tezpur-assam/?lang=mr", "date_download": "2019-06-15T20:50:43Z", "digest": "sha1:M2HUE3TAF3GESKU2LNGBWXC372KZ5TG3", "length": 5751, "nlines": 131, "source_domain": "www.finolexpipes.com", "title": "Sub Dealer Meet at Tezpur, Assam | Finolex Industries", "raw_content": "\nफिनोलेक्स टीमबद्दल सर्व माहिती\nशेती पाईप्स आणि फिटिंग्ज\nशेती पाईप्स आणि फिटिंग्ज\nप्लंबिंग आणि स्वच्छता पाइप आणि फिटिंग्ज\nASTM पाईप्स आणि फिटिंग्ज\nफ्लोगार्ड सीपीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज\nSWR पाईप आणि फिटिंग्ज\nकोड आणि आचार्यांची धोरणे\nपर्यावरण आणि सुरक्षा मानदंड\nसांस्कृतिक आणि इतर उपक्रम\nशोधा / एक विक्रेता व्हा\nएग्रीकल्चर पाइप्स आणि फिटिंग्स\nप्लंबिंग आणि सैनिटेशन पाइप्स आणि फिटिंग्स\nपर्यावरण आणि सुरक्षा पुढाकार\nसांस्कृतिक आणि इतर उपक्रम\nखाली तपशील भरा आणि आमच्या अधिकाऱ्यांपैकी एक लवकरच आपल्याकडे परत येईल.\nश्रेणी निवडा उत्पाद गुंतवणूकदार मीडिया कारकीर्द\nहम आप तक वापस आ रहे हैं जल्द ही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pawarparth-pawar-and-laxman-jagtap-meeting/", "date_download": "2019-06-15T21:23:49Z", "digest": "sha1:PHYWSJW43XR6VAX2FSGYFHOKBTDJDEY3", "length": 9221, "nlines": 115, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?", "raw_content": "\nआजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार\nपुणे | आज (शनिवार) राष्ट्रवादीचे नेते आणि मावळचे उमेदवार पार्थ पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपरी चिंचवडमध्ये भेट झाली. या भे���ीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.\nलक्ष्मण जगताप यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना विरोध आहे. स्वत: जगताप शेवटपर्यंत मावळमधून इच्छुक होते.\nबारणेंचा प्रचार आम्ही करणार नाही, असा पवित्रा जगतापांच्या समर्थकांनी घेतला आहे. आता पार्थ यांच्या भेटीने जगतापांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nदरम्यान, आझन पानसरेंच्या मुलाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीची ताकद वाढली आहे.\n–अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार\n–अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही\n–पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात\n–शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…\n–महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट\nअखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार\nमाढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभ�� गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5357745381324153395&title='India@72'%20Activity%20by%20'Rashtrawadi%20Urbern%20Cell'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-15T20:58:26Z", "digest": "sha1:3Q7UBJCMK2GL5M565VLND3GMDPXBDZWU", "length": 9962, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "राष्ट्रवादी अर्बन सेलचा ‘कुटुंबासाठी एक झाड’ उपक्रम", "raw_content": "\nराष्ट्रवादी अर्बन सेलचा ‘कुटुंबासाठी एक झाड’ उपक्रम\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सुरुवात\nसांगली : राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलतर्फे ‘इंडियाअॅट७२’ या मोहिमेंतर्गत राज्यभरात ‘कुटुंबासाठी एक झाड’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते सांगली येथील नेमिनाथनगर परिसरात वृक्षारोपणाने झाली.\n‘आपल्या भूभागाची परिस्थिती सध्या ढासळत आहे, म्हणूनच की जगभरात ग्लोबल वार्मिंग, पाण्याची टंचाई असे असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. आपल्या पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला सरसावले पाहिजे,’ असे मत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे येत्या काळात राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका क्षेत्रांत मेळावे घेवून विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत; तसेच वृक्ष संवर्धन व पर्यावरण संरक्षणासाठी महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. संपूर्ण नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रांत ग्रीन स��पेस विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शहरातील विविध उघड्या जागांवर नागरिकांच्या मदतीने वृक्षलागवड, जपानी मियावाकी तंत्रज्ञानाप्रमाणे पाच चौरस फुटास झाडाची लागवड, नागरिकांमध्ये व युवकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती, रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात विविध जनजागृती कार्यक्रम व त्यांची अंमलबजावणी केली जाईल. जून ते ऑगस्ट दरम्यान विविध महानगरपालिका क्षेत्रात हे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. ‘इंडियाअॅट७२’ या मोहिमेंतर्गत गेल्या ७२ वर्षांत देशाने घेतलेल्या उंच भरारीसंदर्भात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, घेतल्या जातील.\nया कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, मिरज शहराध्यक्ष अभिजीत हारगे, उद्योजक भालचंद्र पाटील, विद्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष शुभम जाधव, किशोर नावंधर उपस्थित होते.\nTags: इंडियाअॅट७२राष्ट्रवादी अर्बन सेलNCPजयंत पाटीलSangliJayant PatilRashtrawadi Urbern CellIndia@72सांगलीप्रेस रिलीज\nनागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर ‘मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार’ 'राष्ट्रवादी'च्या ३१ प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर आमदार जयंत पाटील १७ नोव्हेंबरला अकोला दौऱ्यावर\n‘सोनी पिक्चर्स’कडून दुष्काळग्रस्तांसाठी २० लाख लिटर पाणी\nविवाहाचा खर्च वाचवून दुष्काळ निवारणासाठी अडीच लाखांची मदत\nज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सुवर्णमहोत्सव; नऊ जूनला वर्षारंभ कार्यक्रम\nनवोदित कलाकारांसाठी मोफत अभिनय कार्यशाळा\nहुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nरमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर)\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/articlelist/20985329.cms", "date_download": "2019-06-15T21:50:36Z", "digest": "sha1:QCGRI37YW53BJILEBZIWOLGIQPKXWMNO", "length": 12434, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sport News, Latest Sports News, Cricket News | Maharashtra Times", "raw_content": "\nहॅप्पी फादर्स डेWATCH LIVE TV\nसुनील दुबिलेची प्रो-कबड्डीसाठी निवड\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादवसंतराव नाईक महाविद्यालयात शिकत असलेला कबड्डीपटू सुनील दुबिलेची प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे...\nकेंद्रेकरांची अचानक भेट, कर्मचारी गैरहजरUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nस्केटिंग स्पर्धेत औरंगाबादला ५२ पदकेUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nपदक विजेत्यांच्या बक्षीसांत वाढ होणारUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nहरभजन, युसूफमध्ये २००३मध्ये हमरीतुमरीUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nमर्यादेत राहून खेळावे लागेल : करुणरत्नेUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nमानांकित बुद्धिबळपटूंची आगेकूचUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nबॉक्सर शुभांगी तोमरची राज्य संघात निवडUpdated: Jun 15, 2019, 04.00AM IST\nकॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धा अजित घुलेंनी गाजवलीUpdated: Jun 14, 2019, 04.00AM IST\nदुर्गामाताला जेतेपदमुंबईः वंदे मातरम् क्रीडा Updated: Jun 14, 2019, 04.00AM IST\nअॅस्ट्रोटर्फ हॉकी, सिथेंटिक ट्रॅक, जलतरण तलाव उभा...Updated: Jun 13, 2019, 04.00AM IST\nआता नेमबाजांना जिंकण्याची सवय \nभारतीय तिरंदाज ऑलिंपिक कोट्याच्या जवळUpdated: Jun 12, 2019, 04.00AM IST\nराज्य हौशी जलतरण संघटनेच्याच प्रवेशिका स्वीकारा \nश्रीलंका-बांगलादेश लढत गेली वाहूनUpdated: Jun 12, 2019, 04.00AM IST\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nWC: श्रीलंकेवर मात; ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट कोहली\nWC Live स्कोअरकार्ड: श्रीलंका Vs. ऑस्ट्रेलिया\nLive स्कोअर: द. आफ्रिका Vs. अफगाणिस्तान\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/16/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/17/2019 - द कुपर असोसिएट्स कंट्री ग्राउंड,टाउनटॉन\n6/18/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/19/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/20/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\n6/21/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/22/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/22/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/23/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/24/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/25/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/26/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n6/27/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n6/28/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n6/29/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n6/29/2019 - लॉर्ड्स, लंडन\n6/30/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/1/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/2/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/3/2019 - रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट\n7/4/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/5/2019 - लॉर्ड्स, लंडन\n7/6/2019 - हेडिंग्ले, लीड्स\n7/6/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/9/2019 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर\n7/11/2019 - एगबॅस्टन, बर्मिंगहॅम\n7/14/2019 - लॉर्ड्स, लंडन\nकसा रंगणार भारत वि. पाकिस्तान सामना\nकेदार जाधवचं वरुणराजाला साकडं\nऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर ४१ धावांनी मात\nपाहा: भारत वि. न्यूझीलंड सामना कसा रंगेल\nवर्ल्डकपः रिषभ पंत स्टँडबायवर\nवर्ल्डकप: दुखापतीनंतर शिखर धवन म्हणतो...\nअन्य खेळ या सुपरहिट\n‘भारताविरुद्ध लढत म्हणजे दडपण’\nकॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धा अजित घुलेंनी गाजवली\nदुर्गामाताला जेतेपदमुंबईः वंदे मातरम् क्रीडा\nडीकेएमची अंतिम फेरीत धडक\nफिंचचे शतक; ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात\nभारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट\nपाकविरुद्ध लढतीचा कोणताही दबाव नाही: विराट\nऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल; सरावातही सहभागी\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2019-06-15T20:36:22Z", "digest": "sha1:RLGITTHMGKVXWXZYLDWVN5KS4DOUQRYZ", "length": 5785, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २३५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २१० चे - २२० चे - २३० चे - २४० चे - २५० चे\nवर्षे: २३२ - २३३ - २३४ - २३५ - २३६ - २३७ - २३८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nमार्च १९ - सेव्हेरस अलेक्झांडर, रोमन सम्राट.\nऑक्टोबर - पोप पाँटियानस.\nइ.स.च्या २३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०१७ रोजी ०२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2019-06-15T21:42:51Z", "digest": "sha1:WZVVFC75XSDIP4YOQKCUZV46HGFQNEIK", "length": 8322, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महेश भट्ट - विकिपीडिया", "raw_content": "\n२० सप्टेंबर, १९४९ (1949-09-20) (वय: ६९)\nमहेश भट्ट (जन्म: २० सप्टेंबर १९४९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९७४ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने वयाच्या २६व्या वर्षी मंझिलें और भी हैं ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर फिल्मफेअरसह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.\n1974 मंझिलें और भी हैं होय\n1978 नया दौर होय\n1979 लहू के दो रंग होय फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - हेलन\n1982 अर्थ होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार - शबाना आझमी\n1984 सारांश होय होय\n1985 जनम होय होय\n1987 काश होय होय\n1989 डॅडी होय २ फिल्मफेअर पुरस्कार\n1990 आशिकी होय ४ फिल्मफेअर पुरस्कार\n1991 दिल है के मानता नहीं होय\n1992 सातवा आसमान होय\n1993 फिर तेरी कहानी याद आयी होय टीव्ही चित्रपट (झी टीव्ही)\n1993 हम हैं राही प्यार के होय ५ फिल्मफेअर पुरस्कार\n1994 द जंटलमन होय होय\n1996 पापा कहते हैं होय होय\n1997 तमन्ना होय होय\n1999 जख्म होय होय\n1999 ये है मुंबई मेरी जान होय\n2001 ये जिंदगी क सफर होय\n2002 राझ होय होय\n2003 फुटपाथ होय होय\n2006 गँगस्टर होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार - कंगना राणावत\n2006 वो लम्हे होय होय\n2009 राज - द मिस्टरी कंटिन्यूज होय\n2009 तुम मिले होय\n2011 मर्डर २ होय\n2012 जिस्म २ होय\n2012 राज ३डी होय\n2013 मर्डर ३ होय\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील महेश भट्टचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९४९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१४ रोजी १६:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97", "date_download": "2019-06-15T20:43:40Z", "digest": "sha1:ZGVJDZ4K5XUWEZCU2G2RBYWO4RHBRSVX", "length": 5197, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्लादिमिर प्रेलॉग - विकिपीडिया", "raw_content": "\nव्लादिमिर प्रेलॉग (Vladimir Prelog; २३ जुलै १९०६, सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी - ७ जानेवारी १९९८, झ्युरिक, स्वित्झर्लंड) हा एक क्रोएशियन-स्विस रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९७५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून (जॉन कॉर्नफर्थ सोबत) मिळाले होते.\nसारायेव्हो येथे जन्मलेला प्रेलॉग त्याच्या आयुष्यखंडात प्रामुख्याने प्राग, झाग्रेब व झ्युरिक ह्या शहरांमध्ये राहिला.\nइ.स. १९०६ मधील जन्म\nइ.स. १९९८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी ०४:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/gautam-gambhir-will-make-the-bjps-batting-bjps-entry-into-the-presence-of-union-ministers/", "date_download": "2019-06-15T20:49:42Z", "digest": "sha1:NWHTARGWC77W3KJX5XDBJEAA5TMFU2JD", "length": 8744, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश", "raw_content": "\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\nनवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर आता राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\nगौतम गंभीर दिल्लीतील एका लोकसभा क्षेत्रासाठी भाजपच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभा राहणार आहे.\nदरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीला भाजपने सातपैकी सात जागांवर विजय मिळवला होता.\n-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\n-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\n-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\n-मायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\n-मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\n“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”\nशिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ\nप्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील\nशरद पवारांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीयेत का\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमाझ्या वयाचे असते तर रामराजेंची जीभ हासडून काढली असती; नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीत भांडणं\nउद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nउदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका\nया कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\nखासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nपुण्यात मॉल-मल्टिप्लेक्सबाबत महापालिकेचा मोठा निर्णय\nउद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\nशिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र\nबंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी\n“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह\n‘शिक्षणमंत्री होश में आओ…’ तावडेंविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक\nपाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला\nउद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997335.70/wet/CC-MAIN-20190615202724-20190615224724-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-parbhani-district-bank-growth-crop-loan-7741", "date_download": "2019-06-15T23:50:52Z", "digest": "sha1:76OPYD7DCTQHQ2YQCPW3L4ML4Q66D44E", "length": 19389, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Parbhani District Bank Growth in crop Loan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणी जिल्हा बॅंकेकडून पीक कर्जदरात वाढ\nपरभणी जिल्हा बॅंकेकडून पीक कर्जदरात वाढ\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nपरभणी ः २०१८-१९ या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात वाटप करावयाच्या पीककर्जाचे दर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने निश्चित केले आहेत. गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी कर्ज रकमेत ३ ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.\nयंदा जिरायती कपाशी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, बागायती कापूस प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, सोयाबीन प्रतिहेक्टर ६० हजार रुपये, तूर प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये याप्रमाणे पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.\nपरभणी ः २०१८-१९ या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात वाटप करावयाच्या पीककर्जाचे दर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने निश्चित केले आहेत. गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी कर्ज रकमेत ३ ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.\nयंदा जिरायती कपाशी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, बागायती कापूस प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, सोयाबीन प्रतिहेक्टर ६० हजार रुपये, तूर प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये याप्रमाणे पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.\nरिझर्व्ह बॅंक; तसेच नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेनुसार यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील; तसेच बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या पीककर्जाचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी, जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे अधिकारी, बँकेचे अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने केलेल्या शिफारशीनुसार जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी पीककर्ज वाटपाचे दर निश्चित केले आहेत. गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी कर्ज रकमेत ३ ते १�� हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.\nपूर्वहंगामी उसासाठी प्रतिहेक्टरी १ लाख २० हजार रुपये, आडसाली उसासाठी प्रतिहेक्टरी १ लाख ३० हजार रुपये, खोडवा उसासाठी प्रतिहेक्टरी १ लाख १० हजार रुपये, केळी पिकासाठी प्रतिहेक्टरी १ लाख १० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपये, हळदीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, बागायती कापूस प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचनावरील कापसासाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, जिरायती कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, उन्हाळी भुईमुगासाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, तुरीसाठी प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये, मुगासाठी प्रतिहेक्टरी२५ हजार रुपये याप्रमाणे कर्जवाटप करण्यात येणार आहे.\nरब्बी हंगामातील बागायती गव्हासाठी प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये, भुईमुगासाठी प्रतिहेक्टरी ४५ हजार रुपये, सूर्यफुलासाठी प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये, फळपिकांमध्ये संत्रा, मोसंबीसाठी प्रतिहेक्टरी ८२ हजार ५०० रुपये, आंब्यासाठी १ लाख २१ हजार रुपये, डाळिंबसाठी १ लाख ४३ हजार रुपये, चिकूसाठी ५५ हजार रुपये, पेरूसाठी ६० हजार ५०० रुपये, लिंबासाठी ७७ हजार रुपये, सीताफळासाठी ५५ हजार रुपये, बोरासाठी ३३ हजार रुपये, पपईसाठी ४४ हजार रुपये, आवळ्यासाठी ४४ हजार रुपये, तुती लागवडीसाठी प्रतिहेक्टरी १ लाख १० हजार रुपये, पानमळ्यांसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.\nफुलशेतीमध्ये झेंडूसाठी प्रतिहेक्टरी ४४ हजार रुपये, गुलाबासाठी ५५ हजार रुपये, मोगरा, जाईसाठी ४३ हजार ६०० रुपये याप्रमाणे कर्ज दिले जाईल. संरक्षित शेतीमध्ये प्रतिदहा गुंठे क्षेत्रासाठी गुलाब ४ लाख २६ हजार रुपये, जरबेरा, कार्नेशनसाठी ६१ हजार रुपये, सिमला मिरचीसाठी १ लाख ४० हजार रुपये याप्रमाणे कर्ज दर निश्चित करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.\n२०१८ 2018 खरीप रब्बी हंगाम पीककर्ज कर्ज बागायत कापूस ठिबक सिंचन सिंचन सोयाबीन तूर रिझर्व्ह बॅंक हळद मोसंबी sweet lime डाळ सीताफळ custard apple फुलशेती floriculture शेती गुलाब rose मिरची\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ ह���प्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004516-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T22:29:41Z", "digest": "sha1:5NQYGDWIZW5HZQ3F6TUOKO6XEE7X45EJ", "length": 10787, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीमेवरेल फोटो पाकिस्तानी हेरास देणाऱ्या जवानास अटक | Dainik Prabhat", "raw_content": "\nसीमेवरेल फोटो पाकिस्तानी हेरास देणाऱ्या जवानास अटक\nफिरोझपूर, (पंजाब): सीमेवरील कुंपण आणि रस्त्यांच्या महत्वाच्या ठिकाणांचे फोटो पाकिस्तानी हेराला पुरवल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख रियाझुद्दीन असे या जवानाचे नाव असून त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने “बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्स’च्या गुप्तचर विभागाने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर लक्ष ठेवले होते. शेख मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणपूरा गावचा रहिवासी आहे. “बीएसएफ’च्या 29 व्या बटालियनमध्ये पंजाबच्या फिरोझपूर विभागात त्याची नियुक्‍ती करण्यात आली होती.\nशेख रियाझुद्दीनकडून दोन मोबाईल फोन आणि 7 सीम कार्ड असल्याचे आढळून आले आहे. सीमा भागातील कुंपण, रस्ते आणि बीएसएफच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन नंबरची माहिती त्याने पाकची गुप्तहेर संस्था “आयएसआय’चा हेर\nमिर्झा फैजल याला आपल्या मोबाईलवरून दिले असल्याचे निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणी शेखविरोधात गोपनीय कायद्याचा भंग आणि राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा पोहोचवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nधावत्या गाडीत मसाज सेवा देण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय मागे\nकुमारस्वामींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nआंदोलनादरम्यान ‘येडियुरप्पा’ यांनी घेतली डुलकी\nअखेर ममतांनी माघार; डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य\nबिहारमध्ये चमकी तापाने घेतला 69 बालकांचा जीव\n‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं\nममतांसह ‘या’ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची निती आयोगाच्या बैठकीला दांडी\nकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nशिंदे, मुल्ला यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nमोटार सायकलपटूंची विक्रमी कामगिरी\nधावत्या गाडीत मसाज सेवा देण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय मागे\nकुमारस्वामींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\n‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमराहचा जीव\nवाढदिवस मायदेशी साजरा करण्याची इच्छा : ऋषी कपूर\n#ICCWorldCup2019 : पावसामुळे #SAvAFG खेळ थांबला, अफगाणिस्तान 2 बाद 69\n‘कबीर सिंह’ चित्रपटाबद्दल शाहिद म्हणतो..\nव्हिडीओ – पुतळा दहनप्रकरणी साताऱ्यात पोलीस अलर्ट\n#ICCWorldCup2019 : भारताच्या विजयासाठी पाकिस्तानी कर्णधाराच्या मामाचं साकडं\n#ICCWorldCup2019 : ऍरोन फिंचची दीडशतकी खेळी, श्रीलंकेसमोर 335 धावांचे लक्ष्य\nमेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीला मान्यता द्यावी\nउदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल\nमी किती चक्रम, ते पंधरा दिवसांत दिसेल\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\nव्हिडीओ – पुतळा दहनप्रकरणी साताऱ्यात पोलीस अलर्ट\nउदयनराजेंना सांभाळाल तर पक्ष सोडू\nमहापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज नाही\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणतात…\nमुळा धरणातून आता बीड जिल्ह्याला पाणी\n‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं\n‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमराहचा जीव\nपिंपरी महापालिकेकडून 36 टक्के पाण्याचा जादा वापर\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उदयनराजे\n ‘या’ सॅन्डलची किंमत आहे १२३ कोटी\nवायू वादळाचा तडाखा मुंबईलाही बसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004516-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/author/tushar_ovhal/page/3/", "date_download": "2019-06-15T22:28:59Z", "digest": "sha1:SVEK2EZ3H7YCOIYSLNTDCDPDDO7ZOJVC", "length": 16635, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "saamana.com | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\n3563 लेख 0 प्रतिक्रिया\nईदच्या कार्यक्रमात तरुणींवर निर्वस्त्र नाचण्याची जबरदस्ती, पाच जणांना अटक\n गुवाहाटी आसाममध्ये कार्यक्रमात आपली नृत्यकला सादर करण्यासाठी आलेल्या तरुणींवर निर्वस्त्र नाचण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ईदच्या दिवशी या कार्यक्रमाचे...\nसिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतुक अर्ध्या तासांनी उशिरा\n मुंबई सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे निघालेली गाडी तब्बल २५-३० मिनिटाने धावत आहे. यामुळे...\nफ्री हीट, प्रेक्षकांच्या वतीने कोहल���ने मागितली माफी\n लंडन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यादरम्यान वेगळाच विराट कोहली बघायला मिळाला. कर्णधार कोहली फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या...\nवर्ल्ड कपमध्ये बॉल टॅम्परिंग झाम्पाचा व्हिडियो व्हायरल, ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा अडचणीत\n ओव्हल स्टिवन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमरून बॅनक्रॉफ्ट या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ‘बॉलटॅम्परिंग’ प्रकरणात दोषी सापडल्यामुळे शिक्षेला सामोरे...\nदक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडीज लढत पावसामुळे रद्द, 7.3 षटकांचाच खेळ झाला\n साऊदम्पटन पहिल्या तीन लढतींत पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला सोमवारी आणखी एक धक्का बसला. वेस्ट इंडीजविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. उभय...\nआशियाई देश आज आमने-सामने, श्रीलंका-बांगलादेश यांच्यात काँटे की टक्कर\n ब्रिस्टॉल श्रीलंका व बांगलादेश या आशियाई देशांमध्ये उद्या वर्ल्ड कपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. श्रीलंकन संघाने आतापर्यंत झालेल्या तीन...\nबजाज डॉमिनारच्या बायकर्सचा विश्वविक्रम, पोलर ओडिसी 99 दिवसांत पूर्ण\n नवी दिल्ली बजाज डॉमिनार या हिंदुस्थानी मोटारसायकलवरून तीन हिंदुस्थानी मोटारसायकलस्वारांनी 3 खंड आणि 15 देशांतील 51 हजार किमी अंतराची पहिली पोलर ओडिसी...\nफोल्क्सवॅगनच्या ऍमीओ चषक रेसला राष्ट्रीय दर्जा\n मुंबई फोल्क्सवॅगनच्या ऍमीओ चषक कार रेसिंग स्पर्धेला मोटारस्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया महासंघाने (एफएमएससीआय) राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचा दर्जा देण्यात आला आहे. फोल्क्सवॅगन...\n‘फायटर’ युवराजची निवृत्ती, कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी आयुष्य खर्च करणार\nसामना ( क्री.प्र ) मुंबई टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा डावखुरा धडाकेबाज फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज युवराज सिंगने सोमवारी मुंबईतील ट्रायडेंट...\nकोठडी वाढताच संयमाचा बांध फुटला, तीनही डॉक्टर ढसाढसा रडल्या\n मुंबई डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तीन डॉक्टरांना आणखी 14 दिवसांची कोठडी होताच त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्या ढसाढसा...\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004516-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%98%E0%A4%9F/", "date_download": "2019-06-15T23:19:58Z", "digest": "sha1:AQ2JK4IIBLFAIGNAYTH3RURL2VAUKPHV", "length": 27008, "nlines": 103, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "घट Archives - Majha Paper", "raw_content": "\nरामदेवबाबांच्या पतंजलीला उतरती कळा\nJune 13, 2019 , 10:26 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: आचार्य बाळकृष्ण, घट, पतंजली, रामदेवबाबा, व्यवसाय\nयोगगुरू रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी गेल्या काही वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि व्यवसाय वाढ आता ओसरू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरलेल्या वित्त वर्षात पतंजलीचा खप खूपच घसरला असल्याचे आकडेवारी सांगते आहे. रामदेवबाबांनी एका मुलाखतीत २०१७ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर येत्या वर्षात २० हजार कोटींवर नेणार असल्याचे आणि भल्या भल्या मल्टीनॅशनल कंपन्यांना […]\nविक्री घटली, अॅपल आणणार छोट्या स्क्रीनचे आयफोन\nApril 19, 2019 , 12:39 pm by शामला देशपांडे Filed Under: तंत्र - विज्ञान, मुख्य, मोबाईल Tagged With: अॅपल, आयफोन, घट, छोटा स्क्रीन, विक्री\nओटीआर ग्लोबलने नुकत्याच सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार पुढील वर्षाच्या मार्चमध्ये अॅपल छोट्या स्क्रीनचे आयफोन बाजारात उतरविण्याची शक्यता आहे. या मागे आयफोनच्या विक्रीत होत असलेली घस��ण आणि त्यामुळे पर्यायाने कंपनीचा घटलेला महसूल हे कारण आहे. अहवालानुसार गतवर्षात अॅपलने आयफोन एक्स एस व एक्स आरचे जगभरात ३७ ते ४२ दशलक्ष फोन विलाले असून ही घट २४ टक्के […]\n२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई घटविली\nदोन वर्षापूर्वी नोटबंदी केल्यानंतर नव्याने चलनात दाखल केल्या गेलेल्या २ हजार रु. मूल्याच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने लक्षणीय रित्या घटविली असल्याचे वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून समजते. हे अधिकारी गुरुवारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, चलनातील जुन्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यानंतर लगेच २ हजार व ५०० रु. च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या […]\nजिओचा डाऊनलोड स्पीड घटला\nJune 9, 2018 , 12:29 pm by शामला देशपांडे Filed Under: तंत्र - विज्ञान, मोबाईल Tagged With: एअरटेल, घट, डाऊनलोड स्पीड, रिलायंस जिओ\nरिलायंस जिओ ४ जी चा डाऊनलोड स्पीड एप्रिल २०१८ मध्ये पुन्हा कमी झाला असून प्रतिस्पर्धी एअरटेल चा स्पीड थोडा वाढला असल्याचे ट्रायच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जिओ चा स्पीड कमी झाला असून यंदाच्या वर्षात ३ वेळा हा स्पीड कमी झाला आहे. अपलोड स्पीड मध्ये ६.५ एमबीपीएस स्पीड देऊन आयडिया नंबर वन […]\nभारतात बालविवाह घटल्याने जगातही घट\nभारतात अल्पवयीन मुलींचे विवाह करण्याचे प्रमाण एका दशकामध्ये आल्याने खाली आले आहे त्यामुळे जगातही बालविवाहांची संख्या घटली आहे, असे बालकांसाठी काम करणारी राष्ट्रसंघाची संस्था युनिसेफने म्हटले आहे. गेल्या दशकभरात जगभरात दोन कोटी 50 लाख बाल विवाह रोखण्यात आले. त्यातील सर्वाधिक विवाह दक्षिण आशिया भागात रोखण्यात आले आणि त्यातही भारतात ही संख्या सर्वांत जास्त होती, असे […]\nयंदाची दिवाळी चिनी मालासाठी ठरणार शिमगा\nOctober 10, 2017 , 9:48 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: घट, चिनी माल, दिवाळी, मागणी\nदिवाळी अगदी तोंडावर आली असताना चिनी मालाला भारतीय बाजारात कशी मागणी आहे या संदर्भात असोचेमने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात यंदाची दिवाळी चिनी मालासाठी शिमगा ठरणार असल्याचे दिसून आले आहे.२०१६ मध्ये ६५०० कोटींचा चिनी माल भारतात विकला गेला होता यंदा मात्र त्यात ५० टक्के घट होईल असे दिसून आले आहे. दिवाळी साठी चिनी लाईटमाळा, रांगोळ्या, लक्ष्मी गणेश […]\nयंदाच्या वर्षात साखर संकटाचा धोका\nयंद���च्या वर्षात देशात मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन घटण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे यंदा साखर टंचाईबरोबरच साखरेच्या दरवाढीलाही सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी सरकारला अगोदरच साखर आयातीसंदर्भातला निर्णय घेणे भाग पडेल असेही सांगितले जात आहे. देशातील साखरेची मागणी पुरी करण्यासाठी किमान १५ लाख टन साखर आयात करावी लागेल असे ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स […]\nनोव्हेंबरमध्ये स्मार्टफोन विक्रीत ३० टक्के घट\nJanuary 25, 2017 , 11:01 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: घट, नोटबंदी, विक्री, स्मार्ट फोन\nआयडीएस इंडिया या रिसर्च फर्मने नुकत्याच केलेल्या सर्वक्षणात नोव्हेंबर २०१६ मध्ये स्मार्टफोनची विक्री ३०.५ टक्यांनी घसरल्याचे दिसून आले आहे. देशाच्या प्रमुख ५०० शहरात स्मार्टफोन विक्रीतील घट नोंदविली गेली आहे.दिवाळीच्या सुट्टयानंतर ही परिस्थिती आणखीनच बिघडल्याचे निरीक्षणही यात नोंदविले गेले आहे. या संदर्भात आयडीएसच्या अधिकारी उपासना जोशी म्हणाल्या, ८ नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर जाहीर झाल्यामुळे स्मार्टफोन बाजाराच्या प्रत्येक […]\nकिंग खानची कमाई ३६ कोटींनी घटली\nDecember 31, 2016 , 11:36 am by शामला देशपांडे Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: कमाई, घट, फोर्ब्स अहवाल, शाहरुख खान\nफोर्ब्सने इंडिया टॉप टेन स्टार कमाईचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून त्यानुसार शाहरूखखान याच्या कमाईत २०१५ च्या तुलनेत ३६ कोटींनी घट झाली आहे. २०१६ मध्ये त्याची कमाई २२१.८ कोटींवर आली आहे. या कमाईत बॉक्स ऑफिस, जाहिराती, टिव्हीतून मिळालेले पैसे यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात शाहरूखच्या चित्रपटांचे कलेक्शन कमी झाले आहे तसेच टिव्हीतील कमाईही घटली आहे. […]\nचीनी मालविक्रीत बहिष्कारामुळे ५० टक्के घट\nचीनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी देशभरात सोशल मिडीयाच्या सहाय्याने सुरू झालेल्या अभियानाचे परिणाम जाणवू लागले असून गेल्या कांही दिवसांत चीनी मालच्या विक्रीत ५० ते ६० टक्के घट झाल्याचे दिल्लीतील इलेक्ट्राॅनिक्सचा आशियातील सर्वात मोठा बाजार मानल्या जाणार्‍या भगीरथ पॅलेस या बाजारपेठेतील व्यवसायिकांकडून समजते. या व्यापार्यगयां त्यामुळे जुन्या ऑर्डर रद्द केल्या आहेतच पण नवीन ऑर्डर नोंदविलेल्याच नाहीत. दिवाळीच्या […]\nरिझर्व बँकेने रेपो दरात केली २५ अंक���ंची घट\nOctober 4, 2016 , 4:23 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: गव्हर्नर उर्जित पटेल, घट, रिझर्व बँक, रेपो दर\nनवी दिल्ली: रिझर्व बँकेने आपल्या तिमाही धोरणात रेपो दरात २५ अंकांची घट केली असून त्यामुळे रेपो दर ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे. हा दर सहा वर्षापूर्वीच्या रेपो दराएवढा आहे. रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कारकिर्दीतील हे पहिलेच धोरण आहे. याशिवाय सहा जणांच्या धोरण निश्चिती समितीने घेतलेला हा पहिलाच धोरणात्मक निर्णय आहे. यापूर्वी […]\nनागपूरी संत्र्यांचे उत्पादन ६५ टक्के घटले\nJune 7, 2016 , 10:15 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: उत्पादन, घट, नागपूर, संत्रे\nनागपूर- सतत दुसर्‍या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे नागपूर मधील हिवाळी संत्र्यांच्या उत्पादनात यंदा ६५ टक्के घट आली असल्याचे समजते. दरवर्षी हिवाळी हंगामात सरासरी ९ लाख टन संत्रे उत्पादन होते ते यंदा तीन लाख टनांवर आले असल्याचे संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष अमोल तोते यांनी सांगितले. संत्र्यांच्या नर्सरींचेही यंदाच्या दुष्काळामुळे नुकसान झाले आहे. मात्र यंदा पाऊस चांगला होईल […]\nमोबाईल कंपन्यांमुळे शासकीय महसुलात घट: कॅग\nMarch 12, 2016 , 3:32 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: कॅग, घट, मोबाईल कंपन्या, शासकीय महसूल\nनवी दिल्ली: भारतातील आघाडीच्या सहा मोबाईल कंपन्यांनी त्यांचे एकूण उत्पन्न कमी दाखविल्याने देशाच्या परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापराच्या महसुलात १२ हजार ४८८ कोटी ९३ लाख रुपयांची घट आल्याचा निष्कर्ष कॅगने काढला आहे. ही घट २००६-०७ ते २००९-१० या आर्थिक वर्षात आली असून या कंपन्यांनी त्यांचे ४६ हजार ४५ कोटी ७५ लाख रुपयांनी कमी दाखविले असल्याचा […]\nराज्याच्या चौदा जिल्ह्यात मुलगी ‘नकोशी’\nMarch 3, 2016 , 5:43 pm by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: घट, जन्मदर, महाराष्ट्र, मुलगी\nमुंबई : महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगत राज्य, प्रगत, परिवर्तनशील विचारांचे राज्य म्हणून मिरवीत असले तरीही ‘बेटी बचाव’सारख्या योजनांच्या जनजागृतीला दाद न देता राज्याच्या तब्बल १४ जिल्ह्यात मुलींची संख्या वेगाने घटल्याचे विदारक चित्र आहे. राज्यात आणि देशभर ‘बेटी बचाव’ सारख्या मोहीमा, सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांकडून केले जात असणारे जनजागृतीचे प्रयत्न, गर्भजल परीक्षा आणि गर्भपातावर असलेले [���]\nभारतात क्रुडऑइल मिनरल वॉटरपेक्षा स्वस्त\nग्राहक मात्र या स्वस्ताईपासून वंचित नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती सातत्याने ढासळत असल्याने भारतात क्रुडऑइल मिनरल वॉटरपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध होत आहे. मात्र केंद्र सरकार सातत्याने अबकारी कर (एक्साईज ड्युटी) वाढवीत असल्याने या स्वस्ताईचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. जागतिक स्तरावर पेट्रोलियमच्या किंमतीमध्ये विक्रमी घट होत आहे. त्याच वेळी तुलनेने डॉलर आणि रुपयाच्या किंमतीमधील […]\nजपानची वृद्धत्वाकडे वेगाने वाटचाल\nApril 20, 2015 , 11:06 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: घट, जन्मदर, जपान\nजपानच्या जन्मदरात सतत चौथ्यावर्षी घट नोंदविली गेली असून गेल्या १५ वर्षांतील ही सर्वाधिक घट आहे. यावेळी जपानचा जन्मदर २००० सालातील जन्मदराइतकाच आहे मात्र वृद्धांची संख्या वेगाने वाढली आहे. परिणामी जपानची वृद्धत्वकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जपानमधील दर चार माणसांमागे १ नागरिक ६५ वा त्याहून अधिक वयाचा आहे. जन्मदरात झालेली घट ०.१७ इतकी […]\nमुंबईतील जागांच्या किमतींत २० टक्के घट होण्याचे संकेत\nमुंबई – भारताची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या अनेक वर्षांनंतर जागांच्या भावात येत्या कांही महिन्यात २० टक्के घट होईल असे आस्कतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. मुंबईत आजही बाहेरून येणार्‍यांचे प्रमाण खूप जास्त असले तरी मुंबईला विस्ताराला जागा राहिलेली नाही. या बंदर शहरात यामुळे उंच इमारती बांधल्या जात आहेत. येथील जागांची मागणी कधीच कमी होत […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004516-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/teacher-recruitment-affected-by-drought/", "date_download": "2019-06-15T22:51:29Z", "digest": "sha1:BKER47VFPLCWHXQS2GRANFA4L4E4LNCB", "length": 14888, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "दुष्काळाचा फटका शिक्षक भरतीला | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या ��ंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nदुष्काळाचा फटका शिक्षक भरतीला\nराज्यातील दुष्काळी स्थितीचा फटका शिक्षक भरतीला बसला असून एकूण रिक्त पदांपैकी फक्त निम्मी म्हणजेच 50 टक्के पदे भरण्यास शालेय शिक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली आहे. यापूर्वी एकूण रिक्त पदांपैकी 75 टक्के पदे भरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजा वाढल्याने शिक्षक भरतीचे प्रमाण 75 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.\nराज्यात शिक्षकांची सुमारे 25 हजार पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या वेतनावरील खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. शिक्षक आणि अन्य संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या 75 टक्के प्रमाणात पदे भरण्यास पूर्वी परवानगी दिली होती. पण आता दुष्काळामुळे ही मर्यादा 50 टक्के करण्यात आली आहे. याविषयीचा शासन अध्यादेश नुकताच जाहीर झाला आहे. ही भरती प्रक्रिया राबविताना यंदा प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे एकत्र भरण्यात येणार आहे. ही शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलवरून केली जाणार असून अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण असणाऱया उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळणार आहे.\nअशी होणार शिक्षक भरती\nउच्च माध्यमिक शाळांमध्ये तुकडी निहाय मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित शिक्षक भरती करावी.\nदहा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नयेत.\n200 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पद���साठी निकषानुसार 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे भरावीत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य ‘मुंबई मोमेंट्स’चे विजेते\nपुढीलPhoto : माँसाहेबांच्या रूपात सर्वांसमोर आली अमृता राव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004520-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/big-news-to-fans-before-india-pakistan-cricket-match/", "date_download": "2019-06-15T23:17:30Z", "digest": "sha1:QGECMQHRDSC2OXFHGINZXJ6VSSI5X26F", "length": 16387, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा 'धक्‍का' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देश���तील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’\nलंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला.\nमात्र पाऊस हि एक मोठी चिंता सर्वच संघांसाठी ठरत आहे.\nयाआधी देखील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे गुणतालिकेत देखील याचा फटका संघाना बसताना दिसून येत आहे. याचा फटका लीग स्टेजमध्ये सर्वात शेवटी जास्त जाणवणार आहे. त्यामुळे मोठ्या संघांची चिंता यामुळे वाढली आहे. भारताचा उद्या न्यूझीलंडबरोबर सामना होणार आहे. मात्र पाऊसामुळे दोन्ही संघाना संघाना सराव देखील करता आला नाही. त्यामुळे उद्या देखील या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या सामन्याला देखील पावसाचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर सोमवारी झालेला विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर काल झालेला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना देखील रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पाऊस न पाडण्याचीच प्रार्थना भारतीय संघ तसेच भारतीय पाठीराखे देखील करत असणार हे मात्र खरे आहे.\nया सगळ्यात रविवारी होणारा भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याकडे सर्व पाठिराख्यांचे लक्ष लागून आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे. रविवारी येथे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने दोन्ही देशांचे चाहते निराश झाले आहेत. या सामन्यासाठीची तिकिटे हि ४८ तासात विकली गेल्याने भारतीय चाहते आणि पाठीराखे या सामन्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून येत असताना पावसामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’…\nपाकिस्तानमधील धोनीचा ‘हा’ चाहता धोनीमुळे पाहू…\nफिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा\nडासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा\n#ICC Cricket World Cupindialondonpakistanआयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९इंग्लंडऑस्ट्रेलियाभारत – पाकिस्तान\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’\nनरेंद्र मोदी, शहा यांच्यासह भाजपच्या ‘या’ १२ नेत्यांकडे असेल ‘ती’ POWER\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात पाकिस्तानचा १००% पराभव\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’ कॅप्टन ;…\nपाकिस्तानमधील धोनीचा ‘हा’ चाहता धोनीमुळे पाहू शकणार सामना\nवर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर ‘नाराज’\nभारत-पाक लढती दरम्यान पाऊस पडल्यास १०० कोटी रुपयांचे होणार नुकसान \nवर्ल्डकप २०१९ : हॉटेलमध्ये स्विमींग पुल नसल्याने ‘हा’ संघ ICC वर भडकला\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’…\nपाकिस्तानमधील धोनीचा ‘हा��� चाहता धोनीमुळे पाहू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nनागरिकता नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना NRCचे दोन अधिकारी ACBच्या…\nदहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर…\nभारतातील ‘या’ कंपनीत कर्मचाऱ्यांना तब्बल १ कोटींचं…\nबँक खाते आणि मोबाईल SIMसाठी ‘आधार कार्ड’चा नवा…\n५०,००० लाच घेतल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात\nअभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’\n१०० ‘निवडक’ भाषणांचा संग्रह म्हणजे प्रा.विशाल गरड लिखित ‘मुलुखगिरी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004520-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tabletwise.com/health-mr/atrial-fibrillation", "date_download": "2019-06-15T22:31:09Z", "digest": "sha1:TIR4GCMMOO2WF33OVYMKUHIZHCWIBFPT", "length": 24393, "nlines": 521, "source_domain": "www.tabletwise.com", "title": "अॅटलीय फायब्रिलेशन (Atrial Fibrillation in Marathi) - Symptoms, Causes and Cure - मराठी - TabletWise", "raw_content": "\nदेखील म्हणतात: ऑफ, एएफआयबी\nखालील वैशिष्ट्ये अॅटलीय फायब्रिलेशन दर्शवितात:\nअॅटलीय फायब्रिलेशन कोणतीही शारीरिक लक्षणे दर्शवत नसेल तरीही रुग्णांमध्ये उपस्थित राहू शकतो.\nअॅटलीय फायब्रिलेशन चे साधारण कारण\nअॅटलीय फायब्रिलेशन चे साधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत:\nखराब झालेल्या हृदयाचे विद्युतीय यंत्र\nअॅटलीय फायब्रिलेशन साठी जोखिम घटक\nखालील घटक अॅटलीय फायब्रिलेशन ची शक्यता वाढवू शकतात:\nहोय, अॅटलीय फायब्रिलेशन प्रतिबंधित करणे संभव आहे. खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे:\nसामान्य शरीराचे वजन राखून ठेवा\nअॅटलीय फायब्रिलेशन ची शक्यता\nखालीलप्रमाणे जगभरात प्रत्येक वर्षी अॅटलीय फायब्रिलेशन प्रकरणांची संख्या दिसली आहेत:\n1 ते 10 दशलक्ष प्रकरणांमध्ये सामान्य\nअॅटलीय फायब्रिलेशन खालील वयोगटात सर्वात सामान्यपणे आढळते:\nअॅट���ीय फायब्रिलेशन कोणत्याही लिंगात होऊ शकतो.\nप्रयोगशाळेतील चाचण्या आणि कार्यपध्दती अॅटलीय फायब्रिलेशन चे निदान करण्यासाठी\nप्रयोगशाळेतील चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर अॅटलीय फायब्रिलेशन शोधण्यासाठी केला जातो:\nइलेक्ट्रोकार्डियोग्राम: हृदयाच्या विद्युतीय क्रियाकलापांचा शोध घेण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी\nहोल्ट मॉनिटर: संपूर्ण 24- किंवा 48-तासांच्या कालावधीसाठी हृदयाची क्रिया रेकॉर्ड करण्यासाठी\nइव्हेंट मॉनिटर: विशिष्ट वेळी हृदयाच्या विद्युतीय क्रियाकलापाचे परीक्षण करणे\nतणाव चाचणी: आपले हृदय कठोर परिश्रम करीत आहे आणि जलद मारत आहे तेव्हा निदान करणे\nइकोकार्डियोग्राफी: हृदय आकार आणि आकार पाहण्यासाठी आणि हृदयात खराब रक्त प्रवाह क्षेत्र ओळखण्यासाठी\nट्रान्ससोफेजल इकोकार्डियोग्राफी: ऍट्रियामध्ये तयार होणारे रक्त घट्ट पदार्थ शोधणे\nचेस्ट एक्स किरणः छातीतील संरचनेचे चित्र पाहण्यासाठी\nरक्त तपासणी: शरीरात थायरॉईड संप्रेरकांचे स्तर आणि शरीराच्या इलेक्ट्रोलाइटचे संतुलन निर्धारित करणे\nअॅटलीय फायब्रिलेशन च्या निदान साठी वैदय\nजर रुग्णांना अॅटलीय फायब्रिलेशन चे लक्षण असतील तर खालील तज्ञांना भेट द्यावे:\nउपचार न केल्यास अॅटलीय फायब्रिलेशन च्या अधिक समस्या\nहोय, जर उपचार न केल्यास अॅटलीय फायब्रिलेशन गुंतागुंतीचा होतो. अॅटलीय फायब्रिलेशन वर उपचार न केल्यास, उद्भवणार्या गुंतागुंती आणि समस्यांची सूची खाली दिली आहे:\nअॅटलीय फायब्रिलेशन वर उपचार प्रक्रिया\nअॅटलीय फायब्रिलेशन वर उपचार करण्यासाठी खालील पद्धतींचा उपयोग केला जातो:\nकॅथेटर पृथक्करण: अॅट्रियल फायब्रिलेशन नियंत्रित करण्यासाठी आणि आपल्या हृदयाला सामान्य लयमध्ये पुनर्संचयित करते\nसर्जिकल भूलभुलैया प्रक्रिया: हृदयाच्या atria मध्ये विद्युत ब्लॉक किंवा अडथळे तयार करण्यासाठी\nएट्रियोव्हेन्ट्रिकुलर नोड पृथक्करण: अतीरियाला विद्युत प्रवेग पाठवण्यापासून वेंट्रिकल्सपासून प्रतिबंधित करते\nअॅटलीय फायब्रिलेशन साठी स्वत: घ्यावयाचि काळजी\nखालीलप्रमाणे आत्म-काळजी किंवा जीवनशैलीत बदल अॅटलीय फायब्रिलेशन च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत करू शकतात:\nहृदय-निरोगी पदार्थ खा: आपल्या हृदयाचे संपूर्ण आरोग्य सुधारते\nनियमित व्यायाम करा: आपल्या शारीरिक क्रियाकलाप वाढवा मी धूम्रपान सोडू: उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासारख्या परिस्थितीस प्रतिबंध करतो किंवा उपचार करतो\nनिरोगी वजन टिकवून ठेवा: हृदयरोगाचा विकास होण्याची जोखीम कमी करते\nअॅटलीय फायब्रिलेशन च्या उपचारांसाठी पर्यायी औषध\nखालील पर्यायी औषध आणि चिकित्सा अॅटलीय फायब्रिलेशन च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत म्हणून ओळखले जातात:\nयोग करा: ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि सूज कमी करते आणि अॅट्रियल फायब्रिलेशन आणि गैर-ऍट्रीय फायब्रिलेशन एपिसोडचे लक्षणे कमी करते.\nएक्यूपंक्चर: कार्डियोव्हर्सन नंतर अॅट्रिअल फ्रिब्रिलेशनची पुनरावृत्ती कमी करते\nबायोफिडबॅक थेरपी: पॅरासिम्पेथेटिक क्रियाकलाप वाढवते आणि अशा प्रकारे हृदय गति कमी करू शकते\nअॅटलीय फायब्रिलेशन च्या उपचारांसाठी रुग्ण समर्थन\nअॅटलीय फायब्रिलेशन रुग्णांना खालील क्रिया मदत करू शकतात:\nअॅट्रियल फायब्रिलेशन असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी काळजी घेणे: अॅट्रीय फायब्रिलेशन स्थिती व्यवस्थापित करण्यास मदत करते\nअॅट्रियल फायब्रिलेशन बद्दल जाणून घ्या: चांगली काळजी प्रदान करण्यात आणि उपचारांच्या निर्णयांमध्ये सहभागी होण्यास मदत करते\nसहाय्य गटामध्ये सामील व्हा: आपली परिस्थिती समजणार्या इतरांसह आपले अनुभव सामायिक करण्यासाठी आपल्याला मंच प्रदान करते\nअॅटलीय फायब्रिलेशन उपचारांची वेळ\nप्रत्येक रुग्णाच्या उपचारांकरिता वेळ-कालावधी भिन्न असू शकते, तज्ञांच्या पर्यवेक्षणानुसार योग्यरित्या उपचार केल्यास अॅटलीय फायब्रिलेशन निराकरण करण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो:\nया पानातील शेवटचा 2/04/2019 रोजी अद्यतनित केले.\nहे पृष्ठ अॅटलीय फायब्रिलेशन चि माहिती प्रदान करते.\nह्यात वापरलेले ट्रेडमार्क आणि ट्रेड-नावे ही संबंधीत धारकांची मालमत्ता आहेत.\nप्रदान सामग्री केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ह्याचा वापर वैद्यकीय निदान, वैद्यकीय सल्ला किंवा उपचार यासाठी केला जाऊ नये. सामग्रीची अचूकता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे तरी, प्रभावाबद्दल कोणतीही शाश्वती दिली जात नाही. या साइटचा उपयोग च्या अधीन आहे सेवा अटी आणि गोपनीयता धोरण. पहा अतिरिक्त माहिती येथे.\nऔषध आणि या वेबसाईटवर इतर अशा पृष्ठांवर दर्शविलेली सर्वेक्षणातील व्यक्त केलेली मते सहभाग्यांची आहेत TabletWise.com ची नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004520-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/god-and-women/", "date_download": "2019-06-15T23:30:50Z", "digest": "sha1:GSPE2ZNKB2HE5KPDDJXD6HEPPPSNR5AD", "length": 21202, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "परमेश्वर आणि स्त्री!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nआपण लहानपणी बऱ्याच गोष्टी ऐकल्या, वाचलेल्या असतात नाही का पार्वतीने अंगाच्या मळापासून गणपती तयार केला ती गोष्ट ( नंतर उटी केली त्या मळाची डाम्बीस लोकांनी पण माझ्या आजीने मला मळच सांगितल्याचे आठवतंय.) किंवा आदम च्या डाव्या बरगडी पासून इव तयार केली. असल्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या असतीलच. अगदी अशीच नाही पण एक छान गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे.\nही खूप खूप जुनी गोष्ट आहे. साधारण ३०-४० लाख वर्षांपूर्वीची तरी असेल, म्हणजे बघा किती जुनी ते. तेव्हा आजच्या सारखं काहीच नव्हतं. माणस नव्हती त्यांची संस्कृती नव्हती, देश, समाज, शहर, गाव काही काही नव्हत. संस्कृती नावाची गोष्टच नव्हती इतका जुना तो काळ, अगदी धर्म हि नव्हता. धर्म नव्हता तर देव नव्हता, देवची काळजी घेणारे धर्मगुरू नव्हते. तेव्हा अगदी आदिम अवस्थेतला माणूस गुहेत राहायचा, त्यांच्या टोळ्या असतं. छोटेखानी कुटुंब म्हणा हवंतर नुकतच म्हणजे काही हजार वर्षापूर्वी हे माणूस लोक आग वापरायला शिकले होते आणि त्याचा वापर ते उब मिळवणे, अंधार दूर करणे, अन्न भाजून/ शिजवून खाणे, हिंस्त्र आणि क्रूर शिकारी प्राण्यांना दूर ठेवणे, निबिड दाट झाड झाडोरा जाळून जागा मोकळी करणे अशासाठी करतं.\nहे माणूस लोक ओबड धोबड अशी दगडाची हत्यारे देखील बनवत, पण आधी ते दगडाची हत्यारे बनवू लागले की आधी आग पेटवू लागले हे सांगणे तसं कठीणच आहे. अन्न शिजवून खाऊ लागल्याने एक गम्मत झाली म्हणजे अशी की आता त्यांना जाड जाड बळकट अश्या दातांची आणि मजबूत जबड्याच्या स्नायूंची गरज राहिली नाही. त्यामुळे लहान दात, लहान जबडे आणि तुलनेने लहान स्नायू असल्याने आता कवटी मध्ये बरीच मोकळी जागा निर्माण होऊ शकत होती आणि त्यात मोठा मेंदू सहज मावू शकत होता. तसेच हे अन्न पचवण सोप्प झाल्यामुळे आतड्याची लांबी ही कमी झाली. अन्न पोटात साठवून हत्ती प्रमाणे आंबवून खाणे किंवा गाई म्हशींप्रमाणे रवंथ करण्याची गरज संपली. त्यामुळे हे छोटे पोट ते दोन पायावर सहज घेऊन चालू शकत.\nआता मोकळे झालेले दोन हात ते अनेक कामांसाठी वापरू लागले, त्यात कधी तरी यांचा अंगठा असा इतर बोटाच्या शेजारी आला आणि जणू चमत्कारच झाला. या अंगठ्यामुळे ते अनेक काम करू लागले त्यातच बहुधा दगडांचा वापर करू लागले. दगडाची ओबड धोबड हत्यार बनवून वापरू लागले. ह्या एवढ्याश्या वाटणाऱ्या बदलाला सुद्धा काही हजार वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला बरं का एकंदरीत पाहता असे मानायला जागा आहे की माणूस प्रथम आगीवर नियंत्रण आणि तिचा वापर करायला शिकला असावा.\n आता त्यांच्या आहारात क्वचित कधी तरी मांसाहार येऊ लागला पूर्वी जेव्हा झाडावर राहत तेव्हा मांस खायला मिळणे दुरापास्तच शिवाय पोट आणि दाताची रचना शाकाहाराला योग्य पण आता आग हाताशी आल्यावर तो प्रश्न मिटला. भाजलेले मांस पचायला सोप्पे अधिक उर्जा देणारे आणि प्रथिनांनी भरपूर रेलचेल, त्यामुळे आता मांसाहार त्यांच्या आहाराचा मुख्य भाग झाला. सहज आणि मुबलक उपलब्ध होणाऱ्या प्रथिनांमुळे मेंदूची वाढ सुरु झाली. दात आणि जबड्यांच्या स्नायूंची ताकत व आकार कमी झाल्यामुळे मेंदूच्या वाढीला जागा उपलब्ध झाली होतीच पण मानव म्हणजे होमो सेपियन बनणे अजून खूप खूप दूर होते.\nत्यांच्या कुटुंबात आता एक पद्धत येऊ लागली होती, त्यांच्या माद्या गुहेत राहून मुलांची आणि म्हाताऱ्यांची काळजी घेत. आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवत आणि मोठे सशक्त तरुण नर लोक बाहेर जाऊन शिकार, कंदमुळ, फळ वगैरे गोळा करून आणत. बाहेरच जगणं अवघड होतं आणि अजून शारीरिक सामर्थ्याचीच बौद्धिक सामर्थ्यापेक्षा अधिक गरज होती त्यामुळे माद्यासुद्धा सर्वात शक्तिशाली नरांना निवडून त्यांच्याशी संग करीत. नवी शक्तिशाली प्रजा उत्पन्न करीत. असे चालू असताना एक मोठी घटना घडली जिचा फार मोठा प्रभाव माणसाच्या उत्क्रांतीवर झाला.\nहा गुहेतून राहणारा आदीमाणूस किंवा अर्धमानव आता बराच मोकळा झालं होता. रिकामा वेळ हाताशी असायचा. हा वेळ बरेच मानव-प्राणी आळसात, झोपेत, सुस्तावण्यात वाया घालवायचे. इतर प्राण्यांप्रमाणेच… पण काही महाभाग असतं ज्यांना स्वस्थ बसवत नसे. मग ते कुठे दगडावर दगड आपटून गाणं वाजव, गुहेच्या भिंतींवर चित्रच काढ असे उद्योग करू लागले. त्यांना कलेचे झटके येऊ लागले म्हणाना. या गुहेत राहून राहून बोर झालेल्या माद्यांना हे नवीन काहीतरी फार म्हणजे फार आवडलं. त्यांना ती ओबडध���बड चित्र काढणारा, गाणी वाजवणारा तो नर आवडला. आता ही कला जी म्हणतात ती तशी काही जगण्याकरता आवश्यक नव्हती. इतर अनेक प्राणी तिच्यावाचून जगत होतेच की, शिवाय ही कला फार जास्त प्रमाणात मेंदूची उर्जा खायची त्यामुळे हे कलाकार नर तसे कृश, अशक्तच असत. ते काही माद्यांचे पहिले चॉईस असण्याचे कारण नव्हते. पण तरीही बहुसंख्य माद्यांनी या कलाकार नरांना निवडले. आता फक्त शारीरिक सामर्थ्य असून भागणार नव्हते, तुम्हाला तुमचा वंश वाढवायचा असेल तर कलाकार असणे, बुद्धिमत्ता असणे हळूहळू आवश्यक होऊ लागले.\nबहुसंख्य माद्यांनी पिढ्यानुपिढ्या असे बुद्धिमत्ता/ अंगी कला असणारे नर आपल्या मुलांचे बाप म्हणून निवडले म्हणून हळू हळू आजचा बुद्धिमान माणूस पृथ्वीवर अवतीर्ण झाला. त्या पहिल्या पहिल्या बुद्धीच्या ठिणगीला या माद्यांनी हवा दिली नसती तर आज ही आपण माकड सदृश्य एखाद्या जमातीतले गुहेतून राहणारे जीव बनलो असतो, मग कसला आला धर्म कसला आलाय समाज, देश, संस्कृती आणि देव कसला आलाय समाज, देश, संस्कृती आणि देव जवळपास सगळ्या धर्मांनी सांगितल्याप्रमाणे देवाने नर निर्माण करून त्याच्या मनोरंजनासाठी स्त्री निर्माण नाही केली तर स्त्रियांनी त्यांची उत्तम मनधरणी करणारा उत्तम मनोरंजन करणारा कलात्मक वृत्तीचा नर निवडला म्हणून आजचा माणूस तयार झाला. त्या मणसातल्या नराने मग आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर धर्म निर्माण करून त्याला खऱ्या अर्थाने जन्म देणाऱ्या स्त्रीला कायमचे गुलाम करून टाकले. ही जरी एक गोष्ट असली तरी ती पूर्णत: काल्पनिक नाहीये, नव्हे ती काल्पनिक नाहीच. देवाने त्याचा आवडता प्राणी म्हणून माणूस निर्माण नाही केला, तर स्त्री-वनमानवांनी त्यांच्या आवडीमुळे बुद्धिमान नर प्रजोत्पादनासाठी निवडला आणि आजचा माणूस निर्माण केला.\nबघा विचार करा. गणपतीच्या जन्माच्या किंवा बायबल मधल्या आदमच्या गोष्टी प्रमाणे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाहीतर तुम्हाला पाप लागणार नाहीये की नरकवास भोगावा लागणार नाहीये. पण सत्य हे असेच काहीतरी आहे. एवढे नक्की.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← कश्मीर विलीनीकरणाबाबत नेहरूंची अनिच्छा : पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग ४)\nझार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा →\nकळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर\nहे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये\nअपघातातून लागलाय पृथ्वीवरील सर्वात जुन्या ‘जैविक रंगाचा’ शोध हा रंग कोणता असेल हा रंग कोणता असेल\nबाविसाव्या वर्षीच कसोटी क्रिकेटचे अवघड विक्रम आपल्या नावावर करणारा अवलिया फलंदाज\nप्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो\nChampions Trophy च्या सामन्यांमधील बॅटवर सेन्सर्स का लावले गेलेत जाणून घ्या या मागचं कारण\nझार बॉम्ब: रशियाच्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब ची कथा\n२६ नोव्हेम्बर, संविधान दिना निमित्त पुण्यात एका अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन\nमासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय\nही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर\nया सोप्या सवयी लावून घ्या आणि हृदयाला आजारांपासून दूर ठेवा \nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nभगतसिंग-आझाद सर्वांना माहिती असतात, पण अपूर्व त्याग करणारा हा क्रांतिकारक विस्मरणात जातो\nधोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं\nइंटरनेटवरील “कुकी” फाईल्स काय असतात त्याने काय होतं\nसेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव\nप्रिय व्यक्तीच्या मृत्यनंतर या महिलांना अर्पण करावी लागतात हाताची बोटं\nझाडांना मेंदू असतो का, काय सांगते नुकतेच समोर आलेले संशोधन \n“अज्ञात द्रविड”- हा द्रविड तुमच्या-आमच्या मनात बसायला हवा\nमहाराष्ट्राचं अस्सल रंगीबेरंगी सौंदर्य; कास: एक पुष्प पठार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004530-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T23:24:32Z", "digest": "sha1:AMLH3YZJFRQ6ZVYUWIXLRKE5S4HJ3BKU", "length": 8848, "nlines": 61, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिनचर्या Archives - Majha Paper", "raw_content": "\nअशी असते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची दिनचर्या\nJune 13, 2019 , 9:18 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: दिनचर्या, श्रीमंत व्यक्ती\nआपल्या पैकी बहुतके जणांना जगभरातील श्रीमंत व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची उत्���ुकता असते. त्यांचे राहणीमान, ते दिवसाची सुरुवात कशी करतात, ते काय खातात-पितात त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्य याचा समावेश असतो. तर मग आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या दिनचर्येबद्दल सांगणार आहोत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची सकाळ व्यायामानेच सुरू होते. ते ट्रेड मिलवर एक तास काढताना […]\nबाल्मोरल येथे सुट्टीवर गेल्यानंतर अशी असते राणी एलिझाबेथची दिनचर्या\nAugust 23, 2018 , 5:49 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: दिनचर्या, राणी एलिझाबेथ, सुट्टी\nदरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी ब्रिटनची राणी एलिझाबेथ, तिच्या वार्षिक सुट्टीसाठी स्कॉटलंडच्या उत्तरी भागामध्ये असलेल्या तिच्या बाल्मोरल कासल मध्ये जात असते. ही परंपरा गेली अनेक दशके सुरू आहे. काही आठवड्यांच्या सुट्टीच्या या काळामध्ये राणी एलिझाबेथची दिनचर्या अतिशय साधी आणि कमी धावपळीची, विश्रांतीची असते. स्कॉटलंड येथे असलेले विशाल बाल्मोरल कासल हे राणीचे आवडते निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. दर […]\nवाढत्या वयात या सोप्या उपायांनी रहा तरूण\nMay 9, 2016 , 10:06 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उपाय, तरुण, दिनचर्या, वाढते वय\nवय वाढू लागले की चेहर्‍यावर सुरकुत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस पांढरे होणे, थकल्याच्या शरीरावर जागोजागी खुणा दिसणे सुरू होते. वय वाढेल तसे म्हातारपण येणार हा निसर्गाचा नियम. तो कुणालाही टाळता येत नाही मात्र रोजच्या जीवनात कांही पथ्ये नियमाने पाळली तर वाढत्या वयातही तरूण दिसणे सहज शक्य होते. त्यासाठी अगदी छोट्या गोष्टी मोठी किमया घडवितात. त्या […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशू��...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004530-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=27%3A2009-07-09-02-01-31&id=259586%3A2012-11-03-21-36-43&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=4", "date_download": "2019-06-15T23:15:30Z", "digest": "sha1:B3WOS6FNQHBNEEHU7TIEMFOHZ2AGE5R2", "length": 2920, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सर्व सरकारी रुग्णालयांतून मोफत जेनेरिक औषधे देणार", "raw_content": "सर्व सरकारी रुग्णालयांतून मोफत जेनेरिक औषधे देणार\nपंतप्रधानांची माहिती : आरोग्य क्षेत्रासाठी १२व्या योजनेत तिप्पट वाढ\nआरोग्य क्षेत्रातील जटिल समस्यांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज प्रतिपादित करताना पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी शनिवारी बाराव्या योजनेत या क्षेत्रासाठी तीन पटीने वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रामुख्याने स्वच्छता आणि पोषणयुक्त आहारावर हा निधी खर्च करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांतून गरिबांसाठी जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.\nयेथील लेडी हरदिंगे वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुनर्उभारणी प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हस्ते ठेवण्यात आली. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, ११व्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत १२व्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य क्षेत्रासाठी तीन पटीने वाढ करण्यात आली आहे. रुग्णांवर औषधोपचारासाठी खर्च करताना गरीब वर्गाचे कंबरडे मोडले जाते. नाइलाजापोटी त्यांना पदरमोड करून ही औषधे खरेदी करावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन सर्व सरकारी रुग्णालयांतून गरिबांसाठी जेनेर��क औषधे मोफत उपलब्ध करण्यात येतील, असे ते म्हणाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004532-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jalgaon-news-amalner-msp-agri-market-auctions-2490", "date_download": "2019-06-15T23:31:11Z", "digest": "sha1:3PI7WYCNS6JN5D44PJLDVNU2UKJCYBHL", "length": 13884, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, jalgaon-news-amalner-msp-agri-market-auctions | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावावरून अमळनेरला व्यापाऱ्यांनी लिलाव पाडला बंद\nहमीभावावरून अमळनेरला व्यापाऱ्यांनी लिलाव पाडला बंद\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nअमळनेर, जि. जळगाव : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली.\nअमळनेर, जि. जळगाव : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली.\nबैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी सभापती दालनातील काचा फोडल्या. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. बाजार समितीचे संचालक उदय पाटील, प्रफुल्ल पाटील, महेश देशमुख, हरी भिका वाणी, संतोष बितराई, एन. के. पाटील आदी संचालकांच्या मध्यस्थीने अखेर दुपारी दोनच्या सुमारास व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केला. मात्र, हा लिलाव व्यापारी आजच करणार असून, उद्यापासून (ता. 31) लिलाव बंद ठेवणार आहेत.\nजोपर्यंत अधिकृत ग्रेडरकडून मालाची प्रतवारी करून मिळत नाही तोपर्यंत माल खरेदी केला जाणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. शासनाचा हमीभाव व व्यापाऱ्यांची खरेदी यात तफावत असल्याने शेतकरी नाहक भरडला जात आहे. दरम्यान बाजार समितीच्या आवारात रांगा लागल्या होत्या.\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमह��राष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004532-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/trishunda-ganesha-temple-at-pune/", "date_download": "2019-06-15T23:52:50Z", "digest": "sha1:36FD3JDTYKLSH4QGZ6XQZIAMBOLOH4I6", "length": 25077, "nlines": 141, "source_domain": "www.saamana.com", "title": "एक गूढ वारसास्थळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडल��, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nमुख्यपृष्ठ विशेष बाप्पा विशेष\nगणेशोत्सवाच्या धामधुमीत सर्व महाराष्ट्राचे लक्ष असते ते म्हणजे पुण्यातील गणपतींकडे. त्यातही दगडूशेठ हलवाई गणपती, मंडईचा गणपती या प्रसिद्ध अशा मानाच्या गणपतींकडे. यांच्याबरोबरच पुण्यामध्ये गल्लीगल्लीत ऐतिहासिक गणपती आहेत. तेसुद्धा लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरतात. पण याच शहरात १८व्या शतकात बांधल्या गेलेल्या एका अगदी दुर्मिळ प्रकारच्या गणपतीची मात्र लोकांना अजिबात कल्पना नसते. ‘त्रिशुंड गणपती’ असे नाव धारण केलेल्या गणपतीचे हे मंदिर प्राचीन पुण्याचे अवशेष जपणाऱ्या कसबा पेठेजवळ आहे.\nपुणे शहराच्या पूर्व भागातील परिसरात शहाजीराजांनी एक शहापुरा नावाची पेठ इ.स. १६००मध्ये वसवली. या परिसरात गोसावी लोकांची खूप वस्ती असल्यामुळे त्याला गोसावीपुरा म्हणत असत. सधन असे हे गोसावी सोने, रत्ने यांचा व्यापार करीत. त्यांच्या वस्तीच्या जवळच त्यांच्या गुरूंच्या समाध्या असलेले त्यांचे स्मशानही होते. समाध्यांच्या जवळच शिवमंदिरेही उभारण्याची पद्धत आहे. अशाच प्रकारचे एक समाधी मंदिर म्हणजे ‘त्रिशुंड गणेश’ होय. भीमगिरजी गोसावी नावाच्या इंदूरजवळच्या धामपूर गावाच्या एका सधन व्यक्तीने या मंदिराची उभारणी केली.\nत्रिशुंड गणेश मंदिर हे त्याच्या समकालीन मंदिरांपेक्षा खूप देखणे आहे. संपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. मुळातच ते थोड्या उंच जोत्यावर बांधले आहे, कारण मंदिराखाली मोठे तळघर आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी एक मोठे अंगण आहे. त्यानंतर मंडप, पुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराचे मुखदर्शन बऱ्याच शिल्पाकृतींनी सजवले आहे. मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल कोरलेले आहेत. त्यांच्या बाजूच्या भिंतींवर साखळदंडाने बांधलेला गेंडा आणि त्याच्याबरोबर असलेले काही ब्रिटिश शिपाई दिसतात. त्यांच्या खाली मोठे मोठे हत्ती एकमेकांशी लढताना दाखवले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थितीचे हे शिल्पांकन खूप रंजक आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर बरीच इतर शिल्पे पाहायला मिळतात. महिरपीच्या दोन्ही बाजूला अनेक कपी एकमेकांचे हात धरून उभे आहेत असे दाखवले आहे. या महिरपीच्या वरच्या पट्टीवर अनेक शिल्प आहेत. त्यात सर्वात डावीकडे एका साधूने दुसऱ्या साधूला स्वतःच्या डोक्यावर उलटे (खाली डोके वर पाय अशा स्थितीत) पकडले आहे. त्याशिवाय इतर अनेक शिल्पे तिथे कोरली आहेत. हठयोगाची साधना करणारे हे साधू गोसावी परंपरेतील आहेत हे स्पष्टच आहे.\nमंदिराच्या मंडपात शिरताना उंबरठ्याच्या शेजारील भिंतीतून उजवीकडे आणि डावीकडे तळघरात जाणारे जिने दिसतात. अंतराळात प्रवेश केल्यावर डावीकडून आणि उजवीकडून प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडण्याचे दोन दरवाजे आहेत. दोन जटाधारी साधू हातात साखळी घेऊन गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला उभे आहेत असे दाखवले आहे. दरवाजाच्या ललाटबिम्बावर उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती कोरली आहे तसेच तिच्या खाली गणेश यंत्रही कोरले आहे. दरवाजाच्या वरती शिव, पार्वती व गंगा दशर्वले आहेत. शिवाच्या एका बाजूला त्याचे वाहन नंदी तर दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले दिसतात. यावरून हे मूळचे मंदिर शिवाचे असणार होते या तर्काला पुष्टी मिळते.\nया मूर्तीच्या वरच्या बाजूला तीन शिलालेख कोरलेले दिसतात. त्यापैकी दोन संस्कृत तर एक फारसी आहे. १९४६ सालीच याचे वाचन डॉ. ग.ह. खरे यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यापैकी पहिल्या लेखात २० नोव्हेंबर १७५४ असा कालोल्लेख येतो. तसेच या ठिकाणी ‘महाकाल रामेश्वर’ याची प्रतिष्ठापना केली असा उल्लेख आहे. त्यावरून ते महादेवाचे मंदिर असणार होते हे सिद्ध होते. तसेच या लेखाच्या शेजारच्या दुसऱया संस्कृत शिलालेखात शिवाची तसेच कालीची स्तुती आहे आणि शेवटी गीतेतील श्लोक दिला आहे. त्याच्या शेजारी अजून एक शिलालेख आहे, पण तो पारशीमध्ये आहे. त्यात असे म्हटले आहे की, हे फकीर गुरुदेव दत्ताचे घर आहे. या लेखात दि. २६ ऑगस्ट १७५४ अशी तारीखही दिली आहे. यामुळे सर्व देवांच्या नंतर इथे गणपती कधी आणि कसा आला हे कोडेच आहे.\nया मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंड असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मोराच्या चोचीत नाग धरला आहे आणि त्याचा फणा तसेच शेपटी स्पष्ट दिसते आहे. गणपतीच्या मुकुटावरसुद्धा नागाचे वेटोळे दाखवले आहे. मंदिराच्या ���ाह्य भिंतींवर खूप कोरीव काम नसले तरी काही शिल्पे कोरली आहेत. दक्षिणेकडच्या भिंतीतील देवकोष्ठामध्ये नटराज ही शिवाची मूर्ती पाहायला मिळते. आकाराने फार मोठी नसली तरी ही बरीच सुबक मूर्ती आहे. पश्चिमेकडच्या देवकोष्ठात ‘लिन्गोद्भव शिव’ ही पुराणातील शिवाच्या महानतेची कथा सांगणारे शिल्प कोरले आहे. हिंदुस्थानातील अनेक गुहा आणि मंदिरे या ठिकाणी लोकप्रिय असणारे हे शिल्प इथे मात्र वेगळ्याच पद्धतीने कोरले आहे. काही पुराव्यांवरून हे मंदिर गणपतीचे नसून शिवाचे होते, हे सिद्ध व्हायला मदत होते.\nया मंदिराला एक प्रशस्त तळघर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळत नाही. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताना दोन्ही बाजूंच्या भिंतीतून जिने तळघरात जाताना दिसतात. या तळघरातून अनेक मार्ग मंदिराजवळच्या पानाच्या साठ्याकडे नेले आहेत. आज ते भिंत बांधून बंद केल्याने तो मार्ग नेमका कुठे जात असे हे आज कळणे अवघड आहे. अनेक मार्गांपैकी एक मार्ग मंदिर ज्या नागझरी ओढ्याच्या काठावर बांधले आहे तिथे जातो असे मानले जाते. तसे जवळपासच्या घरांच्या विहिरीपर्यंत हे एक-दोन मार्ग जात असावेत. हे सगळे मार्ग आज बंद केले असले तरी कोणत्या तरी मार्गाने या तळघरात नेहमी पाणी शिरते आणि त्यामुळे या तळघरात कायमच घोटाभर पाणी साचलेले असते.\nया वर्षी उन्हाळ्यात खूप मोठी पाणीटंचाई असल्यामुळे हे तळघर कोरडे पडले होते. या लेखाबरोबरीची छायाचित्रे तेव्हा काढता आली. हे तळघर वर्षभर बंद असते. पण दरवर्षी गुरुपौर्णिमेला या तळघरात सर्वांना मुक्त प्रवेश असतो. गोसावींच्या गुरूंची पूजा करण्यासाठी या दिवशी पुणेकरांची या मंदिरासमोर रीघ लागते. या तळघरात गोसावी साधू हठयोगाची साधना करत असावेत, असे मानले जाते. त्यांची काही प्रकारची साधना स्नान करून लगेच करायची असल्यामुळे बहुतेक विविध प्रकारच्या पाण्याच्या साठ्यांना जाण्यासाठी इथून मार्ग काढले असावेत. तसेच ही साधना गुप्तपणे करायची असल्यामुळे तळघरातून जाणारे काही मार्ग साधकांना तळघरातून बाहेर घेऊन जात असावेत. त्यामुळे काही अभ्यासकांचे मत आहे की, जरी वरकरणी हे गणपतीचे मंदिर दिसत असले तरी खरे तर तळघरात हा एक गोसावी साधकांसाठी मठ होता. अशा प्रकारचे तळघरात मठ आणि वरती मंदिर असे स्थापत्य कुठेही पाहायला मिळत नाही.\nएक ��ूढतेचे वलय असलेले हे मंदिर काही काळानंतर विस्मृतीत गेलेले होते. काळाच्या ओघात मंदिरावरचे शिखरही नष्ट झाल्यामुळे इथे मंदिर होते हेसुद्धा लोकांना लक्षात येत नव्हते. १९३२ ते १९५२ या काळात तर या मंदिराची अवस्था फारच वाईट होती. १९५१मध्ये ठाण्यातील गणेशभक्त यशवंत अनंत मोरे यांना एकदा नागझरी ओढ्याच्या काठावरील या मंदिरासबंधी दृष्टांत झाला. नंतर त्यांनी इथे सगळी साफसफाई करून हे मंदिर वहिवाटीस योग्य केले. तेव्हापासून या मंदिरात लोकांनी जा-ये सुरू केली. असे असूनही आज अनेक पुणेकरांना या मंदिराच्या अस्तित्वाची जाणीव नाहीये. १८व्या शतकातील धार्मिक परिस्थितीचा साक्षीदार असलेल्या या मंदिराचा वारसा निःसंशय जपला गेला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे.\n(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकिल्लारी कारखाना सुरू होणार, 20 वर्षासाठी प्रथमेश संस्थेसोबत करार\nपुढीललेख : परंपरा शतक महोत्सवाची\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराजाला पत्नी निवडता यावी म्हणून टॉपलेस तरुणींची परेड\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nराममंदिरासाठी 6 डिसेंबरला आत्मदहन संत परमसंह दास यांचा इशारा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004532-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/09/14/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T22:39:43Z", "digest": "sha1:2JW5WPIYNHQL563LRIQTMUCA3IYHCUDS", "length": 22230, "nlines": 129, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "स्पर्धा आहे चीनशी ! | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« ऑगस्ट ऑक्टोबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nPosted: सप्टेंबर 14, 2009 in आंतरराष्ट्रीय संबंध\n��ॅगस्आंतरराष्ट्रीय संबंध, चालु घडामोडी, चीन, जागतिक, धोरण, परराष्ट्र, भारत, राजकारण\nमनोहर साळवी, सौजन्य – लोकसत्ता\nजागतिक महासत्ता म्हणून चीनचा उदय होण्यास आरंभ झाला १८ डिसेंबर १९७८ रोजी. चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांनी आणि विशेषत: डेंग जिआँग पिंग यांनी आर्थिक सुधारणा राबविण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत कणखरपणे अंमलातही आणला. गेल्या ३० वर्षांत चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ६८ पटींनी वाढ झाली असून परकीय व्यापारात १०५ पटींची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने वाढली आहे. तेव्हा चीनची लोकसंख्या ९६ कोटी ओलांडून गेली होती. आज ती जवळपास १३२ कोटी आहे. परंतु भारतातील लोकसंख्यावाढीचा वेग लक्षात घेता काही दशकातच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक झालेली असेल. दरम्यान चीनच्या लोकसंख्यावाढाची वार्षिक वेग १९७८ मधील १.२ टक्क्यांवरून आता अध्र्या टक्क्याच्या खाली गेला आहे.\nआर्थिक सुधारणांचा अवलंब केल्यापासून गेल्या ३० वर्षांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी बीजिंग येथील ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते जमा झाले होते. त्यावेळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सर्वच आर्थिक आघाडय़ांवर चीनने नेत्रदीपक प्रगती केली आहे. (मानवी हक्क आणि प्रदूषण या मुद्दय़ांवर चीनचा कामगिरी आजही निराशाजनक आहे.)\nगेल्या ३० वर्षांत चीनचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (सध्याच्या किंमतीनुसार) ३६४ अब्ज युऑनवरून जवळपास २५,००० अब्ज युऑनपर्यंत वाढले आहे. ही वाढ ६८ पट आहे. त्याचप्रमाणे परकीय व्यापार २१७० अब्ज युऑनवर गेला आहे. हा व्यापार १९७८ साली २०.६ अब्ज युऑन एवढाच होता. तेव्हा चीनमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण रोजगार दीड लाखांच्या आसपास होते. कारण त्या काळात देशात खासगी उद्योगांना परवानगी नव्हती. या घडीला चीनमधील रोजगार जवळपास १३० दशलक्ष झाले असून, त्यात खासगी उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे.\nचीनमधील सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. नागरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दरडोई उत्पन्नात भर पडली आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार १९७८ साली सर्वसाधारण��णे चिनी परिवाराकडे सरासरी ३४३ युऑन मौजमजेसाठी शिल्लक राहत असत. आता ही रक्कम सुमारे १४ हजार युऑनच्या घरात गेली आहे. ही वाढ अंदाजे ४० टक्के आहे. तथापि ग्रामीण भागात मात्र ती ३१ टक्केच आहे. तेव्हाची १३४ युऑनची वार्षिक शिल्लक ग्रामीण चीनमध्ये आता चार हजार १४० युऑनपर्यंत वाढली आहे.\nगृहनिर्माण क्षेत्रातही चीनने अशीच आघाडी घेतली आहे. चीनमध्ये त्या काळात अत्यंत चिमुकले गाळे असत आणि त्यात लोक दाटीवाटीने राहत असत. मात्र आजकाल मोठय़ा चीनमधील शहरांत मध्यम वर्गातील लोकही काहीसे ऐषारामात राहताना दिसतात. साधारण शहरी परिवारांकडे १९७८ मध्ये ७२ चौरस फूट (६.७ चौरस मीटर) जागा असे. नुकत्याच २००६ च्या आकडेवारीनुसार हे क्षेत्रफळ २९१ चौरस फूट (२७.१ चौरस मीटर) झाले आहे.\nबौद्धिक प्रगतीबरोबरच चीनमधील लोकांचे आयुर्मान वाढत आहे. सर्वसाधारणपणे चिनी स्त्री ३० वर्षांपूर्वी ७३.३ वर्ष जगत असे. हे आयुर्मान २००० साली ७९.३ वर्षांपर्यंत वाढले आहे. पुरुषांच्या बाबतीत ते ६६.३ वरून ६९.३ वर्षांपर्यंत वाढले आहे. मात्र ही वाढ नेत्रदीपक मानण्यात येत नाही. याचे एक कारण म्हणजे आर्थिक सुधारणा अमलात येण्यापूर्वीही चीनमधील सार्वजनिक आरोग्यसेवा बऱ्यापैकी कार्यक्षम होती.\nगेल्या ५० वर्षांत चीनच्या आर्थिक इतिहासातील काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेण्यासारखे आहेत. माओ त्से तुंग यांनी सुरू केलेल्या सांस्कृतिक क्रांतीमुळे १९६६-७६ या काळात चीनमध्ये गोंधळच गोंधळ होता. संमिश्र अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते डेंग जिआँग पिंग या काळात राजकीय अस्पृश्य होते. मात्र माओच्या निधनानंतरची चीनची सर्व सत्ता डेंग यांच्याकडे आली आणि देशाची प्रगती वेगाने सुरू झाली. त्याचा आरंभ १८ डिसेंबर १९७८ रोजी डेंग यांनी आर्थिक सुधारणा जाहीर करून केला. याचे दृश्य परिणाम म्हणजे १९८० साली चीनने सेझेंन हे पहिले वहिले विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन केले. डेंग यांच्या सुधारणांचा परिणाम काय होतो याचा अभ्यास करण्यासाठी आणि परकीय गुंतवणूकदार चीनच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी सेंझेनची स्थापना करण्यात आली होती. त्याचा लाभ पुढील दोन-तीन वर्षांतच दिसू लागला. चीनच्या प्रगतीचा वारू चौफेर धावू लागला आणि जगातील अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून चीनचा बोलबाला सुरू झाला. चलन फुगवटा, भ्रष्टाचार आणि इतर आर्थिक व्याधींनी चीनला याच काळात घेरले.\nमात्र या सुधारणांना राजकीय चेहरा नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी १९८९ साली तिआनमेन चौकात उठाव केला. हा उठाव निर्दयपणे चिरडून टाकण्यात आला. याबाबत जगभरातून झालेल्या टीकेचा चीनने बिलकुल प्रतिवाद केला नाही. कम्युनिस्टांनी १९६१ साली सत्ताग्रहण केल्यानंतर शांघायमधील स्टॉक एक्स्चेंज बंद करण्यात आले होते. त्याचे पुनरुज्जीवन १९९० च्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले आणि चीनच्या आर्थिक निर्धाराचे दर्शन जगाला घडले. त्या पाठोपाठ महिन्याभरात सेंझेन येथे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करण्यात आली. मात्र डेंग यांनी होणारा देशांतर्गत विरोध वाढतच चालला होता. तथापि त्यास धूप न घालता डेंग यांना १९९२ च्या वसंत ऋतूत सेंझेनचा दौरा केला. आर्थिक सुधारणांची आणि सेंझेनच्या कामगिरीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामध्ये या सुधारणांचा वेग आणि विस्तार यांच्यातही वाढ झाली.\nचीनच्या अर्थव्यवस्थेची व्यापक फेररचना डेंग यांनी १९९० च्या मध्यावधीस सुरू केली. त्यामुळेच चीन आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित होऊ शकला. यातील एक महत्त्वाचे कलम म्हणजे तोटय़ात असणारे किंवा निष्क्रिय असणारे सरकारी उपक्रम बंद करणे. याचा परिणाम असा झाला की, चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीत हमखास मिळणारा रोजगार अनेकांच्या तोंडून हिरावून घेण्यात आला. मात्र त्याचवेळी स्पर्धेला उत्तेजन मिळाल्यामुळे रोजगारातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. डेंग यांचे निधन सप्टेंबर १९९७ मध्ये झाले. मात्र त्यांच्या अनुयायांनी सुधारणांचा हा कार्यक्रम आणखी जोरात राबविण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँग सुमारे १५० वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन जुलै १९९७ मध्ये चीनचा एक भाग झाले. मात्र त्याचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवून चीनने इतर क्षेत्रांत प्रगती चालूच ठेवली. त्याची परिणती म्हणजे २००८ सालचा ऑलिम्पिक सोहळा चीनमध्ये भरविण्यात आला. या वेळी चीनला भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे डोळे अक्षरश: दिपले.\nगेल्या १० वर्षांत चीनने घेतलेले महत्त्वाचे निर्णय म्हणजे जागतिक व्यापारी संघटनेत सहभागी होणे, युऑन आणि अमेरिकी डॉलर यांचा संबंध समाप्त करणे आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये महाप्रचंड गुंतवणूक करणे. जागतिक व्यापार संघटनेत २००१ च्या अखेरीस चीनचा प्रवेश झाल्यानंतर चीनवर मुक्त जगातून होणारी टीका अतिशय सौम्य झाली. युऑन आणि डॉलर यांच्यातील नातेसंबंध संपल्यानंतर हळूहळू युऑन मजबूत होत गेला. आर्थिक कामगिरीच्या या सत्रातील कडी म्हणजे फेब्रुवारी २००६ मधील चीनची परकीय गंगाजळी जगात सर्वाधिक झाली. पहिल्या स्थानावर असलेल्या जपानला चीनने दुसऱ्या स्थानावर फेकले. जगातील ८३ टक्के बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले भावी प्रकल्प आशिया खंडात स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविल्यामुळे येणाऱ्या काळात भारत आणि चीन यांच्यातील आर्थिक स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. लोकसंख्येतील वाढ आणि बेरोजगारी या समस्यांचा विचार करता भारताने या स्पर्धेसाठी सक्षम होण्याकरिता आतापासूनच पावले उचलणे आवश्यक आहे.\nतुमचा लेख सामान्य ज्ञान वाढवणारा निश्चित आहे. “युऑन आणि अमेरिकी डॉलर यांचा संबंध समाप्त करणे” मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. जरा उलगडून सांगाल का\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nस्वप्नांचा ताळेबंद मांडायलाच हवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004532-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bhayyu-maharaj-death-suicide-case-what-exactly-happned-in-past-year/", "date_download": "2019-06-15T22:30:32Z", "digest": "sha1:JSIGDXCCEWHUM4B3ZQNQ7T4VNDUZNI7K", "length": 18378, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "वर्षभरात 'गूढ' उलगडलं : 'या' कारणामुळे भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nवर्षभरात ‘गूढ’ उलगडलं : ‘या’ कारणामुळे भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या\nवर्षभरात ‘गूढ’ उलगडलं : ‘या’ कारणामुळे भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या\nइंदूर : वृत्तसंस्था – आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला आज वर्ष पूर्ण झाले आहे. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ आता जवळपास उलगडलेले आहे. आपली बदनामी केली जाईल अशी भीती भय्यू महाराजांना होती, आपल्या प्रतिमेला तडा जावू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळा���ी ती एका पलक नावाच्या तरुणीमुळे. संबंधित युवतीने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी तिने दिली होती, असं तपासात उघड झालं. भय्यू महाराज यांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर एक तरुणी आश्रमात आली होती. केअर टेकर म्हणून ती आश्रमात आली. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले काही दिवसांनी ती भय्यू महाराज यांच्या खोलीतच राहू लागली. भय्यू महाराज यांच्याशी लग्न करण्यासाठी तिने कट रचला. तिने भय्यू महाराज यांचा अश्लिल व्हिडिओ तयार केला तसेच भय्यू महाराज यांच्यासोबतचे अश्लिल चॅटिंगही सेव्ह करुन ठेवले होते.\nअन्यथा परिणामांना सामोरे जा-\nभय्यू महाराज यांनी एप्रिल २०१७ मध्ये आयुषी यांच्याशी लग्न केले. त्या तरुणीला याची कुणकुण लागताच तिने भय्यू महाराज यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. तिने भय्यू महाराज यांना एक वर्षांची मुदतही दिली होती. या दरम्यानच्या काळात तिने भय्यू महाराज यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले होते. पलकने एका वर्षात लग्न न केल्यास तुमचा देखील दाती महाराज करू अशी धमकी भय्यू महाराजांना दिली होती.\nतरुणीला शरद आणि विनायकने दिली साथ\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN…\nया तरुणीसोबतच भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन त्यांचे साहाय्यक विनायक आणि शरद यांचा होता. यासाठी त्यांनी पलकचा वापर करुन घेतला. शरद आणि विनायक ती तरुणी तुमच्याविरोधात शोषणाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे, असे भय्यू महाराजांना सांगायचे. विनायक आणि पलक दोघे महाराजांना अशक्त होणाऱ्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे. या औषधांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. ज्या गोळ्या द्यायच्या नव्हत्या त्या देताना संशय येऊ नये म्हणून त्याचे कव्हर बदललं जायचं तसेच तिघांच्या चॅटमधून महाराजांकडून खंडणी मागितल्याचं स्पष्ट होतं, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. आत्महत्येनंतर विनायक पसार झाला होता.\nया प्रकरणी महाराजांच्या जवळच्या लोकांचा जबाब नोंदवल्यानंतर अनेक गोष्टींची उलघडा झाला. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी १२५जणांची चौकशी केली. २५ जणांचे जबाब नोंदवले.या प्रकरणी अटक केलेले त्यांचे साहाय्यक विनायक दुधाडे, शरद देशमुख अजूनही अटकेत आहेत. पलकलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही केस न्यायालयात सुरू आहे.\nघटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका\nअळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात\nरूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’\nवजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा\nविधानसभा काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या ‘मॅरेथॉन बैठका’ ; असे आहे वेळापत्रक\nस्टेशनरी साहित्य चोरून नेले : दरोड्याचा गुन्हा\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN ३२’ विमान हवाईदलाचे\n पुण्यात नोटाबंदीदरम्यान बॅंकेत जमा केल्या ५ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा\n तरुणाला बेदम मारहाण करत डिझेल ओतून जिवंत जाळले\n‘बब्बी दा ढाबा’मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईद���ाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची…\n‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार\n‘त्या’ महिला पोलिस उपनिरीक्षकाचा अपघात नव्हे तर घातपात \nविजेची तार पडून १०० मेंढ्या ठार\n‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत\n बलात्कारामुळे ४ वेळा राहिली प्रेग्नेंट, बलात्काऱ्याला मिळाली मुलांना भेटायची मंजुरी\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध करून देणे बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004532-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/bipolar-mood-disorder-118051000023_1.html", "date_download": "2019-06-15T23:09:00Z", "digest": "sha1:5LKOLRZIUPWACLESI2CURA35JGO22XDN", "length": 15845, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय \nबायपोलर डिसऑर्डरला मनोवस्था, वर्तणुकीतील बदल, कधी नैराश्य कधी अतिउत्साही यांच्याशी निगडी मानसिक किंवा मेंदूशी निगडित विकास मानले जाते. या मानसिक विकारात व्यक्ती काही काळ नैराश्यग्रस्त किंवा काही काळ उन्मादाच्या अवस्थेत राहतो. व्यक्तीची मनस्थिती, ऊर्जा आणि कार्यकुशलतेची पातळी प्रत्येक दिवशी बदलत राहाते. ही समस्या पुरुषांच्या तुलनेत अधिक जाणवते.\nनैराश्याची अवस्था- अतिहर्ष झाल्यानंतर व्यक्ती असामान्यपणे ऊर्जावान, आनंदी किंवा खूप चिडचिड करतो. परिणामांची पर्वा न करता चुकीचे निर्णयही घेऊ शकतो. अतिहर्ष किंवा उन्मादाच्या अवस्थेत झोपेची गरज खूप कमी असते. नैराश्याच्या स्थितीमध्ये व्यक्ती विनाकारण रडू लागतो. आयुष्��ाकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोनही नकारात्मकच होतो. अशी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यात पाहू शकत नाही.\n- बायपोलर डिसऑर्डरने पीडित व्यक्तीमध्ये असामान्य तीव्र भावना दिसतात. त्यांच्याझोपण्याच्या पद्धतीत बदल, सक्रियतेच्या पातळीत वाढ, तसेच वर्तणूकही असामान्य दिसू शकते. या परिस्थितीत मनस्थिती सातत्याने बदलत राहते. व्यक्तीची ऊर्जा पातळी, कार्यशैली तसेच झोपेच्या पद्धतीत बदल, हे सर्व व्यक्तीच्या मनस्थितीवर अवलंबून असते. याखेरीज या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्ये दुःखी, नाउमेद, ऊर्जाहीन तसेच कार्यशैलीची पातळी कमी होणे, झोप न येणे किंवा खूप जास्त झोप येणे, सतत चिंताग्रस्त राहणे, एकाग्रतेत अडचणी, विसराळूपणा, अतिभोजन किंवा कमी भोजन, थकवा, आळस, आत्महत्येचे विचार इत्यादी लक्षणे व्यक्तींमध्ये दिसतात.\nअतिहर्ष किंवा उन्मादाच्या अवस्थेत या व्यक्ती विचित्रपणे अतिउत्साही आणि अतिसक्रिय असतात. अत्याधिक आनंद, जोरजोरात बोलणे, एका विचारापासून थेट दुसर्‍या विचारापर्यंत पोहोचणे, दुसर्‍याला चिडवणे, आसपासच्या वातवरणावर कमी लक्ष देणे आदी अवस्था यामध्ये असू शकतात.\nकारणे कोणती- बायपोलर डिसऑर्डर होण्यास अनेक कारणे आहेत. विविध संशोधनानुसार हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे दिसून आले आहे. तसेच वातावरणाचा परिणाम, व्यक्तीगत मानसिक, मानसशास्त्रीय आणि अनुवंशिक कारणे हा आजार होण्याच्या शक्यता वाढवतात. जीवनातील काही अप्रियघटना, वाईट व्यक्तीगत नाती, लहान वयातील अत्याचार किंवा एखादा अपघात यामुळे कमी वयात ही समस्या भेडसावू शकते. त्याचबरोबर मेंदूला झालेली इजा, फिट्स, मेंदू तसेच रक्तवाहिन्यांचे आजार यामुळे देखील हा आजार जडू शकतो.\nया आजाराचे योग्यवेळी निदान आणि उपचार झाल्यास पीडित व्यक्तीला आरोग्यपूर्ण आणि चांगले जीवन जगण्यास मदत होते. याच्या उपचारास उशीर करु नये कारण हा आजार आयुष्यभर तसाच राहातो. पण दीर्घकालीन सातत्यपूर्ण उपचार याची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतात.\nबायपोलर डिसऑर्डरच्या उपचारांमध्ये भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मानसिक आजार प्रतिरोधक तसेच नैराश्यावर मात करणारी औषधयोजना केली जाते. व्यक्तीगत आणि सामाजिक समन्वय थेरेपीमुळे उर्वरित नैराश्याची लक्षणे दूर करणे शक्य होते. हा आजार असलेल्या व्यक्तींची मानसिक स्��िती चांगली होत नाही, तोपर्यंत त्यांना व्यवसायासंबंधी प्रयोगशील निर्णय, कामातील बदल किंवा घरगुती समस्यांपासून लांब ठेवावे. जेव्हा व्यक्तीची मानसिक स्थिती औषधे आणि उपचारांनी नियंत्रित होईल, तेव्हा त्यांच्या व्यक्तीगत परिस्थितींची समीक्षा करणे आवश्यक असते. जेणेकरून या व्यक्तीला होणार्‍या त्रासापासून, अडचणींतून बाहेरकाढण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. दीर्घकालीन उपचारामुळे या आजाराची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत होते.\nसाभार : डॉ. संजय गायकवाड\nयुरिक अॅसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा\nसडपातळ कंबरेसाठी काही घरगुती टिप्स\nधू्म्रपानामुळे अनियमित होतात हृदयाचे ठोके\nथंड आणि बहुपयोगी वाळ्याचे औषधी गुणधर्म…\nयावर अधिक वाचा :\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\n* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nखडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...\nपितृदिन विशेष : बाप\nआईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\nयोगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nयोग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...\nम���ख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004533-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/atal-bihari-vajpayee-name-removed-from-lucknow-voter-list-117092900003_1.html", "date_download": "2019-06-15T22:34:49Z", "digest": "sha1:CJJXH4MCKE4X6PUUDYP3SX5IZZE4RPU5", "length": 9573, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अटल बिहारी वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवले | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअटल बिहारी वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवले\nमाजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव लखनऊ महानगरपालिकेने मतदार यादीतून हटवलं आहे. त्यामुळे यापुढे होणा-या कोणत्याही निवडणुकांमध्ये ते मतदान करु शकणार नाहीत. अनेक वर्षांपासून लखनऊमध्ये न आल्यामुळे त्यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलं आहे.\nमतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेनंतर त्यांचं नाव यादीतून काढून टाकण्यात आल्याचं क्षेत्रीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डमधून मतदानाचा हक्क बजावायचे. त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.\nतरुण तेजपालविरोधात आरोप निश्चिती\nपनामा पेपर्स : बच्चन परिवाराकडून कागदपत्रे ईडीला साद\nजयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी\nडॉक्टरांचे निवृत्ती वय आता 65\nयावर अधिक वाचा :\nअटल बिहारी वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवले\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा ��ॅपटॉप लाँच केला आहे. ...\nजनगणना २०२१ ची तयारी सुरु\nदेशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. ...\nनाशिकमध्ये धाडसी दरोडा, मुथूट फायनान्सचा कर्मचारी ठार\nनाशिकच्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी ...\nIIT-JEE : महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला\nगुजरात किनाऱ्यावर धडकणार वायू\n'वायू' चक्रीवादळ गुजरातला धडणकणार होतं, वादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र ...\nकाश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीत वाढ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं जम्मू काश्मीरच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004533-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/348-www-youtube-com", "date_download": "2019-06-15T23:40:04Z", "digest": "sha1:JH74JDV5XQCSHSHDQBY5ENLRTI2IEZE4", "length": 5147, "nlines": 73, "source_domain": "bharat4india.com", "title": "कपिल पाटील, भाग-2 - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nकपिल पाटील, आमदार, लोकभारती पक्ष\nखाजगी विद्यापीठ विधेयक हे सामान्य माणसाला शिक्षण नाकारणारं आहे. या विधेयकामुळं ज्याच्याकडं पैसे आहेत तोच शिक्षण घेऊ शकेल, त्यामुळं या विधेयकाला सर्वांनी विरोध करायला हवा, अशी भूमिका लोकभारती पक्षाचे नेते आणि आमदार कपि�� पाटील यांनी केलं आहे.\nआकाश कवेत घेतलेला कंदील\n(व्हिडिओ / आकाश कवेत घेतलेला कंदील\nएसटीचे डॉक्टर अजून वेठबिगारीच\n(व्हिडिओ / एसटीचे डॉक्टर अजून वेठबिगारीच)\nआदिवासी गाव बनलं 'इकोटेक व्हिलेज'\n(व्हिडिओ / आदिवासी गाव बनलं 'इकोटेक व्हिलेज')\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004537-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2019-06-15T23:30:48Z", "digest": "sha1:MJUAURFOFNFPONCHYRTHUZE3HDQEBJRF", "length": 8942, "nlines": 77, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. वाशी मार्केटने विकले ३०० कोटींचे आंबे\n याचा पुरावा म्हणजे नवी मुंबईतल्या वाशी फळ मार्केटनं या सीझनमध्ये तब्बल 300 कोटींचे आंबे विकलेत. या आंब्यांचं गिऱ्हाईक फक्त मुंबईकरच नव्हेत बरं का. तर देश आणि परदेशातही आपल्या या फळांच्या ...\n2. देशी माळव्याला वाशी मार्केटचा आधार\nआपल्या दारात येणाऱ्या ताज्या भाज्या (माळवं) कोठून येतात, त्यांचे दर कसे ठरतात, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय आहेत, तसंच आपल्या भाजीपाल्याला आज किती दर मिळाला, यासाठी शेतकऱ्यांचंही ...\n3. तरुणांना विवेकाचं भान देणारी रथयात्रा\nस्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 'उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत लढत राहा', अशा प्रकारच्या प्रेरणादायी विचारांमुळं ...\nनवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या रा. फ. नाईक विद्यालयात आंतर शालेय कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा क्रीडा शिक्षक सुधीर थळे यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...\n5. खो-खो, नवी मुंबई क्रीडा महोत्सव\nनवी मुंबईच्या कोपरखैरणे इथल्या रा. फ. नाईक विद्यालयात आंतर शालेय खो-खोच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचा क्रीडा शिक्षक सुधीर थळे यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...\n6. संत साहित्य सर्वत्र पोहोचवा\nतुम्ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगवा, असा मानव धर्माचा संदेश संत साहित्यानंच समाजात झिरपवला आहे. समतेचे हे विचार सर्वत्र रुजवण्यासाठी संत साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी अपेक्षा इथं भरलेल्या संत ...\n7. नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा\n... शब्द प्रमाण मानून, संत साहित्याला नवी उभारी देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज नवी मुंबईत थाटात सुरुवात झाली. कृषिमंत्री शरद पवार ...\n8. सिडको प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा\nसिडकोच्या प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी सिडकोच्या नवी मुंबईतील मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला. 95 गावांतील जवळपास 30 हजार प्रकल्पग्रस्त मोर्चात सहभागी झाले होते. उरण प्रकल्प समिती आणि जेएनपीटी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004537-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/09/25/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-06-15T23:40:41Z", "digest": "sha1:J7RSLHJHCZHAB7YV55LZIVDYCHTXMJYY", "length": 36293, "nlines": 132, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "सुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« ऑगस्ट नोव्हेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nPosted: सप्टेंबर 25, 2011 in इतिहास\nटॅगस्असुर, दानव, देव, समुद्रमंथन, सुर\nडॉ. यशवंत रायकर, सौजन्य – लोकसत्ता\nदेव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो.\nदेव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील मध्यवर्ती पौराणिक विषय आहे. तसा तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून जगात अन्य समाजातही वेगवेगळ्या रूपात आढळून येतो, पण भारतात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या संघर्षांतील एक अद्भुत घटना म्हणजे समुद्रमंथन. दोन कट्टर शत्रूंच्या सहकार्याचा तो प्रसंग असल्यामुळे नवलाईचा होय. लोकमानसावर आजही असलेला त्याचा प्रभाव पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा myth व legend यांचा अभ्यास आहे. ती ऐतिहासिक सत्ये नव्हेत, पण वास्तवाच्या कणाभोवती जमा झालेल्या कल्पिताच्या जलबिंदूसारखे त्यांचे स्वरूप असते. विशिष्ट समाजाची ती सामुदायिक स्वप्ने असतात. मिथ ही देवादिकांबद्दलची पवित्र प्राचीन कथा तर लीजण्ड म्हणजे दंतकथा प्रामुख्याने माणसासंबंधी असते असे धरून चालू. एरवी हे शब्द विविध अर्थाने येतात त्यांचा विचार येथे नको. हा अभ्यास म्हणजे कल्पितातून वास्तव वेगळे करण्याचा प्रयास होय. यामुळे मिथकांचे विलयन होते व श्रद्धेच्या नैतिक अधिष्ठानाला धक्का पोहोचतो. म्हणून धार्मिकांना ते कधीच रुचत नाही.\nयेथे भारतीय परंपरेतील देव आणि दैत्य यांचे बदलत गेलेले अर्थ प्रथम समजून घेतले पाहिजेत. पशुपालन अवस्थेतील आर्याना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. दृश्य-अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. देवांचा राजा इंद्र. त्याला वश करून घेण्यासाठी यज्ञ होत असत. यज्ञसंस्थेला अफाट महत्त्व असलेल्या काळात सुरासुर संग्रामाची कल्पना जन्मास आली. इंद्र व त्याला पुरून उरणारा वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून कथेची सुरुवात होते, पण हा वृत्र कोण एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला ठार करून इंद्राने त्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची दिव्यकथा होय, असे लोकमान्य टिळक म्हणतात. पण असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जातात तेव्हा कथेला वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे ते देव व न मानणारे ते असुर यातील तो संघर्ष बनतो. वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र दैत्य, दनूचे दानव व अनायूचे असुर, असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप, पण वैदिक देवतांना मानणारे देव हे सुजन व न मानणारे दैत्य हे दुर्जन असा अर्थ रूढ केला गेला व तोच लोकमानसात घट्ट रुजला. इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते, पण ते वैदिक देवतांना मानीत नव्हते. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलटय़ा अर्थाने रूढ झाले. यात आणखी एक गुंतागुंत आहे. अदितीचे पुत्र जे आदित्य त्यापैकी एक त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्मण. वृत्राचा वध केल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागते. म्हणून त्याला यज्ञ करावे लागतात.\nया प्रश्नावर बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनिटास (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सामर्थ्यांवर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा दानव, राक्षस शब्दांनी सतत डागाळण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (uncivilized) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.\nया संदर्भात ऋग्वेदातील दाशरज्ञ सुक्त उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकमेव सुक्त होय. पुरु, अनु, द्रुह्य़ू, तुर्वास व यदू या सप���तसिंधूमध्ये आलेल्या आर्याच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदास याच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठय़ा संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता, पण पंचजनांशी भरताचे युद्ध जुंपले तेव्हा भरतांनी विश्वामित्राला काढून त्याच्या जागी वसिष्ठाची नेमणूक केली. त्यामुळे खवळलेल्या विश्वामित्राने भरतांविरुद्ध १० राजांचा संघ उभारला. तरी युद्धात भरतांचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. पुढे शेतीची सुरुवात झाल्यावर भटक्या लोकांचा आडदांड इंद्र कालबाह्य़ झाला. अशा काळात मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू भावला. पहाडी भागांत अवैदिक शिवाला महत्त्व आले. भारतवर्ष एका छत्राखाली आणणे गरजेचे होते. त्यासाठी वैष्णवांनी पुढाकार घेतला. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाभारतात कृष्णप्रधानांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे देव-दैत्य संघर्षांला वैष्णव-शैव असे नवे परिमाण प्राप्त झाले. दोहोंमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या पौराणिक कथा निर्माण होऊ लागल्या.\nमग देव आणि दैत्य म्हणजे कोण देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो. दुर्गाबाई भागवतांनी काही उदाहरणे दिली आहेत. आर्यलड, स्कॉटलंड येथील मिथ्यकथांत ओडिन हा देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार मारतात. नॉर्वे येथील कहाण्यांत ओडिन देवांचा राजा व लोक हा त्याचा धाकटा भाऊ दुष्ट आहे. तो शत्रूला मिळतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा ते चलाखीने हिमदैत्याचा वापर करून नंतर झालेल्या युद्धात त्याला मारतात. सर्व दैत्य नरकात जातात, लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या मनात नरकाची भीती घालायची व मग त्यातून वाचण्याचे मार्ग सांगायचे ही सर्वच धर्माची रणनीती असते.\nया पाश्र्वपटलावर समुद्रमंथन पाहू. ही कथा अतिप्राचीन वाटली तरी ती स्मृतिपुरा���ांच्या काळातली निर्मिती आहे. रामायण, महाभारत, भागवत वगैरेत त्याचे उल्लेख असले तरी विष्णुपुराण हा त्यांचा प्रमुख आधार होय. ते इसवी सनाच्या ३, ४ शतकापूर्वीचे नाही. त्यात मेरु पर्वत, दशावतार यांची माहिती असून गुप्त साम्राज्याचाही उल्लेख येतो. महाभारतात इ. स. ४०० पर्यंत ४ शतकात जी भर पडली त्यातच समुद्रमंथन येऊ शकते. भागवत ६ व्या शतकापूर्वीचे नाही. श्रीकृष्णचरित्राचा तो मुख्य आधार. माणसाला वैराग्य कठीण असल्यामुळे पुराणे भक्तिमार्ग आवर्जून शिकवितात. मत्स्य, कूर्म, वराह, वामन ही उत्तरकालीन पुराणे एकेका अवतारांची महती सांगतात. त्यात अतिशयोक्तीचा अतिरेक असतो, पण तो केवळ पुराणाकडूनच होतो असे नाही. तत्कालीन धर्मपंथांची आपसात चाललेली चढाओढ लक्षात घेतली तर सर्व धर्म त्या बाबतीत एकाच माळेचे मणी असतात हे कळून येते. काही उदाहरणे पाहा. भरताच्या नाटय़शास्त्रात कलांची संख्या ६४, जैन वाङ्मयात ७२ तर बौद्धांच्या ललित विस्तारात ९६. जैनांचे र्तीथकर २४, महायानांचे बुद्ध २४ तर भागवतात विष्णूचे अवतार १० वरून २४ वर येतात. लिंगपुराण शंकराचे २८ अवतार सांगून त्यावर कडी करते. आता बौद्ध त्यापुढचे पाऊल टाकतात. लंकावतार सूत्रात बुद्ध ३६, ललित विस्तारात ५४ तर महावस्तूमध्ये १०० च्या वर बुद्ध आहेत. आपल्या हीरोंना तोंडे किती किती असावीत यातही दुसऱ्याला मागे टाकण्याची धडपड दिसते. रावण दशानन तर बौद्धांचा अवलोकितेश्वर ११ तोंडांचा (कन्हेरी येथील शिल्प पाहा.) आणि शाक्तांची सीता कालीचे रूप धारण करून ज्या रावणाचा वध करते तो रावण सहस्रमुखी असतो. तसेच जैन पुराणांनुसार महावीर १२ फूट उंच, पाश्र्वनाथ १६ फूट, तर वृषभनाथ ३००० फूट उंच होते. आपला भूतकाळ जास्तीत जास्त प्राचीन करण्याचीही वृत्ती असते. पहिला मत्स्यावतार कृतयुगाच्या सुरुवातीस झाला. म्हणजे ४३ लक्ष २० हजार वर्षांपूर्वी, तर वृषभनाथाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षाही अधिक आहे. असे होण्याचे कारण मानवी मनाला गूढ, अलौकिक, अघटित, असंभवनीय अशा गोष्टींचे आकर्षण असते. लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो व तो आजही आहे. समुद्रमंथन ही घटना त्याचाच परिपाक होय. ती एक Monumental Fantasy आहे.\nदेव आणि दैत्य यांची पहिल्यापासून एकच महत्त्वाकांक्षा असते, ती म्हणजे तीनही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. यामुळे सुरासुर संग्राम चालू राहतो. पण त्यात दोन्ही पक्षांपुढे एक अघटित समस्या उभी राहते, जी समुद्रमंथन केल्याशिवाय सुटणारी नसते. हे मंथन दोहोंनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. या महानाटय़ात तिसरा एक घटक असतो तो तपस्वी ऋषींचा. या ऋषींचे स्थान इंद्र, विष्णू व शिव यांच्या खालचे असले तरी त्यांच्या तपसामर्थ्यांला व शापाला देवसुद्धा भिऊन असतात. हे तपस्वी अत्यंत तापट, महत्त्वाकांक्षी व सूडबुद्धीचे असतात. एका पक्षात आपल्याला सर्वोच्च स्थान लाभले नाही तर विरोधी पक्षात जाऊन ते मिळवितात. विश्वामित्राचे उदाहरण मागे येऊन गेलेले आहे. समुद्रमंथनाच्या महानाटय़ात शुक्राचार्य व दुर्वास महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पौराणिक कथांच्या तपशिलात न शिरता आपण समुद्रमंथनाचा घटनाक्रम पाहू. या कथा परस्परविरोधी व विसंगत असतात. येथे मेळ न घालता फक्त मर्म शोधणे आहे.\nशुक्राचार्याला देवांचा गुरू व्हायचे असते, पण ती संधी हुकल्यामुळे तो दैत्यांचा गुरू बनतो. दैत्यांचा पराभव होऊ नये म्हणून मृतांना जिवंत करणारा संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी शिवाची कठोर तपस्या करतो. त्याचा तपस्याभंग करण्यासाठी इंद्र कपट रचतो, पण शंकराच्या ते लक्षात येताच स्वत: प्रकट होऊन तो शुक्राचार्याला संजीवनी मंत्र देऊ करतो. त्यामुळे युद्धात मेलेले दैत्य जिवंत होतात. देवांचा पराभव होत राहतो. दुसऱ्या एका कथेनुसार इंद्राच्या हातून दुर्वास ऋषींचा अपमान होतो. त्यामुळे संतापलेला मुनीवर इंद्राचे सर्व सामथ्र्य व वैभव नष्ट होईल असा शाप देतो. यामुळे लज्जित व हताश झालेला इंद्र सर्व देवांना घेऊन विष्णूला शरण जातो.\nशांत चित्ताचा प्रॅग्मॅटिक विष्णू देवांच्या कूटनीतीचा मास्टरमाइंड आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची योजना त्याच्याकडे तयार असते. तो युक्ती सुचवितो. त्यानुसार देव शुक्राचार्याला विश्वासात घेऊन म्हणतात, ‘‘तुझ्याकडे संजीवनी मंत्र आहे म्हणून तू दैत्यांना जिवंत करतोस. पण उद्या तूच नसलास तर कोण कुणाला जिवंत करील’’ शुक्राचार्य बुचकळ्यात पडतो. मग त्यावरचा उपाय सांगतात. अमरत्व देणारे अमृत मिळविणे. पण ते समुद्राच्या पोटात असते. त्यासाठी समुद्रमंथन करायला हवे. जे देव व दैत्य यांनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. शुक्राचार्याला पटते. मग मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून देव व द��त्य समुद्र घुसळायला निघतात. पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. तेव्हा विष्णू कूर्मावतार धारण करून पर्वताला पाठीवर उचलतो. मंथन यशस्वी होते. त्यातून १४ रत्ने बाहेर येतात. या रत्नांची यादी व संख्या वेगवेगळी असली तरी आपल्याकडे लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांत म्हटले जाणारे कडवे प्रमाण मानू. (चौकट पाहा) या रत्नांमधील हलाहल गंभीर समस्या उभी करते. तेव्हा शिव जगाच्या कल्याणासाठी ते आपणहून प्राशन करतो. पण अंगात भिनू देत नाही. यात पार्वती विधायक भूमिका बजावते. त्यामुळे शिव नीलकण्ठ बनतो. हे मिथक अत्यंत उद्बोधक आहे. प्रत्येकाला जीवनातील कटू अनुभवांचे विष प्यावेच लागते. (जीवन ही अमर जहर है तो पीना ही पडेगा’’ शुक्राचार्य बुचकळ्यात पडतो. मग त्यावरचा उपाय सांगतात. अमरत्व देणारे अमृत मिळविणे. पण ते समुद्राच्या पोटात असते. त्यासाठी समुद्रमंथन करायला हवे. जे देव व दैत्य यांनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. शुक्राचार्याला पटते. मग मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून देव व दैत्य समुद्र घुसळायला निघतात. पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. तेव्हा विष्णू कूर्मावतार धारण करून पर्वताला पाठीवर उचलतो. मंथन यशस्वी होते. त्यातून १४ रत्ने बाहेर येतात. या रत्नांची यादी व संख्या वेगवेगळी असली तरी आपल्याकडे लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांत म्हटले जाणारे कडवे प्रमाण मानू. (चौकट पाहा) या रत्नांमधील हलाहल गंभीर समस्या उभी करते. तेव्हा शिव जगाच्या कल्याणासाठी ते आपणहून प्राशन करतो. पण अंगात भिनू देत नाही. यात पार्वती विधायक भूमिका बजावते. त्यामुळे शिव नीलकण्ठ बनतो. हे मिथक अत्यंत उद्बोधक आहे. प्रत्येकाला जीवनातील कटू अनुभवांचे विष प्यावेच लागते. (जीवन ही अमर जहर है तो पीना ही पडेगा) त्यामुळे मनात त्रासिक कडवटपणा भरतो, जो स्वत:ला व इतरांनासुद्धा सुख लागू देत नाही. पण मोठय़ा मनाची माणसे नीलकण्ठ बनतात.\nमंथनातून अखेर देवांचा डॉक्टर धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर येतो तेव्हा तो पळविण्यासाठी देव व दैत्य यांच्यात युद्ध जुंपते. पण विष्णूचा गरुड कलश घेऊन वरच्या वर उडतो. त्यातले चार थेंब प्रयाग, हरिद्वार, उज्जयिनी व नाशिक येथे पडतात. म्हणून ती पवित्र तीर्थक्षेत्रे बनून दर बारा वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो. ही प्रथा आजही चालू आहे. पण दैत्य पुन्हा कुंभावर झडप घ���लतात. तेव्हा त्यांचे मन विचलित करण्यासाठी विष्णू मोहिनीचे रूप धारण करतो. त्यामुळे कलश देवांना प्राप्त होतो. अमृत पिऊन देव अमर बनतात. त्यातही गुंतागुंत आहे. एक दैत्य राहूचे रूप धारण करून देवांच्यात घुसतो व अमृत पिऊ लागतो. सूर्य व चंद्र यांच्या ते लक्षात येते. ते मोहिनीला सावध करतात. लगेच सुदर्शन चक्र त्या दैत्याचा शिरच्छेद करते. पण थोडे अमृत घशापर्यंत गेल्यामुळे मुंडके (म्हणजे राहू) अमर बनते व धड (म्हणजे केतू) वेगळे पडते. चंद्र सूर्यानी चुगली केल्यामुळे राहू व केतू त्यांना आळीपाळीने ग्रहण लावून कायमचा बदला घेत राहतात.\nसमुद्रमंथनाच्या कथेत विष्णूचा महिमा, त्याच्या अवतारांचे माहात्म्य, शिवाचा परोपकारी, सरळसोट, निष्कपट स्वभाव, त्याला लाभलेली पत्नीची साथ, तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रांचे पावित्र्य, ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना या सर्वाचे मिश्रण करून, मानवी मनावर राज्य करणारी मॉन्युमेंटल फॅन्टसी उभी करण्यात आली. थायलँड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलायसिया येथील लोकांचे पूर्वज भारतातून आलेले असल्यामुळे या फॅन्टसीच्या माध्यमातून ते त्यांची आठवण जपतात. बँकॉक (थायलँड) येथील सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनाचे भव्यदिव्य शिल्प पाहून प्रवाशांची मने थक्क होतात.\nसप्टेंबर 25, 2011 येथे 4:16 pm\nबृहदारण्यकोपनिषदात फक्त इंद्रियांच्या सहजप्रेरणेला महत्त्व देऊन त्याप्रमाणे वर्तन करणारे ते असुर तर इंद्रियांच्या सहजप्रेरणेबरोबर प्रत्यक्ष इंद्रिये व सहजप्रेरणांचे परिणाम यांचा विचार करून त्याप्रमाणे वर्तन करणारे ते देव असे सांगितले आहे. त्या व्याख्येत माझ्या माहितीप्रमाणे बदल झालतला नाही.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004537-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19704", "date_download": "2019-06-15T23:23:22Z", "digest": "sha1:G5ON7T3E2KL6GAGTZ57PPKB6W43J4FNN", "length": 14809, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किलबिल : गणपती बाप्पा मोरया!- नचिकेत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /किलबिल : गणपती बाप्पा मोरया\nकिलबिल : गणपती बाप्पा मोरया\nनचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं\nमाझी मदत- लग्गा लावणे, मागे ला���णे, भुणभुण करणे वगैरे\nमायबोली किलबिल सांस्कृतिक कार्यक्रम मायबोली गणेशोत्सव २०१०\nमस्त.. लग्गा लावणे, मागे\nलग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे >>>>\nसहीच. अगदी परफेक्ट लंबोदर\nसहीच. अगदी परफेक्ट लंबोदर आलाय.\nसुंदर... आडो पहिल्याक्षणी माझ्याही मनात लंबोदरचं आलं.\nआईच्या भुणभुणीला न कंटाळता चित्र काढल्याबद्दल नचिकेतला शाबासकी\n(माझी भुणभुण बरीच कमी पडत्ये. आज परत नव्या जोमाने सुरु होते )\nछान आले आहे. तीन रफ चित्रं\nतीन रफ चित्रं काढली\nकिती गोड बाप्पाचा एक बूट ५\nबाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा... असेल का कुणाचा बाप्पा असा\n सुंदर काढलंस हाँ तू चित्र. अशीच चित्र काढत जा. आम्ही सगळे पाहतोय.\nछान काढलय. रंग मस्त जमलेत.\nछान काढलय. रंग मस्त जमलेत.\nशाब्बास नचिकेत पूनम, त्याची\nपूनम, त्याची स्वतःची वेगळी शैली जाणवतेय.\nमस्त आहे ग. शाब्बास नचिकेत.\nसुंदरच काढलंय गं चित्र \nसुंदरच काढलंय गं चित्र \nसगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून दाखव बरं का त्याला ( हे वाक्य सोडून ) म्हणजे पुढच्या वेळी जरा कमी लग्गा लावावा लागेल\nछान आहे. ठसठशीत रेषा आणि रंग.\nछान आहे. ठसठशीत रेषा आणि रंग.\nछान आहे ग. भरपूर मोदक खाल्ले\nछान आहे ग. भरपूर मोदक खाल्ले आहेत बाप्पाने.\nखूप छान काढलय चित्र. शाब्बास\nखूप छान काढलय चित्र.\nमस्त नचिकेत अग त्याने तीन\nअग त्याने तीन वेळा न कंटाळता काढल हेच विशेष आहे\n बघ बघू , आईने मागे लागून चित्र काढून घेतल्यामुळे कित्ती लोकांना तुझी चित्रकला बघता आली आणि तुला शाब्बासकी देता आली . ( पूनम , हे त्याला वाचून दाखव ) ३ दा रफ चित्र काढून ४थ्यांदा एव्हढं छान चित्र फार कमी जण काढू शकतात हं .\nबाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि\nबाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा.>>> खरंच की.\nमस्त काढलंय नचिकेतने. पूनम, अजून तो ड्रॉईंगच्या क्लासला जातो का\nतीन वेळा रफ काढून मग इतकं\nतीन वेळा रफ काढून मग इतकं सुरेख फायनल.....क्या बात है.....\nदेखणा आलाय हं बाप्पा \nसुंदर काढलेत नचिकेत गणपतीबाप्पा. चित्रातले रंग सुंदर. रेषा अगदी ठळक. भरपूर जेवलेत आणि आईने केलेले नैवेद्यातले सगळे मोदक गट्ट करून बसलेत असं दिस्तंय.\nतीन वेळा रफ चित्र काढलं\nतीन वेळा रफ चित्र काढलं म्हणजे (आईच्या भुणभुणीने वाढीस लागलेला) पेशन्स आहे छान काढलय चित्र\n ठळक रेषा , ठसठशीत\n ठळक रेषा , ठसठशीत आकार आवडले मला\nमस्त काढलय रे चित्र एकदम तुझ\nमस्त काढलय रे चित्र एकदम\nतुझ चिमणिचं घरटं बघितलं आणि हे चित्रपण. कलाकार आहेस हं\nचित्राचं प्रपोर्शन, विशेषतः चेहरा मनासारखा जमायला वेळ लागला बराच.. हाही चेहरा जरा उग्र आलाय, मूळ चित्रात चेहरा सौम्य, प्रेमळ आहे मूळ चित्राचाही फोटो टाकेन संध्याकाळी..\n बरोब्बर लक्ष गेलं तुझं..\nसायो, हो जातो क्लासला.. मूळ चित्र क्लासच्या ताईनेच काढून दिलं होतं, ज्यावरून हे चित्र काढलंय..\nप्रतिक्रिया वाचायला देते त्याला संध्याकाळी.. पण तुमचं प्रोत्साहन पाहून त्याला नक्कीच आनंद होणारे\nमस्त रे नचि.. एकदम झक्कास\nमस्त रे नचि.. एकदम झक्कास बाप्पा काढलायेस..\nमस्त चित्र नचिकेत. डोळ्याच्या\nमस्त चित्र नचिकेत. डोळ्याच्या कोपऱ्‍यातून बाप्पा मिश्किल हसतोय. आईच्या नकळत मोदक गट्टम केलेले दिसताहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004537-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/332-webcast", "date_download": "2019-06-15T23:26:44Z", "digest": "sha1:3KWBDBHN2GHSQRFUTCEH26ATIXWZNF6B", "length": 5254, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "देवेंद्र शहा, भाग- 5 - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nदेवेंद्र शहा, भाग- 5\n'गोवर्धन' या सध्या मार्केटमध्य�� चलती असलेल्या दूध आणि दुग्धपदार्थांच्या ब्रँडचे निर्माते म्हणजे देवेंद्र शहा. पुण्याजवळच्या मंचर गावात त्यांचा दूध प्रकिया उद्योग आहे. इथून मुंबई, पुणे शहरांपासून ते जगभर त्यांची उत्पादने जातात. त्यांची यशोगाथा भारतीय उद्योग जगताला प्रेरणादायी आहे. 'भारत4इंडिया'च्या व्यासपीठावर त्यांनी मांडलेली ग्रामीण विकासाबाबतची ही भूमिका...\nदेवेंद्र फडणवीस भाग 1\n(व्हिडिओ / देवेंद्र फडणवीस भाग 1 )\nदेवेंद्र फडणवीस भाग 2\n(व्हिडिओ / देवेंद्र फडणवीस भाग 2)\n(व्हिडिओ / देवेंद्र शहा, भाग-1 )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-management-poultry-temperature-17804?tid=118", "date_download": "2019-06-15T23:41:22Z", "digest": "sha1:WUAT7OK3D6VKLDUSJN3EAIKUGI7UEZ4X", "length": 20249, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, management of poultry as per temperature | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक\nतापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक\nअंकितकुमार राठोड, डॉ. सतीश मनवर\nबुधवार, 27 मार्च 2019\nउन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, परंतु कोंबड्यांसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान कोंबड्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम करते. वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो, त्या उत्पादनक्षम राहू शकत नाहीत.\nउन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, परंतु कोंबड्यांसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान कोंबड्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम करते. वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो, त्या उत्पादनक्षम राहू शकत नाहीत.\nउन्हाळ्यातील तापमानवाढीमुळे योग्य नियोजनाची गरज असते. हे नियोजन जर व्यवस्थितरीत्या केले तर मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. उच्च तापमानामुळे वाढीच्या अवस्थेतील कोंबड्यांवर गंभीर परिणाम होतात. कोंबड्यांना घामग्रंथी (स्वेट ग्लॅड्‌स) नसतात. तसेच त्यांचे शरीर पिसांनी आच्छादलेले असल्यामुळे उन्हाळ्यात कोंबड्या अतिशय संवेदनशील असतात. कोंबड्यांच्या शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानापेक्षा अधिक असते.\nजेव्हा कोंबड्यांच्या शरीराचे तापमान व वातावरणातील तापमान समान होते, तेव्हा त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी उष्णता बाहेर टाकावी लागते. त्यासाठी त्यांच्या श्‍वसनाचा वेग वाढतो. कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करतात, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ होते. जेव्हा कोंबड्यांचा श्‍वसनाचा वेग वाढतो, तेव्हा त्यासोबतच त्यांच्या हृदयाच्या स्पंदनाचा वेगसुद्धा वाढतो. यामुळे रक्तदाब वाढतो. या सर्व क्रिया उष्णता शरीराबाहेर फेकण्याकरिता आपोआप घडतात. यासाठी ऊर्जेची गरज असते. ती गरज रक्तातील ग्लुकोजचा वापर करून भागविली जाते. पण जर या सर्व क्रिया जास्त वेळ चालू राहिल्या तर ऊर्जेच्या अभावी बंद पडतात व कोंबड्या उष्माघाताने मृत्युमुखी पडतात. हे टाळण्यासाठी कोंबड्यांचे दैनंदिन व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे.\nकोंबड्यांची हालचाल कमी होते (सुस्त होतात.)\nकोंबड्या तोंड उघडून श्‍वास घेतात.\nकोंबड्यांची भूक कमी होणे.\nलेअर कोंबड्यांमध्ये अंड्यांचे उत्पादन कमी होणे.\nपाणी कमी प्रमाणात पिणे.\nरोगप्रतिकार शक्ती कमी होणे.\nअंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची दिसून येते.\nकोंबड्यांचे पशुवैद्यकाकडून शवपरीक्षण करणे महत्त्वाचे असते. शवपरीक्षणामुळे मरतुकीचे कारण समजते. त्यानुसार पुढील व्यवस्थापनात योग्य ते बदल करून होणारे नुकसान टाळता येते. उष्माघातामुळे दगावलेल्या कोंबड्यांमधील रक्त नेहमीपेक्षा जाड व गडद दिसून येते, गिरणी व क्रॉप हे भाग रिकामे व कोरडे असते, मूत्रपिंडावर सूज आलेली असते, नसांमध्ये रक्ताचा साठा होतो, मांसाचा रंग गुलाबी न दिसता पांढरा पडतो.\nकोंबड्यांना थंड पाणी पिण्यास द्यावे.\nशेडचे तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी मारावे.\nशेडमध्ये हवा खेळती राहावी म्हणून पंख्याचा वापर करावा.\nशेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी मारावे.\nगादी पद्धतीत गादीची जाडी कमी करावी.\nशेडमधील कोंबड्यांची घनता कमी करावी.\nउष्णतेमुळे कोंबड्या कमी खाद्य खातात, त्यामुळे त्यांना अतिरिक्त जीवनसत्त्वे व क्षार मिश्रणे द्यावीत.\nछतावर भाताचा कोंडा, वाळलेले गवत टाकावे व ते ओले ठेवावे.\nछतावर स्प्रिंकलर्स लावावेत, त्यामुळे तापमान नियंत्रणासाठी मदत होते.\nखाद्य आणि पाण्यामध्ये जीवनसत्त्व ई व क यांची पूर्तता करावी.\nपक्ष्यांमधील इलेक्‍ट्रोलाईटसचा असमतोल थांबविण्यासाठी त्यांना इलेक्‍ट्रोलाईटस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.\nशेडमध्ये कुलर्स, फॉगर्स बसवावेत.\nखाद्यामधे उपयोगी आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करावा.\nखाद्यामधील ऊर्जेमध्ये बदल करून फॅटच्या स्वरूपामध्ये ऊर्जा द्यावी.\nपाण्याच्या भांड्याची संख्या दोन पटीने वाढवावी.\nशेडच्या छताला पांढरा रंग द्यावा.\nवारंवार शेडमध्ये जाणे टाळावे. शेड नेहमी स्वच्छ ठेवावे.\nः अंकितकुमार राठोड, ९७३०२८३२१२\nः डॉ. सतीश मनवर, ७२१८८४२८३३\n(कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)\nयंत्र machine हृदय उष्माघात गुलाब rose जीवनसत्त्व आयुर्वेद विभाग sections\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...\nजनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...\nदूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...\nसक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...\nवाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...\nखाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...\nभारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...\nतुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...\nशेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...\nबैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...\nकोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...\nशेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...\nलेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...\nयोग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...\nनर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...\nपशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...\nजनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...\nशेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...\nपशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...\nजनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hc-keep-orders-to-shoot-tigress/", "date_download": "2019-06-15T23:55:42Z", "digest": "sha1:6LJZ5MBRHEILL3LW33YSSPL5OMDGDJNA", "length": 14819, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "अन्यथा वाघिणीला गोळ्या घालून ठार मारा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nअन्यथा वाघिणीला गोळ्या घालून ठार मारा\nयवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य न झाल्यास गोळ्या घालून ठार मारण्यात यावे, या विभागाच्या आदेशावर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्याने केलेला अर्जही फेटाळून लावला आहे. त्यामुळे वाघिणीला मारण्याचा वन विभागाचा मार्ग तुर्तास मोकळा झाला असला तरी उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.\nया प्रकरणी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठाने वन विभागाच्या दाव्याशी सहमती दर्शविताना आदेश रद्द करण्याची अथवा आदेशाल�� किमान आठ दिवसांची स्थगिती देण्याची मागणीही फेटाळून लावली. या आदेशानंतर वन विभागात वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून त्यात वाघिणीसाठी शार्प शूटर बोलावण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते जेरील बानाईत यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालविली आहे.\nयवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात पांढरकवडा वनक्षेत्रात वास्तव्य असलेल्या वाघिणीने वन विभागाला नाकीनऊ आणले आहेत. या वाघिणीला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पकडण्याचे वन विभागाकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र, ही वाघिण प्रत्येक वेळी वनविभागाच्या पथकांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबीडमध्ये ताप सर्दी खोकल्याची साथ, हजारो रुग्ण इस्पितळात दाखल\nपुढीलखासदार पप्पू यादव यांच्यावर हल्ला, हल्ल्याची माहिती देताना अश्रू अनावर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/kabaddi-masters-dubai-2018-full-squads-of-iran/", "date_download": "2019-06-15T22:38:32Z", "digest": "sha1:777CSKIRK5UREJA7IC2XCVUQFU6PRDZI", "length": 9693, "nlines": 135, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "तीन दिग्गज खेळाडूंशिवाय कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत खेळणार इराण", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nतीन दिग्गज खेळाडूंशिवाय कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत खेळणार इराण\nकबड्डी मास्टर्स दुबई 2018 ची स्पर्धा 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानी स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे.\nपण सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे ते विश्वचषकातील उपविजेता इराण संघातून फजल अत्रचली आणि अबोझार मीघानी या महत्त्वाच्या खेळाडूंना वगळले आहे. या दोघांना यावर्षीच्या प्रो कबड्डीसाठी झालेल्या लिलावात अनुक्रमे 1 कोटी आणि 76 लाख रूपयांची बोली लागली आहे.\nअत्रचली आणि अबोझार यांच्याबरोबरच मेरज शेखलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही.\n२२ आॅक्टोबर २०१६ रोजी कबड्डी जगतातील सर्वात महत्त्वाची स्पर्धेत अर्थात कबड्डी विश्वचषकात हा संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. त्यात त्यांना ३८-२९ असे पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु कबड्डी विश्वातील एक मोठा संघ म्हणुन या संघाकडे या स्पर्धेनंतर पाहिले जाऊ लागले.\nकबड्डीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंचा समावेश या संघात आहे. २०१६ विश्वचषकात भारत आणि पोलंड सोडून इराणने अनेक संघांचा धुव्वा उडवला होता. तेव्हा हा संघ ब गटात ५ पैकी ४ सामने जिंकला होता तर उपांत्य फेरीत कोरियावर विजय मिळवत अंतिम फेरीत भारताकडून पराभूत झाला होता.\nया स्पर्धेत इराणसह भारत, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, केनिया आणि अर्जेंटीना या संघाचा समावेश आहे.\nपत्रकारांना टिम इंडियाच्या व्यवस्थापनाकडून दुय्यम वागणूक,…\nवर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी\nकब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. यात भारत अ गटात असुन पाकिस्तान आणि केनिया हे दोन देशही या गटात असणार आहेत. तसेच ब गटातून इराण, दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना खेळतील.\nप्रत्येक संघ आपल्या गटातील संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी दोन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.\nअसा आहे इराणचा संघ : हादी ताजिक, मोहम्मद अमीन नोसरी,अमीरहुसेन मोहम्मद मालेक, मोहम्मद इस्मायिल नबीबाक्ष, मोहम्मद घोरबानी, मोहम्मद इस्मायिल माघसूदलो माहली, मोहम्मद काझिम नासेरी, मोहम्मदरेझा शद्लोवी चिएनह, इमाद सेदघाटनिआ, अफ्शिन जाफरी, मोहम्मद ताघी पाएन माहली, मोहम्मद मालक, सैयद गफरी, हमीद मिर्झाई नादेर.\n–अर्जेंटीनाचा दिग्गज माजी फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात\n–चेतेश्वर पुजारा करावे तेवढे कौतुक कमीच, क्रिकेटप्रती असलेले प्रेम पुन्हा दिसुन आले\n–दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया…\nपत्रकारांना टिम इंडियाच्या व्यवस्थापनाकडून दुय्यम वागणूक, पत्रकारांचा बहिष्कार\nवर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी\nविराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे\nयंदा विश्वविजेत्या संघाला मिळणार आजवरच्या क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री\nराज ठाकरेंनी कापला ‘५१’ किलो…\nशिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\nमधमाश्या चावल्या आणि वृ्द्धाचा मृत्यू झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/1st-day-box-office-collection-of-rajinikanth-akshay-kumar-2-0-film-9531.html", "date_download": "2019-06-15T23:39:32Z", "digest": "sha1:6IDMA63LXVMX6FAVJN6CCFE7A5425AB6", "length": 28679, "nlines": 196, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "2.0 Day 1 Box Office Collection: Rajinikanth, Akshay Kumar च्या '2.0' ची धूम; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nमराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: राज्यगृहमंत्री\nअखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू\nलोकसभेच्या शिवसेना ग���नेतेपदी विनायक राऊत यांची वर्णी\nपक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती\nठाणे येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई साठी एक जागा निश्चित, अविनाश महातेकर उद्या घेणार शपथ\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासा��ी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: 5 प्रसंग जेव्हा दोन्ही संघातील मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\n या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’सा��ी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\n2.0 Day 1 Box Office Collection: रजनीकांत (Rajinikanth) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर '2.0' हा सिनेमा 29 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारताबरोबरच इतर देशातही हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. बहुचर्चित अशा या सिनेमात अक्षय कुमारचा खलनायकी अवतार पाहायला मिळणार आहे.\nट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला (Ramesh Bala) यांच्यानुसार, 2.0 सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 25 कोटींची कमाई करु शकतो. या सिनेमाला साऊथमध्ये भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चेन्नई (Chennai), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तामिळनाडू (Tamilnadu) या राज्यात सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. या सर्व ठिकाणी सिनेमाने 2 कोटीहून अधिक कमाई केली आहे. 2.0 सिनेमाला Piracy च्या धोक्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी Twitter वर खास आवाहन \nआमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' ला चांगली ओपनिंग मिळाली होती. मात्र 2.0 हा सिनेमा 'ठग्ज' चा रेकॉर्ड मोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nकाही सिनेमागृहात तर सकाळी 4 वाजल्यापासून शो ला सुरुवात झाली. रजनीकांत यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी लोकांनी त्यांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेकही केला.\n2,0 हा भारतातील सर्वात महागडा सिनेमा असून यासाठी तब्बल 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर (S. Shankar) यांनी केले आहे.\nसूर्यवंंशी सिनेमामध्ये 'टिप टिप बरसा...' गाण्यावर अक्षय-कैटरिना थिरकरणार\nप्रदर्शनाच्या अवघ्या 4 थ्या दिवशी 'भारत' सिनेमाची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; पहा किती केली कमाई\nDoctor’s Strike: देशभरातील डॉक्टरांचे आज पुन्हा आंदोलन, दिल्ली मधील 18 रुग्णालयात वैद्यकिय सेवा बंद राहणार\nभारतात पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नकारला, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\n एम एस धोनीमुळे या पाकिस्तानी चाहत्याला निःशुल्क बघायला मिळणार भारत-पाकिस्तान सामना\nWR Jumbo Block 16 June: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक\nपुत��्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय\n भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान\nमोदी आंबा नंतर आता शाह आंबा; मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी ठेवले आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव\nमुंबई: नायर रुग्णालयातून नवजात पाच दिवसाचे चोरीला गेलेले बाळ सापडले, महिलेला अटक\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nICC World Cup 2019: भारत-न्यूझीलंड सामना पाण्याखाली, तरीही धोनी ने आपल्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मन (Video)\nपाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया\nIND vs NZ, ICC World Cup 2019: पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही, सांगतो हर्षा भोगले\nIND vs NZ, ICC World Cup 2019: सामन्याआधीच हरभजन सिंह ने केली भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील विजेत्या संघाची घोषणा\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत विरुद्धच्या सामान्य आधी कर्णधार सर्फराज अहमदची खेळाडूंना चेतावनी\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nBigg Boss Marathi 2, Episode 20 Preview: शिवानी सुर्वे 'बिग बॉस'च्या घराबाहेर पडण्यावर ठाम; पराग आणि वीणा मधील वादामुळे टीम फुटणार\nBigg Boss Marathi 2, 13 June, Episode 19 Updates: नव्या कॅप्टनच्या शर्यतीमध्ये टीम A कडून दिगंबर नाईक; तर टीम B कडून वीणा, पराग नापास\nबिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण\nBigg Boss Marathi 2, Day 18 Episode Preview: 'पास', 'नापास' च्या शेरेबाजीवरून शिवानी सुर्वे पुन्हा भडकली; पहा आज कोणता वाद रंग़णार\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nVat Purnima 2019 Wishes and Messages: सुवासिनीसाठी खास असणार्‍या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status\nVat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे\nVat Purnima 2019: वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे काय\nVat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: ��गभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nFather’s Day 2019 Wishes: पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे\nVat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय\n‘बाबांचा दिवस’ Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father’s Day विशेष डूडल\nVat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-bamboo-plantation-management-18394?tid=159", "date_download": "2019-06-15T23:42:01Z", "digest": "sha1:KGV7Z6LU3CS6ABDMHYM3M2F4C2S7P7EU", "length": 28511, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, bamboo plantation & management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधान\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधान\nरविवार, 14 एप्रिल 2019\nबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती, व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान याचबरोबरीने बाजारपेठेची मागणी याची माहिती असणे आवश्यक आहे. लेखमालेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बांबू लागवड आणि व्यवस्थापनाविषयी प्रश्न येत आहेत. बांबू पिकातील माझ्या अभ्यासानुसार काही प्रशांची उत्तरे आजच्या भागात देण्याचा प्रयत्न करत आहे.\nबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती, व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान याचबरोबरीने बाजारपेठेची मागणी याची माहिती असणे आवश्यक आहे. लेखमालेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बांबू लागवड आणि व्यवस्थापनाविषयी प्रश्न येत आहेत. बांबू पिकातील माझ्या अभ्यासानुसार काही प्रशांची उत्तरे आजच्या भागात देण्याचा प्रयत्न करत आहे.\nगेल्या लेखात बांबू लागवड करताना एकरी ५ ते ७ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन सुरवात करुया असे म्हटले होते. त्यावर काही जणांनी हे उत्पादनाचे फार कमी उद्दिष्ट आहे, त्यामुळे बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळणे शक्य होईल का असे मत मांडले. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. मी आधीच्या लेखात व्यवस्थापन पद्धती सांगितली होती. ती पाहता आणि त्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसाधारण हवामानात चौथ्या वर्षापासून बांबू तोड सुरू होणार आहे. बांबू हे पीक नवीन असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांनी दर बेटातून एक चांगला बांबू जर उत्पन्न केला तर त्याने यश मिळवले आहे असे होईल. अर्थात याचा अर्थ असा नाही की फक्त एकच बांबू मिळेल. शेतकरी जर व्यवस्थित देखभाल करणारा असेल तर त्याला एका बेटातून तीनपेक्षा जास्त बांबू पहिल्या तोडीपासून मिळू शकतात. फक्त पहिल्या दोन ते तीन तोडीतील बांबू हे लहान, कमी जाडीचे व वजनाला कमी आढळतील. हे साहजिक आहे.\nबांबूची वाढ ही जमिनीच्या आतील कंद कसा वाढतो त्यावर अवलंबून असते. तो जर नीट पोसला तरच बांबूची संख्या वाढते. म्हणून मी सुरवातीच्या वर्षी ५ ते ७ टन अपेक्षित उत्पादन धरले. त्यानंतरच्या वर्षी ८ ते ९ टन आणि आठव्या वर्षांनंतर पुढे बांबू उत्पादनाचे ध्येय हे एकरी १५ टन कोरडवाहू आणि बागायती असेल तर २५ टन असले पाहिजे. फक्त हे उत्पादन पहिल्या वर्षी मिळणार नाही. त्यासाठी किमान ती बेटे ७ ते ८ वर्षांची व्हावी लागतील. पहिली एक दोन वर्षे बांबू पीक समजण्यात जातील. अनुभवी शेतकरी हे समजून घेतील अशी अपेक्षा आहे. बाजारपेठेत काही जण एकरी १३० टनाचा दावा करीत आहेत. अशा लोकांकडून त्यांच्या कराराची वैधता तपासावी. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील नामांकित वकिलांना ही करारपत्रे सही करण्यापूर्वी व लागवडीपूर्वी दाखवावीत. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.\nअनेक जणांना हवामानानुसार लागवड या विषयाबद्दल अधिक स्पष्टीकरण हवे आहे. त्याचबरोबर इ���र जाती लावण्याबद्दल अनेकांना संभ्रम दिसतो. अनेकांनी असे म्हटले, की आम्ही पाणी देणार आहोत तेव्हा आम्हाला कोणत्याही हवामानात विशेषतः दमट हवामानातील जाती लावता येतील काय काही ठिकाणी अशी लागवड आहे असेही सांगितले गेले. मी सर्व सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेऊन ही लेखमाला लिहिली आहे. त्यामुळे कमी पाणी असलेला, सर्व प्रकारच्या हवामानात शेती करणारा असा शेतकरी डोळ्यासमोर आहे. आधीच्या भागात नमूद केले आहे की शक्यतो ज्या जमिनीत इतर पिके चांगली येतात त्या जमिनीत बांबू लावू नये. बांबू हे सर्व हवामान सहन करणारे व दुष्काळातही जिवंत राहणारे असे मूलतः कोरडवाहू पीक आहे. कोरडवाहू असले तरी त्याला जर पाणी जास्त वेळ मिळाले तर ते अधिक उत्पादन देईलच. पण, जरी पाणी कमी असले तरी तग धरून राहील. ही गोष्ट प्रथम नीट समजून घ्या. सर्वच शेतकऱ्यांकडे पड, वरकस, खराबा अशा जमिनी असतात. या जमिनी आपण लागवडीखाली आणत आहोत. यामुळे इतर चांगल्या जमिनीबरोबर पडीक जमिनीतून आपण पीक घेऊ शकतो. ती जमीन वाया जाणार नाही हे लक्षात घेणे जरूरी आहे.\nहवामान हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या हवामानात जेथे उन्हाळा तीव्र आहे, हवेत कोरडेपणा जास्त आहे त्याठिकाणी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण दमटपणा निर्माण करू शकत नाही. उन्हाळातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाणारे तापमान कमी करू शकत नाही. या आपल्या मर्यादा आहेत. कोकणासारख्या प्रदेशात भरपूर दमट हवामान आहे, चार महिने पडणारा हुकमी पाऊस आहे. अशा वेगवेगळ्या हवामानात ज्या जाती सुलभतेने वाढतात हे वर्षानुवर्षे माहीत आहे त्याच जाती तेथे लावाव्यात, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ठोकताळा आहे. याचा अर्थ इतर जाती लावून बघू नयेत असा नाही. ५ ते १० रोपे वेगळ्या जातीची लावावीत. अनुभव घ्यावा. तो बांबू आपल्याला जमला, त्याची विक्री करता आली तर अवश्य लावावा. पण, हे सरसकट सांगता येत नाही. कारण, ते शास्त्राला धरून नाही. यासाठी एक पद्धती आहे. त्यामध्ये नवीन जात ही सर्व हवामानात अनेक ठिकाणी लावून बघावयाची असते. त्यांची निरीक्षणे नोंदवावी लागतात. यासाठी किती झाडांची निरीक्षणे नोंदवायची हेही ठरलेले असते. अशाप्रकारे आपल्याकडे सर्व जातींचा विस्तृत अभ्यास झालेला नाही. तो झाल्यावर आणखी काही जातींची यात भर पडू शकते. म्हणून हवामानानुसार जातींची शिफारस केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मानवेल व कोरड्या प्रदेशात विक्रीची हमी असेल तर बल्कोवा लावता येईल. बल्कोवा सामान्य बाजारात कमी दरात खपतो हा अनुभव आहे. त्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याला बाजारात कमी किंमत मिळते, त्यामुळे त्यासाठी कोणी कायदेशीर करार केला तरच लावावा. बाल्कोवा लावताना पूर्णपणे बागायती पद्धतीने लावावा. कोरडवाहू असेल किंवा पाण्याची खात्री नसेल तर लावू नये, नुकसान होईल.\nरोपे बियांपासून स्वतः तयार करावीत की रोपवाटिकेतून घ्यावीत याबद्दल शेतकरी थोडे संभ्रमात आहेत. शक्यतो रोपे घ्यावीत. एकतर आपल्याकडे होऊ शकणाऱ्या जातींपैकी फक्त मानवेल, काटेरी आणि तुलडा यांचे बी मिळते. माणगा, बाल्कोवा व व्हल्गारीस हिरवा याचे बी येत नाही. माणग्याला फुले येतात पण बिया धरत नाहीत. तेव्हा कोणी माणग्याचे बी देतो असे सांगितले तर ती फसवणूक आहे.\nबांबूचे बी झडू लागल्यावर लगेच त्याची उगवण क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे तुमच्या हातात आलेले बी चांगले उगवेल याची काहीही खात्री नाही. रोपवाटिकेतसुद्धा ही उगवण बऱ्याचदा ५० टक्क्यांपेक्षा कमी असते. आपल्याला रोप पूर्ण एक ते दीड वर्षांचे, २ ते ३ फुटवे फुटलेले हवे. तरच त्याचा कंद तयार झालेला असतो. त्यावरच आपले उत्पन्न सुरू होण्याची वेळ आणि उत्पन्न अवलंबून असते.\nबी पेरण्यासाठी व पूर्ण वाढ होण्यासाठी लागलेली मेहनत व वेळ लक्षात घेता त्या रोपांची किंमत रोपवाटिकेतील रोपांपेक्षा जास्त पडते. आपले एक ते दीड वर्ष वाया जाते. म्हणून रोपवाटिकेतून पूर्ण वाढलेले खात्रीचे रोप आपल्याला फायदेशीर पडते. जर समूहाने शेती करावयाची असेल तर बी वापरायला हरकत नाही. त्यासाठी रोपवाटिका उभी करावी लागेल. तो स्वतंत्र विषय आहे.\nगटातून बाजारपेठ तयार करा\nकोणतेही पीक लागवड करताना त्याची कोठे विक्री व्यवस्था आहे याची सखोल चौकशी शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे. कोणीतरी सांगितले म्हणून लागवड केली आणि शेवटी पस्तावायची वेळ आली ही स्थिती असता कामा नये. जेथे वर्षानुवर्षे लागवडीखाली बांबू होतो त्या सह्याद्रीच्या ८ ते १० जिल्ह्यात विक्री व्यवस्था काही प्रमाणात अस्तित्वात आहे. जेथे नवीन लागवडी होताहेत, जेथे आधी बांबू लावायला आणि तोडीला बंदी होती अशा मराठवाडा, विदर्भ व खानदेश या प्रदेशात खासगी जमिनीवर लागवड करताना हा प्रश्न निर्माण होणार अपे���्षित आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गवारी करून जर सह्याद्रीतल्या किंवा इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांना बोलवले तर लिलाव होऊ शकतात. मेंढा लेखामध्ये बांबू लिलाव करायला व्यापारी येतात, तर तुमच्याकडे का येणार नाहीत यासाठी गट पद्धतीने तोड करणे, वर्गवारी करणे आणि लिलाव करणे ही पद्धत अवलंबावी लागेल.\nः डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५,\n(लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)\nबांबू bamboo बांबू लागवड bamboo cultivation विभाग sections हवामान विषय topics उत्पन्न कोरडवाहू बागायत उन्हाळा कोकण konkan ऊस पाऊस सह्याद्री विदर्भ vidarbha खानदेश व्यापार लेखक महाराष्ट्र maharashtra\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nउभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...\nगावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...\nबांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...\nबांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...\nबांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...\nवाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...\nबांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...\nयोग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...\nअशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nबांबू संशोधन आणि प्रशिक्षण :...बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती...समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला...जंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-increases-of-cold-waves/", "date_download": "2019-06-15T22:29:26Z", "digest": "sha1:CS53QVSEBR5TNUNA5K3YSMGLGJNNY3X7", "length": 15909, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा : वाढलेल्या थंडीची कारणमीमांसा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मा��ितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nमुद्दा : वाढलेल्या थंडीची कारणमीमांसा\n>>डॉ. रंजन केळकर, ज्येष्ठ हवामान तज्ञ\nसध्या खूप थंडी जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी ती खूप वाढली, पण त्याचवेळी निसर्गाला कोणतीही मर्यादा नसते हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात अतिशय थंडी आणि उन्हाळ्यात खूप उष्णता जाणवते. यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे वाऱ्याची दिशा. सध्या अचानक पारा उतरलेला दिसतो कारण उत्तरेकडून येणारे वारे. हवामानात जो बदल जाणवतो, तो उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे. देशाचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो. उत्तरेकडचा भाग हा शीत कटिबंधात आहे. उत्तरेकडून वाहत येणारे वारे हे थंडावा घेऊन वाहातात. सध्या समुद्राकडून वारे वाहत नाही, पण त्याचवेळी उत्तरेकडून वारे वाहत असल्याने थंडी अधिक जाणवते. त्यामुळे नाशिक, धुळे येथे निचांकी तापमान आहे, कारण हे जिल्हे या थंड वाऱ्याच्या दिशेत येतात. सकाळी 7 ते 7.30 या वेळेत तापमान कमी झालेले जाणवते. मध्यरात्रीपासूनच तापमान कमी होण्यास सुरुवात होते, हे कमी तापमान द��राक्ष पिकासाठी घातक आहे. याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कल्पना असते. आपण गारठा जास्त जाणवला की जशी शेकोटी करतो, अगदी त्याचप्रमाणे हे घसरलेले तापमान पिकांना घातक ठरू नये यासाठी शेतात शेकोटी पेटवून फळांना उपयुक्त वातावरण निर्माण केले जाते. अलीकडे तर शेतकरी द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी हिटर बसवतात. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात लोकांना योग्य ती खबरदारी घ्यायची माहिती असते. दिल्लीत तर हिवाळ्यात दर वर्षी 2ते 2.50डिग्री तापमान असतें. कारण तिथून हिमाचल प्रदेश जवळ आहे. उन्हाळ्यातही उष्णता जास्त असते, कारण जवळच असलेल्या राजस्थानच्या वाळवंटावरून वाहणारे उष्णवारे. आपल्याकडे अशा घटना फार दिवस टिकत नाहीत. त्यामुळे थंडी जास्त पडली किंवा उन्हाळा जास्त जाणवला तर त्याचा जागतिक तापमानवाढीशी काही संबंध नाही. त्यामुळे थंडीची ही स्थिती कायमच राहील किंवा पुढच्या वर्षीही अशीच थंडी पडेल असे नाही. हवामानाची ही स्थिती वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असते. जागतिक घटना आणि स्थानिक घटना यांच्या मध्ये आपण फरक करायला शिकले पाहिजे. निसर्गाला कोणतीही सीमा नसते. निसर्गाला कोणतीही बंधने लागू होत नाहीत. हिवाळ्यात थंडी राहणारच. त्यात न भूतो ना भविष्यति असे काही नसते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललेख : राष्ट्रीय युवा संपत्ती-एक चेतना\nपुढीलमुद्दा : ‘टॉयलेट इकॉनॉमी’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुद्दा – कातळशिल्प : पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष\nमुद्दा : विकास प्रकल्प आणि पर्यावरण\nलेख : मुद्दा : दुष्काळ, परिणाम आणि उपाय\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/media-search?catid=0&layout=related&searchphrase=any&searchword=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87,%20%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&tmpl=component", "date_download": "2019-06-15T23:42:14Z", "digest": "sha1:TQUUTVCGUWYXNSXOKX4E5335D4IHKUDL", "length": 10446, "nlines": 45, "source_domain": "bharat4india.com", "title": "Search - भारत 4 इंडिया", "raw_content": "Media related to सुप्रिया सुळे, खासदार\n1. 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये\n(व्हिडिओ / 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट' विंचूरमध्ये)\nनाशिक हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. वायनरीजमुळं 'वाईन सिटी' म्हणून पुढे येणारं नाशिक शहर पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतंय. वाईन टुरिझमसाठी तर नाशिक ...\n2. पशुधन जपण्यासाठी 'टॉप ब्रीड' हवंच\n(व्हिडिओ / पशुधन जपण्यासाठी 'टॉप ब्रीड' हवंच\nकृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला ...\n3. खासदार समीर भुजबळ- भाग 1\n(व्हिडिओ / खासदार समीर भुजबळ- भाग 1)\nकृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला ...\n4. खासदार समीर भुजबळ- भाग 2\n(व्हिडिओ / खासदार समीर भुजबळ- भाग 2)\nबळीराजाकडून जित्राबांची कशी काळजी घेतली जाते ते समाजापुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळावी, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं, यासाठी 'टॉप ब्रीड'सारखे उपक्रम खेडेगावांमध्ये झाले पाहिजेत, अशा शब्दात नाशिकचे ...\n5. बडेजावी खर्च चारापाण्यासाठी\n(व्हिडिओ / बडेजावी खर्च चारापाण्यासाठी\nसातारा - दुष्काळ असताना आपल्याच सहकाऱ्यांकड���न दणक्यात साजरे झालेले विवाह, वाढदिवस पाहून झोप उडालेल्या शरद पवारांनी जाहीरपणं कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागलाय. शरद पवारांनी ...\n6. दुष्काळ निवारण आयोग नेमा\n(व्हिडिओ / दुष्काळ निवारण आयोग नेमा)\nसातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उसाच्या प्रश्नानंतर आता दुष्काळग्रस्तांसाठी लढा उभारलाय. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 24 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा ...\n7. राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना\n(व्हिडिओ / राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना)\nसातारा - केंद्र सरकारनं उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) वाढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. तसंच पुढील वर्षी उसाला 2900 रुपये भाव द्यावा, अशी मागणी ...\n8. सुप्रिया सुळे, खासदार\n(व्हिडिओ / सुप्रिया सुळे, खासदार)\nऔरंगाबाद – महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सगळ्यांनी मिळून लढा उभारलाय. याला पुरुष सहकाऱ्यांचंही चांगलं सहकार्य लाभतंय, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. तसंच बलात्काऱ्याला फाशीचीच शिक्षा ...\n9. राजू शेट्टी - विद्यार्थी संसद, भाग-1\n(व्हिडिओ / राजू शेट्टी - विद्यार्थी संसद, भाग-1)\nपुणे येथील एम.आय.टी.च्या प्रांगणात तिसऱ्या भारतीय विद्यार्थी संसदेचा कार्यक्रम पार पडला. या संसदेत संपूर्ण देशभरातून सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात खासदार राजू शेट्टी यांनी ...\n10. राजू शेट्टी - विद्यार्थी संसद, भाग-2\n(व्हिडिओ / राजू शेट्टी - विद्यार्थी संसद, भाग-2)\nपुणे येथील एम.आय.टी.च्या प्रांगणात तिसऱ्या भारतीय विद्यार्थी संसदेचा कार्यक्रम पार पडला. या संसदेत संपूर्ण देशभरातून सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात खासदार राजू शेट्टी यांनी ...\n11. राजू शेट्टी - विद्यार्थी संसद, भाग-3\n(व्हिडिओ / राजू शेट्टी - विद्यार्थी संसद, भाग-3)\nपुणे येथील एम.आय.टी.च्या प्रांगणात तिसऱ्या भारतीय विद्यार्थी संसदेचा कार्यक्रम पार पडला. या संसदेत संपूर्ण देशभरातून सुमारे दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात खासदार राजू शेट्टी यांनी ...\n12. खा. राजू शेट्टी यांनी पेटवलं रान\n(व्हिडिओ / खा. राजू शेट्टी या���नी पेटवलं रान)\nदुष्काळी जनतेच्या पाण्यासाठी उभा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी रक्त सांडू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा शब्दात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ...\n(व्हिडिओ / नितेश राणे)\nवर्धा - बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक या विषयावरून राज्यसभा खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते मनोहर जोशी हे राजकारण करु पाहत असल्याचं मत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी वर्धा इथं मांडलंय. ठाकरे ...\n(व्हिडिओ / पाणी पेटलंय...)\nडॉ. व्यंकटेश कबाडे, माजी खासदार नांदेड- “मराठवाड्याला त्याच्या हक्काचं पाणी देण्यास नकार दिला जातोय. कायद्याप्रमाणं मराठवाड्याला पाणी मिळणं आवश्यक आहे”, असं मत माजी खासदार डॉ. व्यंकटेश कबाडे यांनी व्यक्त ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rainbow-2017-vnmau-parbhani-2716", "date_download": "2019-06-15T23:33:29Z", "digest": "sha1:5IXBWAGGY4HQNH6F4TBW57VXQJKWDWDB", "length": 17183, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Rainbow 2017', VNMAU Parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७'ला प्रांरभ\nआंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७'ला प्रांरभ\nसोमवार, 6 नोव्हेंबर 2017\nपरभणी : माती, समाज आणि देशाचे ऋण फेडण्यासाठी कलावंतांनी काम करावे. पारितोषिक हे कलावंताचे अंतिम ध्येय नसते. विद्यार्थी, कलावंतांनी आपल्या कलेचा उपयोग देशासाठी करावा, असे आवाहन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रविवारी (ता. ५) येथे केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७’चे उद्‍घाटन आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. भालेराव बोलत होते.\nपरभणी : माती, समाज आणि देशाचे ऋण फेडण्यासाठी कलावंतांनी काम करावे. पारितोषिक हे कलावंताचे अंतिम ध्येय नसते. विद्यार्थी, कलावंतांनी आपल्या कलेचा उपयोग देशासाठी करावा, असे आवाहन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रविवारी (ता. ५) येथ��� केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०१७’चे उद्‍घाटन आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. भालेराव बोलत होते.\nकुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डाॅ. पी. जी. इंगोले, कुलसचिव डाॅ. गजेंद्र लोंढे, डाॅ. अशोक कडाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डाॅ. महेश देशमुख, विनोद गायकवाड, डाॅ. पी. आर. शिवपुजे, डाॅ. अजय देशमुख, डाॅ. अनिल पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी शेतकरी जीवनावरील...\nशेतामंधी माझी खोप, तिला बोराटीची झाप,\nतिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप\nआणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून लिहिलेली\nशिक बाबा शिक लढायला शिक,\nकुणब्याच्या पोरा आता लढायला शिक\nया सर्वाधिक गाजलेल्या कविता सादर केल्या. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.\nयावेळी आमदार पाटील म्हणाले, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी युवक महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते.\nडाॅ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, स्मार्ट फोनच्या युगात व्यक्ती आत्मकेंद्री होत आहेत. देशातील अनेक लोककला प्रकार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या कलाप्रकाराचे संवर्धन विद्यार्थ्यांतील युवक कलावंतांनी करणे आवश्यक आहे. यावेळी ऐश्वर्या डावरे हिने गणेश वंदना तर माधुरी मीना हिने राजस्थानी लोकनृत्य सादर केले. प्रास्ताविक डाॅ. देशमुख यांनी केले तर डाॅ. व्ही. डी. पाटील यांनी स्वागत केले.\nउद्‍घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध विद्यापीठांच्या संघांनी कला प्रकार सादर केले. गुरुवार (ता. ९) पर्यंत चालणाऱ्या युवक महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय आणि ललित कला अशा विभागांतील विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कला सादर करणार आहेत. या महोत्सवामध्ये राज्‍यातील कृषी व अकृषी मिळून २० विद्यापीठांतील जवळपास एक हजार स्‍पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.\nकृषी विद्यापीठ agriculture university शिक्षण education वन नृत्य साहित्य रंगमंच\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पड��्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाक��ळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/10/28/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T23:38:01Z", "digest": "sha1:VLYPZIBRTSEW2GHE3LI2UNOQMZZXRAHT", "length": 34291, "nlines": 131, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "खंत विवेकशून्य विचारवंतांची! | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nPosted: ऑक्टोबर 28, 2009 in वैचारिक\nटॅगस्अध्यात्म, धर्म, विकास, विचारवंत, विज्ञान, श्रद्धा\nकुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता\nगेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलेले होते. विषय होता ‘विज्ञान, श्रद्धा आणि धर्म’. बहुतेक चर्चासत्रांप्रमाणे अर्थातच त्या चर्चेतून सर्वमान्य निष्कर्ष निघाले नाहीत. गेल्या महिन्याच्या ‘सायंटिफिक अमेरिकन’ अंकात लॉरेन्स क्रॉस या पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने त्या चर्चेसंबंधात जे निवेदन केले आहे ते पाहता अजूनही मतभेदांची कोंडी फुटलेली नाही. मतभेदांचा मुद्दा अर्थातच ‘परमेश्वर’ हा आहे. ‘देव आहे, की नाही’ या विषयावर गेली सुमारे तीन-चारशे वर्षे खडाजंगी चालू आहे. हा प्रश्न अर्थातच लोकशाही पद्धतीने, जनमताचा कौल घेऊन सोडविण्यात अर्थ नाही. प्रचंड बहुमताने ‘परमेश्वरवादी’ पार्टीचा विजय होईल आणि देवाचे अस्तित्व ‘लोकशाही’ने ‘सिद्ध’ झाले असे मानले जाईल. जगातील जवळजवळ सर्व राजकारणी व्यक्ती देवाचे अस्तित्व मानतात. भारता���ले बहुतेक उमेदवार निवडणुकीपूर्वी शिर्डीच्या साईबाबांपासून सिद्धीविनायकापर्यंत आणि तिरुपतीच्या बालाजीपासून ते माऊंट मेरीपर्यंत सर्वाचे आशीर्वाद घेत फिरत असतात. त्यांची श्रद्धा इतकी दुर्दम्य असते, की निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांच्या श्रद्धेत तसूभरही फरक पडत नाही. त्यांच्या श्रद्धेला देवाच्या अस्तित्वाचा पुरावा लागत नाही.\nखरे म्हणजे, ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी अशा श्रद्धावानांबरोबर वाद घालण्यात अर्थ नसतो; परंतु अनेक कट्टर नास्तिक, ठाम विज्ञानवादी आणि स्केप्टिक्स ऊर्फ शंका / संशयवादी ‘देव नाहीच’ हे सिद्ध करू पाहात असतात. फारच थोडे आस्तिक हे विचाराने नास्तिक झालेले आहेत. पंडित नेहरू हे विचाराने नास्तिक होते, वृत्तीने व व्यवहाराने १०० टक्के विज्ञानवादी होते; पण स्वभावाने सहिष्णू व उदारमतवादी असल्याने त्यांनी ‘परमेश्वरवाद्यां’ची टिंगल-टवाळी केली नाही वा त्यांच्या तोंडी ते लागले नाहीत. श्रद्धा व धर्म राजकारणात शक्यतो येऊ नयेत हा त्यांचा प्रयत्न होता.\n‘नास्तिकांची नास्तिकवादावरची श्रद्धा आस्तिकांच्या देवावरच्या श्रद्धेपेक्षाही अधिक कडवी असते,’ असे नेहरूंनी एके ठिकाणी म्हटले आहे. बटर्रण्ड रसेल शंकावादी म्हणजे स्केप्टिक होते आणि देवाच्या मुद्दय़ावर ते ‘अ‍ॅग्नॉस्टिक’ ऊर्फ अज्ञेयवादी होते, ‘एथीइस्ट’ म्हणजे निरीश्वरवादी नव्हते. त्यांनी तर ‘मी ख्रिश्चन का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उँ१्र२३्रल्ल) या विषयावर प्रबंधरूपी पुस्तिका लिहून इंग्लंडमध्ये खळबळच माजविली होती; पण रसेल यांनीच ‘मी कम्युनिस्ट का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उे४ल्ल्र२३) अशीही पुस्तिका लिहून डाव्या मंडळींमध्ये एक सुरुंग पेरला होता. त्यामुळे रसेल असोत वा नेहरू, या दोघांबद्दल बोलताना कम्युनिस्ट मंडळी कधी बुद्धिवादी अहंतेने तर कधी तुच्छतेने बोलतात. पण गंमत म्हणजे जेव्हा ईश्वरवाद्यांशी वाद घालायचा प्रसंग येतो तेव्हा रसेलच्या तर्कवादी मांडणीचाच आधार घेतात.\nकार्ल मार्क्‍स अर्थातच निरीश्वरवादी; परंतु स्वयंभू कम्युनिस्टांच्या अरेरावीला व दुराग्रहीपणाला कंटाळून त्यांनी ‘थँक गॉड, आय अ‍ॅम नॉट अ मार्क्‍सिस्ट’ असे उद्गार काढले होते. मुद्दा हा, की नास्तिक-आस्तिक- शंकावादी यांच्यातील वाद पूर्णपणे मिटणे अशक्य आहे. शिवाय आयझ्ॉक न्यूटनपासून अनेक वैज्ञानिकच देववादी (आणि दैववादीही) असल्यामुळे नास्तिकवाद्यांची थोडीशी पंचाईत होते. परंतु न्यूटनचा तथाकथित आस्तिकवाद हा श्रद्धा वा रूढिवादी नव्हता. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अथांग पसरलेल्या पाण्याकडे आणि वर आकाशाकडे पाहून, तो म्हणत असे, की येथील वाळूच्या एका कणाइतकीही आपली अस्तित्व-खूण नाही; पण त्या अथांगतेचा गणिती थांग लावण्याचा त्याने अखेपर्यंत प्रयत्न केला. ‘परमेश्वरनिर्मित’ सृष्टीचे रहस्य शोधून काढणे हेच आपल्याला त्याने दिलेले काम (ध्येय) आहे, अशा स्वरूपाची त्याची विचारसरणी होती. म्हणूनच झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदात त्याला गुरुत्वाकर्षणाचे भौतिकशास्त्रीय नियम सापडले. नाहीतर लाखो वर्षे सफरचंदे व अन्य फळे वरून खाली पडत होतीच- फक्त इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतातही’ असे उद्गार काढले होते. मुद्दा हा, की नास्तिक-आस्तिक- शंकावादी यांच्यातील वाद पूर्णपणे मिटणे अशक्य आहे. शिवाय आयझ्ॉक न्यूटनपासून अनेक वैज्ञानिकच देववादी (आणि दैववादीही) असल्यामुळे नास्तिकवाद्यांची थोडीशी पंचाईत होते. परंतु न्यूटनचा तथाकथित आस्तिकवाद हा श्रद्धा वा रूढिवादी नव्हता. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अथांग पसरलेल्या पाण्याकडे आणि वर आकाशाकडे पाहून, तो म्हणत असे, की येथील वाळूच्या एका कणाइतकीही आपली अस्तित्व-खूण नाही; पण त्या अथांगतेचा गणिती थांग लावण्याचा त्याने अखेपर्यंत प्रयत्न केला. ‘परमेश्वरनिर्मित’ सृष्टीचे रहस्य शोधून काढणे हेच आपल्याला त्याने दिलेले काम (ध्येय) आहे, अशा स्वरूपाची त्याची विचारसरणी होती. म्हणूनच झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदात त्याला गुरुत्वाकर्षणाचे भौतिकशास्त्रीय नियम सापडले. नाहीतर लाखो वर्षे सफरचंदे व अन्य फळे वरून खाली पडत होतीच- फक्त इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतातही न्यूटन जर विज्ञानमार्गाऐवजी भक्तिमार्गाने गेला असता तर या विश्वाच्या अथांगाचा थांग लागायला तेव्हा सुरुवात झाली नसती. एका अर्थाने न्यूटन-गॅलिलिओंनीच देव वा धर्मविरोधी काहीही थेट भाष्य न करता त्यांच्या अस्तित्वाला व श्रद्धावादाला मूलभूत आव्हान दिले. किंबहुना विज्ञानवाद्यांमध्ये आणि वैज्ञानिकांमध्ये देव ‘अवतरला’ तो तेव्हापासूनच. (नास्तिक विज्ञानवाद्यांनी तेव्हापासून परमेश्वराविरुद्ध एक आघाडी उभी केली आह���. जे परमेश्वरवादी त्या वादात उतरतात, त्यांची पंचाईत होते, कारण त्यांना सिद्ध काहीच करता येत नाही; पण अशा सिद्ध न करता येण्यासारख्या, न दिसणाऱ्या, प्रयोगात न बसणाऱ्या अनेक गोष्टी जर आपण मानतो तर देवाचे अस्तित्व मानायला काय हरकत आहे, अशा प्रकारचे अतक्र्य तर्कशास्त्र ते सांगतात. याउलट विज्ञानवादी जवळजवळ प्रत्येक गोष्ट तर्काने, गणिताने, प्रयोगशीलतेने सिद्ध करण्याच्या मागे असल्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद असंभवनीयच असतो. त्यामुळे सहिष्णुता आणि परस्परांबद्दलचा सांस्कृतिक आदरभाव इतकेच संदर्भ त्यांच्या चर्चेला असतात वा उरतात. धर्मवादी / देववादी आस्तिक आणि विज्ञानवादी नास्तिक यांच्यातील विसंवाद वा असंवाद समजण्यासारखा आहे, परंतु कला-संस्कृतिवादी आणि विज्ञानवादी यांच्यात अक्षरश: उभा दावा असावा हे मात्र न मानवण्यासारखे वाटते. परंतु अशी स्थिती युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर विज्ञानाचाच नव्हे तर विज्ञानवादाचा प्रभाव खूपच वाढला होता. विद्यापीठांमध्ये, अगदी शाळांमध्येसुद्धा, तसेच सामाजिक जीवनात ‘आर्ट्स’ शाखांकडे जाणारे बुद्धीने दुय्यम दर्जाचे आणि विज्ञान शाखा निवडणारे ‘हुशार’, ‘हाय आयक्यू’ असणारे असतात असे मानण्याचा कल वाढला होता. (आपल्याकडेसुद्धा ९० टक्क्यांच्यावर मार्क मिळविणाऱ्यांनी सायन्सला जायचे- इंजिनीअरिंग, मेडिकल, सॉफ्टवेअर वगैरे- आणि ५० टक्क्यांच्या आसपास मार्क्‍स मिळविणाऱ्यांनी ‘आर्ट्स’ला जायचे ही प्रथा गेली ३० वर्षे आहेच.)\nयुरोपमध्ये तर १९३० ते १९६० या काळात लेखक, कवी, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादी ‘ह्युमॅनिटीज्’ किंवा ‘आर्ट्स’ शाखांमधले ‘विचारवंत’ एका बाजूला आणि वैज्ञानिक, गणिती, तंत्रज्ञ दुसऱ्या बाजूला असे उभे दोन तटच पडले होते. इतके, की जगद्विख्यात फिजिसिस्ट रुदरफोर्ड आणि ख्यातनाम गणिती जी.एच. हार्डी काहीसे छद्मीपणे उद्गारले, की ‘आम्ही विज्ञान-गणित क्षेत्रात काम करतो त्यामुळे आम्हाला ‘इंटेलेक्च्युअल’ म्हणून संबोधण्याची प्रथा नाही. आम्ही ‘सायन्टिस्ट’- इण्टेलेक्च्युअल नाही.. विचारवंत फक्त सॉक्रेटिस आणि शेक्सपियर, वा शेली आणि शॉपेनहॉवर यांचा अभ्यास करणारे प्राध्यापक वा तत्सम कुणी.. आम्ही अणुसंशोधन, जीवसृष्टीतील कूट प्रश्न, गणितात��ल जटिल समस्यांचा अभ्यास करणारे लोक.. आम्हाला इंटेलेक्च्युअल कसे म्हणणार’- इण्टेलेक्च्युअल नाही.. विचारवंत फक्त सॉक्रेटिस आणि शेक्सपियर, वा शेली आणि शॉपेनहॉवर यांचा अभ्यास करणारे प्राध्यापक वा तत्सम कुणी.. आम्ही अणुसंशोधन, जीवसृष्टीतील कूट प्रश्न, गणितातील जटिल समस्यांचा अभ्यास करणारे लोक.. आम्हाला इंटेलेक्च्युअल कसे म्हणणार’ म्हटले तर ही खंत होती, म्हटले तर तथाकथित ‘विचारवंतां’वरचे स्पष्ट भाष्य’ म्हटले तर ही खंत होती, म्हटले तर तथाकथित ‘विचारवंतां’वरचे स्पष्ट भाष्य समाजातला वा राजकारणातला वा अर्थकारणातला कोणताही प्रश्न असो- मग तो युद्धविषयक असो, औद्योगीकरणाचा असो वा नव्या उत्पादन तंत्राचा- त्यासाठी हे कवी, लेखक, विचारवंत कामाचे नसतात, तेव्हा त्यांना आमची गरज भासते, असे त्यांना म्हणायचे होते.\n‘कलावादी’ आणि ‘विज्ञानवादी’ यांच्यातील परस्परविरोधी भावना इतक्या पराकोटीला गेल्या होत्या, की त्या वेळेस इंग्लंडमध्ये ‘विचारवंत’ म्हणून प्रसिद्ध असलेले सी. पी. स्नो यांनी ‘द टू कल्चर्स’ नावाचे एक छोटेसे पुस्तकच लिहिले. या विषयावरील त्यांच्याच एका भाषणाचा आधार घेऊन. त्यांचे ते भाषण सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. त्याचे एक कारण स्नो हे स्वत: ज्येष्ठ वैज्ञानिक होते आणि सर्जनशील लेखकही होते. दोन्ही ‘गटां’मध्ये त्यांना प्रतिष्ठा होती, पण त्या दोन गटांमधील मंडळींमध्ये संवाद घडवून आणण्यात ते अयशस्वी ठरले होते. आपण या प्रयत्नात का अयशस्वी ठरलो हे सांगण्याचे निमित्त करून ‘आर्ट्स’ आणि ‘सायन्स’ या दोन्ही शाखा सर्जनशील आहेत. माणसाला, समाजाला त्यापैकी केवळ एकाच्याच आधारे जीवन जगणे आनंददायी होणार नाही, असे साधे पण विलक्षण वेधक व भेदकपणे मांडलेले ते मुक्त चिंतन होते. ‘सायंटिफिक अमेरिकन’च्या ज्या अंकाचा वर संदर्भ दिला त्या अंकाने, त्या भाषणाला बरोबर ५० वर्षे झाली म्हणून पुन्हा या वैचारिक यादवीचा आढावा घेतला आहे.\nसी. पी. स्नो यांनी जे दोन तट / गट संवादी करायचा प्रयत्न केला, त्यात देव वा धर्म हा मुद्दा अजिबात नव्हता. कारण कित्येक ‘विचारवंत’ (‘आर्ट्स’ वा ‘ह्युमॅनिटीज्’वाले) हे नास्तिक होते आणि कित्येक वैज्ञानिक हे धर्माला वा देवाला मानणारे होते. त्यामुळे वैज्ञानिक हा आपसूकच निरीश्वरवादी असतो, असे मानण्याला थारा नव्हता. परंतु कोणत्य���ही गणितसूत्रापेक्षा (गणितज्ज्ञापेक्षा) शेक्सपियर वा शेली व त्यांची नाटके व कविता सांस्कृतिकतेच्या अधिक ‘उच्च स्तरावर’ आहेत, असे बहुसंख्यांचे मत होते आणि वैज्ञानिक हे मुख्यत: माणसांच्या ऐहिक गरजा भागवू पाहणारे लोक आहेत, असा ग्रह होता. (साधारणपणे ‘भाकरी की फूल’ वा ‘भावना की ज्ञान’ या चालीवर\nपरंतु वस्तुस्थिती अशी नव्हतीच. अनेक वैज्ञानिक असे होते की, जे शेक्सपियरचे, संगीताचे, बॅले व ऑपेराचे, उत्कृष्ट चित्रांचे, शिल्पकलांचे चाहते होते, रसिक होते आणि संग्राहकही होते. त्यांच्या मनात सर्जनशील कलेविषयी ग्रहपूर्वग्रह नव्हते, पण लेखक-कवींना मात्र विज्ञानाविषयी काहीही माहिती नसताना ते बिनदिक्कत नवीन संशोधनांविषयी, शास्त्रज्ञांविषयी बोलत असत. त्यामुळे प्रश्न तथाकथित ‘इंटेलेक्च्युअल’ भासणारा आणि अलंकारिकपणे व्यक्त होणारा ‘भाकरी का फूल’ असा नव्हताच.\nत्यानंतरच्या काळात, ‘सायंटिफिक अमेरिकन’ने म्हटल्याप्रमाणे ‘टू कल्चर्स’ची जागा ‘थ्री कल्चर्स’ने घेतली. अनेक वैज्ञानिक थेट कथा-कविता-कादंबऱ्याच लिहू लागले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांवर अतिशय उत्तम दर्जाचे लेखन करू लागले. फक्त ‘विज्ञान साहित्य’ नव्हे. बट्र्राण्ड रसेल यांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘मॅरेज अ‍ॅण्ड मॉरल्स’ हा सामाजिक विषयावरचा वादग्रस्त प्रबंध प्रकाशित झाला. रसेल हे विलक्षण प्रतिभेचे गणिती होते; पण त्यांची ख्याती दिगंतात पसरली ती सामाजिक विचारवंत म्हणून. बिगर-विज्ञान क्षेत्रातल्या लोकांसाठी त्यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत सुलभपणे समजावून सांगणारा ‘एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी’ हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. (रसेल तर गंमतीने म्हणत, की तो सिद्धांत फक्त आइनस्टाईनला व त्यांनाच समजला होता. जगाला समजला तो रसेल यांच्या त्या पुस्तिकेमुळेच) स्वत: स्नो तर लेखक होतेच. ५० वर्षांत हे ‘थर्ड कल्चर’ प्रचंड प्रमाणावर विस्तारले आहे. आयझ्ॉक अ‍ॅसिमोवसारख्या लेखकांनी (त्यांनी एकूण ५०० पुस्तके लिहिली) केवळ विलक्षण ‘विज्ञान कादंबऱ्या’च लिहिल्या नाहीत तर शेक्सपियर, बायबल आणि समाजशास्त्रविषयक लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. ऑर्थर सी क्लार्क, कार्ल सगान ते अगदी होमी भाभा व जयंत नारळीकर व यशपाल अशा सर्वानीच आपली सर्ज���शीलता दाखवून दिली. भाभा स्वत: उत्कृष्ट चित्रकार होते आणि त्याची कलादृष्टी ही तर भल्या भल्या समीक्षकांपेक्षा कितीतरी पटींनी प्रगल्भ होती.\nकाही वर्षांत या तटबंदी बऱ्याच प्रमाणात कोसळून पडल्या आहेत. आता शेक्सपियरच्या नाटकांवर (म्हणजे त्यातील अनेक नैसर्गिक व मानसशास्त्रीय संदर्भावर) वैज्ञानिक मंडळी संशोधन करीत आहेत आणि कित्येक विज्ञानविषय हे सहजगत्या साहित्यविषय झाले आहेत. जॉन ल कार यांच्या गुप्त हेरकथा / (ी२स्र््रंल्लंॠी ल्ल५ी’२) किंवा टॉम क्लान्सी यांच्या युद्ध व शस्त्रास्त्र संशोधन कादंबऱ्यांमध्ये इतके विज्ञान असते आणि तरीही त्या कथा-कादंबऱ्यांना आपण विज्ञान-साहित्य म्हणू शकत नाही.\nस्नो यांनी देव / धर्म / श्रद्धा यांच्या विरोधात व खिल्ली उडविणारे काहीही लिहिले नाही. त्यांच्या मते सर्जनशील साहित्यात आणि विज्ञानात, देवाला तसे फारसे स्थान नाही. त्याबद्दल वारही घालायची गरज नाही. माणसाला या भूतलावर पडणारे प्रश्न (किंवा माणसानेच निर्माण केलेले प्रश्न) येथेच सोडवायचे आहेत. ते सोडवायला देव प्रत्यक्ष अवतरणार नाही हे अगदी कट्टर परमेश्वरवाद्यांनाही माहीत असते; पण त्यांच्या श्रद्धेला तडा जाईल या भीतीने ते स्वत:शीसुद्धा तसे बोलत नाहीत. ‘संभवामि युगे युगे’ ही फक्त बोलण्यापुरते असते.\nबट्र्राण्ड रसेल यांनी एका निबंधात म्हटले होते, की देवाचे अस्तित्व कुठच्याही अनुभवातून (साक्षात्कारींचा स्वयंभू अनुभव वगळता) वा तर्कशास्त्रात बसत नाही; पण असे असूनही हजारो वर्षे लोक देव आणि दानव, भूत-पिशाच्च आणि देवदूत अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत आले आहेत. प्रश्न हा आहे, की त्यांची अशी तर्कशून्य श्रद्धा कशातून निर्माण होते रसेल यांनी पुढे म्हटले, की याचे एक मुख्य कारण माणूस हा पूर्णपणे ‘इरॅशनल अ‍ॅनिमल’ म्हणजे विवेक / तर्कशून्य प्राणी आहे आणि तरीही तितक्याच अतार्किकपणे त्याने स्वत:लाच ‘रॅशनल अ‍ॅनिमल’ ऊर्फ सुज्ञ-विवेकी प्राणी असे म्हणवून घेतले आहे.\nकेतकरांचे लेख मला आवडतात, पण हा लेख अजीबात आवडलेला नाही. ना शेंडा न बुडखा, उगिच धोपटायचं म्हणुन धोपटलं आहे. बस्स\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमहाराष्ट्राचे प्रश्‍न कसे सुटतील\nनवनिर्माण महाराष्ट्राचं की राज ठाकरे यांचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98/", "date_download": "2019-06-15T23:00:27Z", "digest": "sha1:GNVS2EK3CLNOVKZBSREGIIPUBOJAJ4YM", "length": 3413, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चित्राताई वाघ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - चित्राताई वाघ\nभाजपला ‘अब की बार लांबूनच नमस्कार’- चित्रा वाघ\nटेंभुर्णी: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सरकारवर टीकास्त्र...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2019-06-15T23:51:17Z", "digest": "sha1:QGG57DDXNTWHWXSEGZRCPYRGQFHB4CR3", "length": 3458, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाट्य महोत्सव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - नाट्य महोत्सव\nऔरंगाबाद विद्यापीठाच्या 43 व्या नाट्य महोत्सवाचे उदघाटन\nऔरंगाबाद- डॉ बाबासाहेब आबेंडकर मराठवाडा विद्यापीठातिल नाट्य शास्त्र विभागातर्फे आयोजित 43 व्या नाट्यमहोत्सवाचे उदघाटन आज सायंकाळी सहा वाज��ा प्रसिध्द नाट्य तथा...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T23:11:44Z", "digest": "sha1:CYBWLQGBCPRSBIIU635FYFNXQDXAKCWY", "length": 3359, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाबुलाल Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nआईच्या सांगण्यावरून मुलीनेच केली पित्याची हत्या\nराजस्थान : आईच्या सांगण्यावरून मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने बापाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. याप्रकरणी चार जणांना...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/congress-organize-an-exibition-to-attack-modi/", "date_download": "2019-06-15T22:33:57Z", "digest": "sha1:OTHG4UFSMKUFXPTRBJZCPS5IVQFQ34XY", "length": 12230, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं\": काँग्रेसचं 'प्रदर्शन'", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसध्या देशातील राजकीय वातावरणाला वेगळाच रंग चढलाय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकाला दोष देण्याचे प्रसंग सततचा चर्चेचा विषय झाले आहेत. सगळ्याच राजकीय नेत्यांचा एखाद्या मोहीमेवर असल्याप्रमाणे नवनवीन मुद्दे घेऊन अव्याहतपणे टीकास्त्रांचा मारा सुरु आहे.\nकाही मुद्द्यांवरून समाजात संभ्रम निर्माण होतोय, काहींवरून वादही होतात. पण सगळ्यात जास्त होतेय ते मनोरंजन. रोज काहीतरी नवीन विषय आणि नवीन पद्धतीने मनोरंजन अशी काहीशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे.\nयाचाच एक नवीन प्रकार पुण्यात बघायला मिळाला. सोनिया गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बालगंधर्व कलादालनात कॉंग्रेसच्या काळात झालेला देशाचा विकास दाखवणारे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे आहे.\n‘लय झाली मन की बात, येऊन पहा काम की बात’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. अर्थातच या शीर्षकामुळे प्रदर्शन नक्की केलेला विकास समोर आणण्यासाठी आहे की उणेदुणे काढण्यासाठी हा प्रश्न पडतोच. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्रदर्शनातील काही छायाचित्रे बघून नक्कीच मिळेल.\nया प्रदर्शनाचे उदघाटन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.\nIndiaआता याला प्रत्युत्तर म्हणून कोणता नवीन चर्चेचा विषय समोर येतो आणि तो किती मनोरंजक असेल याचा विचारच करायला नको.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मुलींनो…तुमची दुर्दम्य महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना : महाराणी ताराबाई →\nकाँग्रेसचा आमदार : ‘मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू’\nमोदी सरकारचा “असा ही” बदल… मेरा देश “खरंच” बदल रहा है वाटतं\nसत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी\n2 thoughts on ““मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’”\nविझणारा दिवा थोडा भडकुन मग विझतो. काँग्रेस पक्षाचीही तशीच परीस्थिती झाली आहे.\nडॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट\nयेत्या ८ त��रखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का\n१२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग\nतुमच्या तणावाचे मुख्य कारण तुम्हाला माहित आहे का\n“हिंदुत्ववादी” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम मंत्री म्हणतात..\nउपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणीचे परिणाम काय\n2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट\nयेथे उघडले देशातील पहिले रोबोट थीम रेस्टॉरंट, जिथे खुद्द रोबोट वेटर तुम्हाला सर्व्ह करतील\nइरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात\nअन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली\nलिंबू पाणी पिण्याचे हे आश्चर्यकारक फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील\nफोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१७ च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तब्बल १० भारतीय \nएकेकाळी अतोनात छळ झालेल्या इस्रोच्या ह्या वैज्ञानिकाचा आता पद्मविभूषणाने सन्मान झालाय\n गोपाळ शेट्टी की उर्मिला मातोंडकर: महाराष्ट्रातील दहा तुफान लक्षवेधी सुपरफाइट्स\nशत्रूशी लढताना सैनिकांना ‘बारा हत्तीचं बळ’ देणारी भारतीय सैन्याची १२ स्फूर्तिदायी घोषवाक्ये\nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\nया ७ कलाकारांनी करोडो रुपयांच्या जाहिराती थेट नाकारल्या आहेत…कारण वाचून अभिमान वाटेल\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\nचित्रपटांच्या आठवणींचा चित्रपट – (Nuvuo) Cinema Paradiso\nपाटणा शहरातील गुंडांना सळो की पळो करून सोडणारा ‘मराठी सिंघम’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/new-revelation-related-ram-rahim-and-dera-sacha-sauda/", "date_download": "2019-06-15T23:56:23Z", "digest": "sha1:WM4NVDGPKCX6UC3SD5ZNEC4HEWP2IJME", "length": 33744, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रविवार १६ जून २०१९", "raw_content": "\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्ष���िक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे म��तकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nमासिक पाळीचं कारण देऊन बाबा राम रहीमच्या तावडीतून सुटका करायच्या साध्���ी\nnew revelation related to ram rahim and dera sacha sauda | मासिक पाळीचं कारण देऊन बाबा राम रहीमच्या तावडीतून सुटका करायच्या साध्वी | Lokmat.com\nनवी दिल्ली, दि. 13 - एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी राम रहीमबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गुरमीत राम रहीमविरोधात करण्यात येणारे काही आरोप हे गंभीर स्वरुपातील आहेत. पूर्वी डेरातच राहणा-या एका साध्वीनं मंगळवारी एका टीव्ही चॅनेलसोबत केलेल्या बातचितदरम्यान असा गौप्यस्फोट केला आहे की, राम रहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी राम रहीमच्या तावडीतून सुटका केल्याचं तिनं सांगितले.\nया साध्वीनं अशीही माहिती दिली की, राम रहीमच्या बोलवण्यावरुन मुली गुहेत तर जायच्या, मात्र परत येण्यास असहाय्य असल्याने त्या तोंडातून 'ब्र' देखील काढू शकत नव्हत्या. गुहेत जाणा-या मुलींना धमकावण्यात यायचे. जर तुम्ही राम रहीमची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमच्या नातेवाईकांना जीवे मारण्यात येईल, अशा पद्धतीनं मुलींना घाबरवण्यात यायचे. एकेकाळी डेराशी संबंध असलेल्या या साध्वीनंही एका रात्री तिलाही राम रहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर राम रहीमच्या घाणरेड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिनं मासिक पाळीचं कारण दिलं व बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली. राम रहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेरातील साध्वी अनेकदा मासिक पाळीचं कारणं देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीनं सांगितले आहे.\n'शाळा-अनाथ आश्रमातील मुलींचा बलात्कार'\nडेराचा पूर्वीचा अनुयायी गुरदास सिंह तूर यांनी असा आरोप केला आहे की, गुरमीत राम रहीम डेराच्या शाळा व अनाथ आश्रमातील मुलींवर बलात्कार करायचा. डेराच्याच हॉस्पिटलमध्ये या पीडित मुलींचा गर्भपातही केला जायचा. गुरदास यांनी सांगितले की, जेव्हा ते डेराचे सदस्य होते तेव्हा तीन गर्भवती मुलींचा त्यांच्यासमोर गर्भप���त करण्यात आला. शिवाय, बाबा राम रहीम ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा, अशी माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती.\nबाबा राम रहीमसंदर्भातील 10 खळबळजनक खुलासे\n1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.\n2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.\n3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे.\n5. राम रहीमवर जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे.\n6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे.\n7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे.\n8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं.\n9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.\n10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nGurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीम\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nसंपकरी डॉक्टरांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावले\nट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे\nप्रणव रॉय, राधिका रॉयवर सेबीने घातली दोन वर्षांची बंदी\nकृषी संकटाच्या मुकाबल्यासाठी राज्यांना हवा अधिक निधी\n‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या तीन, भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर ह���्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/maulviss-unique-advice-to-read-from-nipah-virus-new/", "date_download": "2019-06-15T22:50:30Z", "digest": "sha1:3UAVUESGVYVI4IQV2RVOM2GA7SCIP5F5", "length": 7908, "nlines": 128, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "'निपाह व्हायरस' पासून वाचण्यासाठी मौलवींचा अजब सल्ला", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘निपाह व्हायरस’ पासून वाचण्यासाठी मौलवींचा अजब सल्ला\nशेख अब्दुल कादीर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करा आणि 'निपाह व्हायरस' पासून वाचा\nकोझीकोड: देशभरात दहशत निर्माण केलेल्या निपाह विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शास्त्रज्ञ जंग जंग पछाडत आहेत. निपाह विषाणूमुळे नुकतेच केरळमध्ये १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यानं लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. मात्र केरळमधील एका मौलवीने या विषाणूला रोखण्यासाठी अजब उपाय सांगितला आहे.\nसुन्नी समुदायाचे नेते नजर फैजी कुदाथयी यांनी निपाह विषाणूला रोखण्यासाठी आध्यात्मिक उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या परिसरातील लोकांनी कुराणमधील 36 वा अध्याय वाचावा, असं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. कुदाथयी सुन्नी युवजना संगम संघटनेचे राज्य सचिव आहेत. वरिष्ठ सुन्नी विद्नान वावद कुन्हाकोया मुसालीर यांनी निपाह विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी उपाय सांगितला असल्याचं कुदाथयी यांनी म्हटलं आहे.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nनेमकं काय म्हटलं आहे कुदाथयी यांनी\nनिपाहचा फैलाव झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांनी धोका टाळण्यासाठी मनकूस मौलिदचा आधार घ्यावा.निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या परिसरातील लोकांनी कुराणमधील ३६ वा अध्याय वाचावा. लोकांनी शेख अब्दुल कादीर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करावा. असं केल्यास निपाह विषाणूचा संसर्ग होणार नाही, असा दावा त्यांनी केला.\nकुदाथयी यांनी एक व्हॉईस मेसेज तयार करुन तो अनेकांना व्हॉट्सअॅप केला आहे. लोकांनी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेत असताना त्याला अध्यात्मिक उपचारांची जोड द्या, असं त्यांनी म्हटलं आहे.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\n‘मिस यु मिस्टर’ ट्रेलरला सोशल…\nउदयनराजे भडकले; पवारांची बैठक सोडली अर्ध्यावर\nबडोद्यात सात जणांचा गुदमरून मृत्यू\nउदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्या कुत्र्याला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T23:22:21Z", "digest": "sha1:RYFEBHHTKQDGGYOU3CL7F3OQ4AYEOUHE", "length": 10251, "nlines": 64, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "काकडी Archives - Majha Paper", "raw_content": "\nचीनमध्ये सध्या लोकप्रिय होत आहेत समुद्री काकड्या\nJune 12, 2019 , 6:18 pm by मानसी टोकेकर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: काकडी, चीन, समुद्री काकडी\nउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांच्या सेवनामध्ये वाढ होताना दिसते. अशा पदार्थांमध्ये काकडीचाही समावेश आहे. बाजारामध्ये काकडी ही सहज उपलब्ध होणारी फळभाजी असून, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढून शरीराला थंडावा देणारी ही फळभाजी आहे. मात्र बाजारामध्ये सर्वसाधारणपणे दहा-वीस रूपयांना मिळणाऱ्या काकडीची किंमत ��त्तर हजार रुपये आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ही महागडी […]\nअनोखा विश्वविक्रम; भारतीय शेतकऱ्याने घेतले ५१ इंच लांब काकडीचे उत्पन्न\nAugust 7, 2018 , 2:46 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अनिवासी भारतीय, काकडी, विश्वविक्रम\nजगातील सर्वात लांब आकाराच्या काकडीचे उत्पन्न ब्रिटनमधील डर्बी शहरामधील एका भारतीय आजोबांची आपल्या गार्डनमध्ये घेतले असून भारतातून १९९१ साली ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या रघबीर सिंग संघेडा यांनी १२९ सेंटीमीटर लांब (५१ इंच) काकडीचे उत्पन्न आपल्या ग्रीनहाऊसमध्ये घेतले आहे. ब्रिटनमधील इयान नेल या व्यक्तीच्या नावावर या आधीचा सर्वात लांब काकडी उगवण्याचा विक्रम होता. २०११ साली ४२.१३ इंच […]\nअनेक गुणांचा खजिना – काकडी\nजगामध्ये सर्वप्रथम ज्या भाज्या पेरल्या आणि उगविल्या गेल्या त्यामध्ये काकडी या फळभाजीचा समावेश आहे. काकडीची पैदास भारतामध्ये सर्वात आधी उत्तर भारतामध्ये सुरु झाली. वर्तमान काळामध्ये संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणावर उगविल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये, टोमॅटो, कांदे, आणि फुलकोबी पाठोपाठ काकडीची पैदास सर्वात जास्त होत असते. अनेक जीवनसत्वे आणि क्षार यांनी परिपूर्ण असलेली ही फळभाजी आजकालच्या काळामध्ये ‘ […]\nघरामध्ये काकड्या लावायच्या असल्यास\nकाकड्यांच्या वेली खरे तर घराबाहेरच्या आवारात चांगल्या येत असल्या तरी या वेली घराच्या आतमध्ये लावल्याने काकड्यांचे मुबलक उत्पन्न संपूर्ण वर्षभर मिळू शकते. घराच्या आतमध्ये काकडीचे वेल लावायचे असल्यास, त्या दृष्टीने खास तयार केल्या गेलेल्या काकडीच्या जाती विचारात घ्याव्यात. ‘ बुश ‘ या प्रकारात मोडणाऱ्या काकडीचा वेल घरामध्ये मोठ्या कुंड्यांमध्ये लावता येतो, किंवा बाहेरही लावता येतो. […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004538-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=257831:2012-10-25-20-31-01&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4", "date_download": "2019-06-15T23:19:12Z", "digest": "sha1:EBMPCK6F6PPS3OVWMGIN6YUJ7K4KQ7G4", "length": 17302, "nlines": 234, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘झी न्यूज’ने मागितली १०० कोटींची खंडणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘झी न्यूज’ने मागितली १०० कोटींची खंडणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘झी न्यूज’ने मागितली १०० कोटींची खंडणी\nउद्योगपती नवीनजिंदल यांचा आरोप स्टिंग ऑपरेशन सादर\nविशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\n‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने आपल्या कंपनीविर���द्ध नकारात्मक बातम्या रोखण्याच्या मोबदल्यात शंभर कोटी रुपयांच्या जाहिरातींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप कोळसा खाणवाटप घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे खासदार व उद्योगपती नवीन जिंदल यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या आरोपापुष्टय़र्थजिंदल यांनी झी न्यूजच्या संपादकांचे केलेले स्टिंग ऑपरेशनही दाखविले. खंडणी मागितल्याचे जिंदल यांचे आरोप झी न्यूजने फेटाळून लावले आहे. नवीनजिंदल यांच्या जिंदल स्टील अँड पॉवर कंपनीवर गैरमार्गाने कोळसा खाणी मिळविल्याचा आरोप आहे. आपल्या कंपनीविरुद्ध झी न्यूजकडून चुकीच्या बातम्या दाखविल्या जात होत्या. आम्ही झी न्यूजशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बातम्या थांबविण्यासाठी २० कोटी रुपयांच्या जाहिरातींची मागणी केली. नंतर ही रक्कम वाढवून शंभर कोटी मागण्यात आले, असे नवीनजिंदल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझिनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांच्याशी १३, १७ व १९ सप्टेंबर रोजी आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकींमध्ये ही मागणी करण्यात आली. या चर्चेचे स्टिंग ऑपरेशन नवीनजिंदल यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. आमच्याप्रमाणे अनेकांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्यात येत आहे, असा आरोप जिंदल यांनी केला. याप्रकरणीजिंदल यांच्या वतीने दिल्ली पोलिसांत २ ऑक्टोबर रोजी सुधीर चौधरी आणि अहलुवालिया यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nहे सर्व वृत्तवाहिन्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा दावा करून झी न्यूजने नवीनजिंदल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. नवीन जिंदल यांनी झी न्यूजला विकत घेण्याचे प्रयत्न केले आणि त्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी हे कारस्थान रचले, असे झी न्यूजचे म्हणणे आहे.\nआमच्यावर यापूर्वी असे आरोप झाले होते आणि भविष्यातही होतील. पण अशा आरोपांमुळे काहीही फरक पडणार नसून आम्ही सत्याचा पाठपुरावा करीत राहू, असे झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईसेसचे व्यवस्थापकीय संचालक पुनित गोएंका यांनी म्हटले आहे.जिंदल यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून याप्रकरणी आपल्या पत्रकारांनी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, असा निर्वाळा झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी दिला आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ का��� करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004539-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2019-06-15T23:07:25Z", "digest": "sha1:IUYDZJEDH3NPZCMYYXMJTIAXC32RIBCW", "length": 9355, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "वर्ल्डकप २०१९: श्रीलंका-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news वर्ल्डकप २०१९: श्रीलंका-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द\nवर्ल्डकप २०१९: श्रीलंका-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द\nविश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे सामना रद्द झाला आहे. श्रीलंका-बांगलादेश सामना रद्द झाला असून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला आहे. या सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. इंग्लंडमध्ये होत असलेली ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे.\nबऱ्यापैकी कामगिरी करूनदेखील सलग दोन पराभव स्वीकाराव्या लागलेल्या बांगलादेशच्या संघाला सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असलेल्या श्रीलंकेविरुद्ध विजयाची आशा दिसत होती. पण पावसाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले.श्रीलंकेचा पाकिस्तान विरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. पावसामुळे श्रीलंकेला दोन गुण मिळाले आहेत.\nबांगलादेशने त्यांच्या विश्वचषक अभियानाचा प्रारंभ अत्यंत दिमाखात करीत दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडकडून दोन गडी राखून पराभव झाल्याने तर इंग्लंडकडून १०६ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांची गाडी अडखळली.\nबँकेत गहाण ठेवलेल्या फ्लॅटची दोन जणांना विक्री करून फसवणूक\nWorld Cup 2019: भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं संकट\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ���या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004539-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T23:46:15Z", "digest": "sha1:2MKGC2RIUWDSMDPHRD5SUON2YWQAVJSU", "length": 3433, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल पाठक हत्या Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - राहुल पाठक हत्या\nभारत बंद: आंदोलनाच्या आडून विद्यार्थी नेत्याची हत्या\nटीम महाराष्ट्र देशा- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात काल संपूर्ण देशभरात विविध संघटना व राजकीय पक्षांद्वारे पुकारण्यात...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्��ाळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004539-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T22:52:32Z", "digest": "sha1:WETMIIBA6KCFGK5TE4XAUMGAOBJIS7HX", "length": 3450, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समाधान जेजुरकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - समाधान जेजुरकर\nसंघर्ष करणाऱ्या छगन भुजबळांना संपविण्याचा जातीवादी सरकारचा डाव\nनाशिक : बहुजन समाजासाठी संघर्ष करणारे छगन भुजबळ यांच्यावर सध्याच्या जातीवादी व्यवस्थेकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात असून त्यांना संपविण्याचा डाव असल्याच्या...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004539-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/lts-retired-anil-naik-chairman-awarded-with-padmavibhushan-and-earns-21-crore-for-unused-leaves-in-full-career-19579.html", "date_download": "2019-06-15T23:18:43Z", "digest": "sha1:CL5OPKQMJJS2BQMSMLMPGYV6I3D2D6LO", "length": 31190, "nlines": 190, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "L&T चे निवृत्त चेअरमन Anil Naik यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान; संपूर्ण करिअरमध्ये एकही सुट्टी न घेता कमावले तब्बल 20 कोटी रुपये | लेटेस्टली", "raw_content": "रविवार, जून 16, 2019\nमराठा मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच होणार सुरु: राज्यगृहमंत्री\nअखेर उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू\nलोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची वर्णी\nपक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती\nठाणे येथे रस्ता खचल्याने तीन वाहनांचे नुकसान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात रिपाई साठी एक जागा निश्चित, अविनाश महातेकर उद्या घेणार शपथ\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nSCO Summit: जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन देशांचे राष्ट्रपती छत्री धरून उभे राहतात.. (See Photos)\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सोशल मिडियावर ट्रोल; SCO Summit मध्ये राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन, असा केला तमाम नेत्यांचा अपमान (Video)\nSCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला\nPakistan Defence Budget: पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी 4.5 टक्क्यांची वाढ\nWhatsApp वर चुकूनही 'हे' काम करु नका, नाहीतर कोर्टात वारंवार जावे लागेल\nNetflix वापरत असाल तर 'या' 5 फिचर्सबद्दल जरुर जाणून घ्या\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nअंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती\nआकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nआता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires\nवाहन खरेदी होणार आणखी स्वस्त; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता\nBajaj Chetak ची भारतीय इलेक्ट्र���निक बाजारात होणार पुनरागमन, पुढील वर्षी भारतात लाँच होणार Bajaj Urbanite E-Scooter\nइलेक्ट्रिक स्कुटी Ampere Zeal भारतात लॉन्च, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी 18 हजार रुपयांचे अनुदान मिळणार\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत व पाकिस्तान संघाच्या फॅन्सचं मँचेस्टर मध्ये सामन्यापूर्वी सेलिब्रेशन,भारताचा सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी एकत्र येऊन धरला ताल (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी\nIND vs PAK, ICC World Cup 2019: 5 प्रसंग जेव्हा दोन्ही संघातील मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले (Watch Video)\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय संघ मॅन्चेस्टर मध्ये दाखल, BCCI ने दिला Weather रिपोर्ट\nIND vs PAK, ICC World Cup 2019 : मॅन्चेस्टर मध्ये पाऊस पडल्यास तब्बल 100 कोटी जाणार पाण्यात; जाणून घ्या कसे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\n हॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत ही बॉलिवूडची अभिनेत्री ठरली, 'जगातील सर्वात सुंदर महिला'\nपुणे: मराठी अभिनेत्यावर 25 लाखाच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांचा तपास सुरु\nICC World Cup 2019: अमिताभ बच्चननंतर, ऋषी कपूरने वर्ल्ड कप, पाऊस आणि ICC वर अशी घेतली फिरकी- फोटो पाहा\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\n या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nउकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी\nमुंबई : मीरा रोड येथील अक्षित जाधव ची महाराष्ट्र बोर्ड SSC Result 2019 मध्ये अनोखी कामगिरी; सार्‍या विषयात 35% गुणांसह पास होणारा एकमेव विद्यार्थी\n'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी\nमद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपू�� यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nL&T चे निवृत्त चेअरमन Anil Naik यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान; संपूर्ण करिअरमध्ये एकही सुट्टी न घेता कमावले तब्बल 20 कोटी रुपये\nलार्सेन अँड टूब्रो (Larsen and Toubro) मधून निवृत्त झालेले नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमन अनिल मनिभाई नाईक (Anil Manibhai Naik) यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील योगदानासाठी 26 जानेवारी रोजी देशातील दुसऱ्या सर्वोच्च पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nआरबीआयचे डायरेक्टर एस. गुरुमुर्ती यांनी ए. एम. नाईक यांना पद्मविभूषण देऊन सन्मान केल्यानंतर सांगितले की, ए. एम. नाईक पद्म विभूषण सन्मानाचे हक्कदार आहेत. ते एक राष्ट्रभक्त आणि प्रतिभावान प्रोफेशनल आहेत. L&T मध्ये त्यांनी दिलेल्या सेवा वाखाण्यासारख्या आहेत. मिस्टर नाईक यांना शुभेच्छा. 2000 मध्ये अंबानी L&T ग्रुप टेकओव्हर करण्याच्या तयारीत असताना नाईक यांनी कंपनी सावरली, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (लातूर येथील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभुषण' पुरस्कार जाहीर)\nकमी सुट्ट्या घेण्यात भारतीय अग्रेसर आहेत. याचाच प्रत्यय देणारे एक उदाहरण म्हणजे अनिल नाईक. संपूर्ण करिअरमध्ये एकही सुट्टी न घेतल्याने कंपनीकडून त्यांना सुमारे 20 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अनिल नाईक हे गेल्या पाच दशकांपासून L&T मध्ये कार्यरत आहेत. L&T च्या 2017-18 वर्षाच्या रिपोर्टनुसार, नाईक यांनी संपूर्ण करिअरमधील सुट्ट्या इनकॅश करुन घेतल्याने त्यांनी तब्बल 19.40 कोटी रुपये कमावले आहेत. त्यांची बेसिक सॅलरी 2.73 कोटी रुपये असून वार्षिक उत्पन्न सुमारे 1.37 अब्ज रुपये आहे. त्याचबरोबर रिटायरमेंट ग्रॅच्युएटी आणि स्टॉक असे एकत्रितपणे त्यांनी सुमारे 1 अब्ज (1 बिलियन) हून अधिक कमाई केली आहे. (प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख यांना 'भारतरत्न' जाहीर)\nएका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाईक सांगितले की, \"मला रविवारी सुट्टी घेणे देखील खूप कठीण होते. सुट्टी नसल्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या मुलांना भेटायला जाणे देखील शक्य होत नाही. मी रात्री घरी येतो आणि सकाळी पुन्हा बाहेर पडतो. नाईक यांचा मुलगा जिग्नेश कॅलिफोर्नियात गुगलमध्ये काम करतो. तर सून रुचा सेफवे मध्ये सीईओ आहे. नाईक यांची मुलगी प्रतिक्षा आणि जावई मुकुल दोघेही डॉक्टर आहेत.\"\nनाईक यांचे वडील गुजरातमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. नाईक यांनी ज्युनिअर इंजिनिअर म्हणून L&T आपल्या कार्याला सुरुवात केली. हळूहळू पदोन्नती घेत नाईक यांनी कंस्ट्रक्शन कंपनीच्या एंट्री डिफेंस फिल्ड करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 1.83 लाख कोटींचा कारभार असलेल्या L&T ग्रुपमध्ये त्यांनी IT आणि आर्थिक सेवा उपलब्ध करुन दिल्या. आपल्या उत्पन्नातील 75% भाग चॅरिटी देणार असल्याची घोषणा त्यांनी ऑगस्ट 2016 मध्ये केली होती.\nपुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\nDoctor’s Strike: देशभरातील डॉक्टरांचे आज पुन्हा आंदोलन, दिल्ली मधील 18 रुग्णालयात वैद्यकिय सेवा बंद राहणार\nभारतात पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नकारला, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती\n एम एस धोनीमुळे या पाकिस्तानी चाहत्याला निःशुल्क बघायला मिळणार भारत-पाकिस्तान सामना\nWR Jumbo Block 16 June: चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक\nपुतळ्यांना अंतर्वस्त्र घालून विक्रीसाठी उघड्यावर ठेवण्यास बंदी; मुंबई महापालिकेचा निर्णय\n भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान\nमोदी आंबा नंतर आता शाह आंबा; मँगो मॅन हाजी कलीमुल्लाह यांनी ठेवले आंब्याच्या नव्या प्रजातीचे नाव\nमुंबई: नायर रुग्णालयातून नवजात पाच दिवसाचे चोरीला गेलेले बाळ सापडले, महिलेला अटक\nमार्केट रिसर्चसाठी फेसबुकने लॉन्च केले Study APP, महिती देणाऱ्या व्यक्तीला मिळणार पैसे\nICC World Cup 2019: भारत-न्यूझीलंड सामना पाण्याखाली, तरीही धोनी ने आपल्या कृत्याने जिंकली चाहत्यांची मन (Video)\nपाकिस्तानला उत्तर देण्यासाठी चिडलेल्या पूनम पांडे ने काढला 'ब्रा'; 'Wing Commander Abhinandan'च्या जाहिरातीवर अशी दिली प्रतिक्रिया\nIND vs NZ, ICC World Cup 2019: पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही, सांगतो हर्षा भोगले\nIND vs NZ, ICC World Cup 2019: सामन्याआधीच हरभजन सिंह ने केली भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील विजेत्या संघाची घोषणा\nIND vs PAK, ICC World Cup 2019: भारत विरुद्धच्या सामान्य आधी कर्णधार सर्फराज अहमदची खेळाडूंना चेतावनी\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nBigg Boss Marathi 2, Episode 20 Preview: शिवानी सुर्वे 'बिग बॉस'च्या घराबाहेर पडण्यावर ठाम; पराग आणि वीणा मधील वादामुळे टीम फुटणार\nBigg Boss Marathi 2, 13 June, Episode 19 Updates: नव्या कॅप्टनच्या शर्यतीमध्ये टीम A कडून दिगंबर नाईक; तर टीम B कडून वीणा, पराग नापास\nबिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण\nBigg Boss Marathi 2, Day 18 Episode Preview: 'पास', 'नापास' च्या शेरेबाजीवरून शिवानी सुर्वे पुन्हा भडकली; पहा आज कोणता वाद रंग़णार\nVat Purnima 2019: यंदा वट पौर्णिमेच्या दिवशी जुळून आलाय रविवारचा खास योग, वडाच्या झाडासोबत 'या' देवतेची पूजा केल्यास होऊ शकतो लाभ\nVat Purnima 2019 Wishes and Messages: सुवासिनीसाठी खास असणार्‍या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status\nVat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे\nVat Purnima 2019: वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे काय\nVat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय\nFemina Miss India 2019: राजस्थानच्या सुमन राव ने जिंकला मिस इंडिया 2019 चा किताब; Miss World साठी करेल भारताचे प्रतिनिधित्व (Photos)\n'बाबांचा दिवस' Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father's Day विशेष डूडल\nराशीभविष्य 16 जून: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nBigg Boss Marathi 2, 15th June 2019, Weekend चा डाव Updates: बिग बॉसच्या घरातील पहिली Wild Card Entry; 'या' हॉट आणि सेक्सी अभिनेत्रीने केला प्रवेश\nFather’s Day 2019 Wishes: पितृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा फादर्स डे\nVat Purnima 2019 Vrat Date: वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय\n‘बाबांचा दिवस’ Google Doodle: जगभरातील बाप-लेकरांचं नातं उलगडणारं गूगलचं Father’s Day विशेष डूडल\nVat Purnima Ukhane: वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nअखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा\n2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर\nउत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या\nघोटाळेबाज नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना ठेवण्यासाठी हायटेक कारागृह, आर्थर रोड जेल मध्ये केली जातेय 'अशी' तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004539-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/drinks-recipes-marathi/mango-shake-117041900020_1.html", "date_download": "2019-06-15T23:13:33Z", "digest": "sha1:TDYI3B5OMMW2EOOYEH25XLGSGO7QL3YO", "length": 8874, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Summer Special : मँगो शेक | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : आंबा, दूध, साखर.\nकृती : 1 ग्लास दूध, एका आंब्याचा फोडी व चवीपुरती साखर मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. हवा असल्यास घुसळतानाच बर्फ घालावा. फार गार नको असल्यास बर्फ नंतर घालावा. मिक्सरमध्ये शेक चांगला होतो. मिक्सर नसेल तर अंडी फेसण्याच्या रवीने घुसळावे. दूध व आंबे एकजीव झाल्यामुळे आणि फेसामुळे शेक लज्जतदार लागतो.\nटोमॉटोची व चिंचेची चटणी\nRecipe : गुजराती समोसा\nयावर अधिक वाचा :\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\n* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nखडीसाखर तहान भा���वणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...\nपितृदिन विशेष : बाप\nआईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\nयोगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nयोग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/gurgaon-man-offers-himself-as-boyfriend-on-rent-for-v-day-118021400005_1.html", "date_download": "2019-06-15T23:38:19Z", "digest": "sha1:KDNOUQHYTPGTDYN64IAMAF6NVKWTT5X5", "length": 10442, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने बॉयफ्रेंड! | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने बॉयफ्रेंड\nव्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने भाड्याने बॉयफ्रेंड मिळण्याची ऑफर देण्यात आली आहे. गुरुग्राम येथील एका व्यावसायिकाने सिंगल मुलींसाठी स्वत: भाड्याने बॉयफ्रेंड बनू शकतो अशी ऑफर दिली आहे. शकूल गुप्ता नावाच्या या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट लिहून मुलींसाठी विविध पॅकेज दिले आहेत.\nपहिल्या पॅकेजमध्ये: हात पकडने आणि खांद्यावर हात ठेवणे. दुसर्‍या पॅकेजमध्ये: हात धरणे, खांद्यावर हात ठेवणे, हग, गाल आणि कपाळावर किस. तिसर्‍या पॅकेजमध्ये लिप किस सामील असनू चौथ्या पॅकेजमध्ये: आपल्या आवडीप्रमाणे असे सामील करण्यात आले आहे.\nफेसबुकच्या या पोस्टवर हजारों लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. मुलाचे वय 26 असून उंची 160 सेमी आहे. त्याच्याप्रमाणे त्याला बघून मुलीचे पालक आणि मित्र खुश होतील. तसेच तो सर्व प्रकाराचे जेवण बनवू शकतो आणि सोबत नेटफ्लिक्स बघू शकतो असेही सांगितले आहे.\nकाही गमतीशीर अटीही या व्यक्तीने घातल्या आहेत. बॉयफ्रेंड बनल्यानंतर संबंधित मुलीसोबत फॅशनसंदर्भात चर्चा करणार नाही, तसेच तिच्यासाठी झुरळांना पळवणार नाही.\nकेंद्र सरकारकडून सर्व गरजूंना मोफत रक्त देण्याचे आदेश\nयेत्या १ एप्रिलपासून ताजमहालचे दर्शन महागणार\nपाकिस्तानकडून सईद दहश��वादी घोषित\nकोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी\nचार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये\nयावर अधिक वाचा :\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nजनगणना २०२१ ची तयारी सुरु\nदेशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. ...\nनाशिकमध्ये धाडसी दरोडा, मुथूट फायनान्सचा कर्मचारी ठार\nनाशिकच्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी ...\nIIT-JEE : महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला\nगुजरात किनाऱ्यावर धडकणार वायू\n'वायू' चक्रीवादळ गुजरातला धडणकणार होतं, वादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र ...\nकाश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीत वाढ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं जम्मू काश्मीरच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/suresh-khare-marathi-author/", "date_download": "2019-06-15T22:32:09Z", "digest": "sha1:MTBPCA3HAAESFNVYLTNLPAV6TB7PRPBM", "length": 27553, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "घरातील सात्त्विकता लेखणीत उतरली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\n���लसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nघरातील सात्त्विकता लेखणीत उतरली\nअनुराधा राजाध्यक्ष, [email protected]\nलेखक, नाटककार सुरेश खरे… स्वतःभोवतीचे अस्सल मध्यमवर्गीय संस्कार जोपासत त्यांच्या लेखणीने प्रदीर्घ प्रवास केलाय….\n‘घर म्हणजे चार भिंती नाहीत. जेव्हा चार बिऱहाडांच्या भिंती मोडून प्रसंगी सगळे एक होतात ते घर. गिरगावातल्या केळेवाडीतल्या सोमण चाळीतल्या दोन खोल्यांत आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासोबत 33 वर्ष राहिलो, तेव्हा मजल्यावरच्या इतर चार बिऱहाडांचं मिळून आणि आता स्टेला मारीस बिल्डिंगमध्ये जातीपातीच्या भिंती तोडत, वीस बिऱहाडं मिळून माझं एक घर आहे. म्हणूनच माझ्या मुंजीत आमचे पाहुणे सोमण चाळीतल्या इतर बिऱहाडांत आपलंच घर समजून राहिले होते आणि सगळ्यांची मिळून एकच चूल आमच्या घरी पेटली होती. घरांच्या बाबतीत मी नशीबवान आहे तो हा असा.’ नाटक, चित्रपट, चित्रफिती, स्तंभलेखन या माध्यमांवर स्वतःचा ठसा उमटवत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा भूमिका मनापासून जगत, सृजनाचं अर्ध्य आयुष्याला वाहत, 25 जानेवारीला 81 वर्षांचे होणारे सुरेश खरे सांगत होते त्यांची घराबद्दलची संकल्पना. त्यांच्या घरी गेले तेव्हा माझी शूटिंगच्या सामानाची बॅग घेण्यासाठी त्यांनी पटकन हात पुढे केला. मी अर्थातच नम्रपणे हसत नकार दिला. पण वयानं, अनुभवानं आणि मानानं इतका मोठा असणारा हा माणूस आपलं माणूसपण सगळ्या मानसन्मानाच्या पलीकडे जाऊन जपतो आहे याचा अनुभव सुखावणारा ठरला. सुरेशदादा मग बसले सोफ्यावरच्या त्यांच्या नेहमीच्या आवडत्या जागी आणि सांगत राहिले आयुष्यातल्या कितीतरी आठवणी.\n‘गिरगावातल्या त्या घरानं मला खूप काही दिलं. जे आयुष्यभर पुरलं. ते सुशिक्षित, सुसंस्कृत वातावरण. मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष, गीता पठण. आई गृहिणी. वडील शिक्षक. आईला वाचनाची आवड. गोखरकर लायब्ररीची ती मेंबर. शाळेतल्या वयातच माडखोलकर, खांडेकर, फडके वाचून संपवले होते मी. काय वाचतोय हे समजायची कुवत नव्हती तरीही. त्यामुळे निबंध छान व्हायचे. वर्गात वाचून दाखवले जायचे. दहा वर्षांचा असताना ‘सत्तेचा गुलाम’मध्ये मी स्त्री भूमिका केली आणि नाटकाची इंगळी मला डसली. कळलं, असं काही केलं की कौतुक होतं. म्हणूनच मोठेपणी नट व्हायचं मी ठरवलं. पण नंतर अभिनयापेक्षा लेखनात गती असल्याचं जाणवलं. कॉलेजात असताना काही कविता केल्या. ज्या ‘विविध वृत्त’, ‘आलमगीर’मध्ये छापून आल्या आणि ‘सत्यकथे’तून साभार परतही आल्या. व्हॉईसरॉय ऑफ इंडिया रेस्टॉरंटमध्ये मित्रांबरोबर जायचो नेहमी. तेथे बबन प्रभू यायचे. त्यांच्या वाचनात माझी एक कथा आली. ती संवाद रूपातच होती लिहिलेली. आठ दिवसांत त्यांनी नभोनाटय़ स्वरूपात आकाशवाणीवरून ती प्रसारित केली. तेव्हा जाणवलं, जमतंय की आपल्याला लिहायला… आणि मग लिखाणाचा अखंड प्रवास सुरू झाला. गिरगावातल्या त्या घरात टेबल-खुर्ची नव्हती. म्हणून मांडीवर बोर्ड घेऊन, पलंगावर बसून लिहायचो. आजूबाजूला मुलं खेळत असायची. रेडिओवर गाणी लागायची. पण शांततेचा भंग होतो आहे, असं कधी वाटलं नाही. हा आपल्या जीवन���चा भाग आहे आणि तो स्वीकारला पाहिजे, ही सहिष्णूता मला त्या चाळीनं शिकवली. मला लागायचे ते फक्त पांढरेशुभ्र कागद आणि शाईचं पेन. पहिल्या पाच नाटकांचा जन्म तिथेच झाला.’\nलेखनाची ऊर्मी इतर अडथळ्यांवर कशी मात करते हे सांगताना सुरेशदादा म्हणाले, ‘बायकोला ताप होता. तिच्या डोक्यावर कोलन वॉटरच्या घडय़ा ठेवत सखी शेजारणीचा शेवटचा अंक मी लिहिला. विमा कंपनीत नोकरी करून लिखाण केलं. तेव्हा दोन कंपार्टमेंट केली होती डोक्यात. ऑफिसमध्ये दहा ते सहा नाटकवाल्यांचे फोन घ्यायचे नाहीत आणि सहानंतर ऑफिससंबंधित कामं नाहीत. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सहा ते सकाळी सहा नाटकाचा विचार असायचा डोक्यात. लग्न होतानाच मी बायकोला तीन गोष्टी सांगितल्या होत्या. सहानंतर फिरायला येणं, भाजीबाजार करणं वगैरे मला जमणार नाही. मी आईशिवाय वेगळा राहू शकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीच आहेत आणि राहतील. आनंदाची गोष्ट अशी की, 48 वर्षांच्या संसारात या गोष्टींवरून आमच्यात कधीही वादसुद्धा झालेला नाही.’\nघराच्या बाबतीत सुखी माणसाचा सदरा घातलेले सुरेशदादा त्यांच्या नाटकाच्या लिखाणाची प्रक्रिया सांगताना पुढे म्हणाले, ‘मी विषयांच्या मागे जात नाही. विषय मला म्हणतात मला लिही, तेव्हा मी लिहितो. ऑफिसच्या व्यापात लिहायला वेळ कमी पडायचा म्हणून दर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता टॅक्सी पकडून मी थेट पुण्याला श्रेयस हॉटेल, रूम नंबर 405 गाठायचो. तिथे रविवार संध्याकाळी सहापर्यंत एक ते दीड सीन लिहून व्हायचा.’\nपूर्वी कागद-पेन घेऊन आणि आता संगणकावर लेखन करताना सुरेश दादांना, ज्ञानेश्वरीची एक छोटी प्रतिकृती मात्र समोर लागतेच. तिच्यामुळेच सुचलेली कल्पना एका बैठकीत पूर्ण होते ही त्यांची श्रद्धा. 464 पानांचं आत्मचरित्र त्यांनी स्वतः टाईप केल्याचं आवर्जून सांगितलं. सुरेश दादा म्हणाले, ‘कुणी सांगितलं म्हणून मी लिहीत नाही. मनातली लेखकाची घंटा वाजल्यावर मात्र लेखणी थांबत नाही. गरिबीमुळे आत्महत्येचा प्रयत्न आणि तीन मुलांचा खून करणाऱया एका स्त्रीच्या केसचा निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटलं होतं की, असे सामाजिक प्रश्न शिक्षा देऊन सुटत नाहीत. त्यामागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. त्याच वाक्यानं ‘स्वर जुळता गीत तुटे’ हे माझं नाटक आकारलं. माझ��� शाळेतली मैत्रीण अनेक वर्षांनी मला भेटली. नंतर कळलं की सुसंस्कृत घराण्यातली ती गोड मुलगी कॉलगर्ल आहे. प्रश्न पडला का असं झालं असेल ‘मला उत्तर हवंय’ त्यातूनच लिहिलं गेलं. घटना घडते तो माझ्या नाटकाचा शेवट असतो आणि ती का घडली, कशी घडली या प्रश्नांची उत्तरं म्हणजे नाटक असतं.’\nलिखाणात लेखकाचा आयुष्याचा दृष्टिकोन उमटतो हे तर खरेच. स्त्री पुरुष संबंधाकडे कुठलंही लेबल न लावता निरोगी नजरेनं सुरेश दादा पाहू शकले. म्हणूनच ‘संकेत मिलनाचा’सारखं नाटक लिहू शकले. शरीरसंबंधांपासून सुरू झालेलं नातं, मैत्रीच्या आणि आई मुलाच्या नात्यालाही नंतर सामावताना त्यांनी दाखवलं. उघडी नागडी भाषा आणि प्रसंग टाळून सूचकतेनं प्रसंग उभारण्याची सुरेश दादांची संस्कारी लेखणी लोकांची नेहमीच दाद मिळवून गेली आणि अनेक पुरस्कारांनी सजली. सुरेश दादा आठवणींचा खजिना रिता करताना म्हणाले, नाटक लिहिताना माझ्या मनातल्या रंगमंचावर ते घडत असतं. मला लिहिताना हसू आलं तर प्रेक्षक हसतील आणि नायिकेच्या दुःखानं मी रडलो तर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल, याची मला जाणीव असते. नाटक लिहून झालं की, मनाच्या घरात जमलेली सगळी मंडळी आपापल्या घरी निघून जातात. लग्न मंडपात कन्यादान केल्यानंतरच्या बापासारखी माझी अवस्था होते. मग मी हळूच पुढच्या नाटकाकडे वळतो.’\nबोलता बोलता सुरेशदादा क्षणभर थांबले. म्हणाले, ‘आपली पन्नास वर्ष मैत्री असल्यासारखं बोलतोय मी सगळं काही.’ मुलाखतीला औपचारिकतेचा स्पर्श नसल्याची पावतीच वाटली मला ती. त्यांना भेटायला गेले तेव्हा घसादुखीनं हैराण होते मी. प्यायला गरम पाणी करून द्यायला ते स्वतः स्वयंपाघरात गेले. मी म्हणाले, तुम्हाला कशाला त्रास मी घेते करून गरम पाणी. तर म्हणाले, ‘त्रास कसला मी घेते करून गरम पाणी. तर म्हणाले, ‘त्रास कसला सवय झाली आहे आता. 2015 मध्ये बायको गेली. तेव्हापासून घरातली काडी इकडची तिकडे न करणारा मी रोज रात्री स्वतः आमटी भात करून खातो. दुपारी स्वयंपाकी भाऊंनी केलेलं जेवण जेवून, भांडी विसळून मगच घासायला ठेवतो. ओटा धुतो आणि हे सगळं मनापासून करतो. कारण जे करायचं ते 100 टक्के आणि प्रेमानं, ही आई वडिलांची शिकवण आहे.’ परिस्थिती स्वीकारत ‘फरगेट ऍण्ड फरगिव्ह’ या न्यायानं जगत दुसऱयाला देता येईल तेवढा आनंद देत, स्वतः आनंदी रहाणाऱया सुरेश दादांना भेटणं म्हणजे आयुष्याला समजून घेऊन जगणं अनुभवणं होतं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपुन्हा रात्रीस खेळ चाले…\nपुढीलहाऊसफुल्ल: नशीबवान; एका स्वप्नाची वास्तवातली गोष्ट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://getvokal.com/question-marathi/ZZ9L86VST-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-06-15T22:37:18Z", "digest": "sha1:EWLL6KF37DJHM23CB2UKQBMPMBDSEK5Q", "length": 4615, "nlines": 78, "source_domain": "getvokal.com", "title": "पोलीस भरती ला हाईट किती लागते? » Police Bharati La Hait Kiti Lagte | Vokal™", "raw_content": "\nपोलीस भरती ला हाईट किती लागते\nचेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे.\n500000+ दिलचस्प सवाल जवाब सुनिये 😊\nपोलीस भरती साठी कोणता प्रश्नसंच वापरता येईल\nमहाराष्ट्र पोलीस भरती कधी आहे\nपोलीस भरती साठी काय करावे लागेल\nपोलीस भरती साठी कोणत्या विषयाचा अभ्यास जास्त करावा\nपोलीस भरती चा अभ्यास कसा करावा\nपोलीस भरती परीक्षेसाठी कोणत्या विषयावर भर देणं गरजेचं आहे\nपोलीस भरती ला कसे प्रश्न येतात\nपोलीस भरती कधी होईल\nपोलीस भरती केव्हा होते\nपोलीस भरती साठी कोणते पुस्तक वापरावे\nमहाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे\n१२वी सायन्स नंतर पोलीस भरती ची तयारी कशी करावी\nपोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा\nपोलीस भरतीसाठी कोणते पुस्तक वापरावे\nपोलीस मध्ये मी करिअर करू शकतो का\nपोलीस भरतीतील गणित विषयासाठी कोणते पुस्तक वापरले पाहिजे\nरेल्वे भरती प्रश्न उत्तरे कुठे मिळतील\nरेल्वे भरती ग्रूप डी परीक्षेबद्दल माहिती द्या\nपोलीस भरतीसाठी काय अभ्यास करावा आणि कसा करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/car-running-on-bear/", "date_download": "2019-06-15T23:15:31Z", "digest": "sha1:DGYQEFHGNFGTLGYBSZIU3YHNV7XIQTTC", "length": 11964, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआतापर्यंत बियरचा उपयोग हा केवळ पिण्यापुरता होता, पण आता बियर पेट्रोल आणि डिझलचं देखील काम करणार आहे. होय, लवकरच तुम्हाला तुमची कार बियरवर चालताना दिसू शकते. सध्या वैज्ञानिकांनी ह्यादिशेने पावलं उचलले आहेत. म्हणजे आता तुम्हीच नाही तर तुमची गाडी देखील बियर पिणार.\nब्रिटनच्या ब्रिस्टल विश्वविद्यालयाच्या संशोधकांनुसार पेट्रोलच्या नवीकरणीय विकल्पाच्या स्वरुपात जगभरात मोठ्या प्रमाणात बॉयो- इथॅनॉलचा प्रयोग केला जाऊ शकतो. आपल्या कारमध्ये वापरला जाणारा इथॅनॉल गॅस हा पेट्रोल किंवा डिझल पासून तयार होत असतो. इथॅनॉल हा कुठेही सहज उपलब्ध असतो, पण त्याचा अतिवापर आपल्या कारसाठी नुकसानदायक ठरू शकतो.\nह्या व्यक्तिरिक्त बूटनॉल हा पदार्थ ह्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण हा एवढ्या सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वैज्ञानिक इथॅनॉल ला बूटनॉल मध्ये परावर्तीत करण्याच्या पद्धती शोधात आहेत. ब्रिस्टल विश्वविद्यालयातील वैग्यानिकांनी इथॅनॉलला बूटनॉलमध्ये परावर्तीत करण्यासाठी कॅटालीस्टचा वापर केला आणि बियर सोबत त्याचे परीक्षण केले.\nह्या प्रोजे���्टमधील डंकन वास ह्यांच्यानुसार, “बियर ही रसायनांच्या मिश्रणासाठी एक उत्कृष्ट मॉडेल आहे. ज्याचा आपल्याला अस्त्विक औद्योगिक प्रक्रियेत वापर करण्याची गरज आहे. मद्यांमध्येअल्कोहोल हे आणखी काही नसून इथॅनॉलच आहे. तेच अणू आम्हाला पेट्रोलच्या पर्यायी बूटनॉलमध्ये परावर्तीत करायचे आहे.”\nसध्या ह्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावर लागू करण्यात आणखी काही वेळ लागू शकतो, पण तरी आता पेट्रोल डिझलला आणखी एक विकल्प येणार हे नक्की. हा शोध पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सुरक्षित ठरू शकतो. तसेच पेट्रोलचे वाढते दर आणि कमी साठा बघता हा खरंच एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← मल्टिप्लेक्समधील पदार्थ इतके महाग का, तरी विकले का जातात अर्थशास्त्रीय कारण जाणून घ्या..\nईदचा रोजा सोडण्याची ही अफलातून पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल \nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nबियर ही नेहेमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या बाटलीतच का ठेवली जाते\nMay 6, 2019 इनमराठी टीम 0\nपेट्रोल दरवाढीवर स्मार्ट उपाय : ह्या ४ आयडीयाज वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल\n“नमस्कार, मी मनोहर बोलतोय” : संरक्षण तज्ञांना आलेला एक फोन कॉल आणि…\nजगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय\nMinions घुसले भारतीय राजकारणात\nकौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता\nभारतीय सैनिकांसाठी स्मारक तयार करण्यात ६० वर्षांची दिरंगाई\nश्रीराम ते छत्रपती शिवाजी महाराज : अतिरेकी चिकित्सकांचा सूर्यावर डाग पहाण्याचा छंद\nव्यवसायात ‘दूरदृष्टी’ महत्त्वाची का असते, ते दर्शवणारे हे ४ प्रसंग\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nइस्त्राईलचं राष्ट्राध्यक्षपद आईन्स्टाईनकडे चालून आलं होतं…पण..\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nधोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं\nमायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपरमागची तुम्हाला माहित नसलेली रंजक कहाणी\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा ब���दुकी \nभारतीय पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या निडर महिला IPS अधिकारी\nमाणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nडोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला\nइंटरनेट नसतानाही तुम्ही मोबाईल बँकिंग वापरू शकता…कसं\nशिनचॅनच्या जन्मामागची दुःखद कथा\nअश्रू खारट का असतात जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/old/loksattav2/index.php?view=article&catid=329%3A2011-02-22-08-54-27&id=250059%3A2012-09-13-21-34-22&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=331", "date_download": "2019-06-15T23:37:33Z", "digest": "sha1:MDDX4DE3Y7XT2CDLVLFXTWNEWQLDONRS", "length": 10165, "nlines": 16, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "सो कुल : विसरण्यासाठी रिमाइण्डर", "raw_content": "सो कुल : विसरण्यासाठी रिमाइण्डर\nशुक्रवार १४ सप्टेंबर २०१२\nपरफेक्शनिस्ट हा जरा टोकाचा शब्द झाला. वक्तशीर, टापटिपीत, चोख असणे ही काही जणांची गरज असते. तो स्वभावच होऊन बसतो. पण हॅलो. त्यासाठी एनर्जीही खूप इन्व्हेस्ट करावी लागते.\nमध्ये एकदा एक मैत्रीण बरसलीच माझ्यावर अनपेक्षितपणे. ‘‘काय गं. तू काही विसरत कशी नाहीस बघावं तेव्हा सगळं बरोबर न विसरता करतेस अगदी बघावं तेव्हा सगळं बरोबर न विसरता करतेस अगदी’’ मी हसून म्हटलं, ‘‘अगं, ही तर कॉम्प्लिमेन्ट झाली. तू रुसक्या स्वरात का म्हणतीएस’’ मी हसून म्हटलं, ‘‘अगं, ही तर कॉम्प्लिमेन्ट झाली. तू रुसक्या स्वरात का म्हणतीएस’’ ती म्हणाली, ‘‘अजिबात नाही. फार हाय स्टॅण्डर्ड्स सेट होतात तुझ्या लक्षात ठेवण्याच्या स्वभावामुळे. माझ्यावर फार प्रेशर येतं नेहमी’’ ती म्हणाली, ‘‘अजिबात नाही. फार हाय स्टॅण्डर्ड्स सेट होतात तुझ्या लक्षात ठेवण्याच्या स्वभावामुळे. माझ्यावर फार प्रेशर येतं नेहमी’’ मी चकितच झाले. आपण आपल्या वाईट सवयी सुधारण्याबद्दल अनेकदा विचार करतो, पण चांगल्या सवयींना गृहीतच धरतो.\nयावर गोंधळून जाऊन, आठय़ा घालून बराच केला मी आणि मैत्रिणीच्या बोलण्यातलं तथ्य() जाणवलं. त्यातून एक इच्छा जन्माला आली. इच्छा कसली. स्वप्नच म्हणा ना. काही तरी विसरण्याचं स्वप्न. व्यवस्थित असण्याचं व्यसनच जडलंय मला. फॅन बिघडला) जाणवलं. त्यातून एक इच्छा जन्माला आली. इच्छा कसल��. स्वप्नच म्हणा ना. काही तरी विसरण्याचं स्वप्न. व्यवस्थित असण्याचं व्यसनच जडलंय मला. फॅन बिघडला बोलवावं इलेक्ट्रिशिअन- दुसऱ्या दिवशी दुरुस्त करून घे. चहाच्या भांडय़ाचा प्लॅस्टिकचा दांडा जळला कुणाच्या तरी हातून- ताबडतोब दुसरा बसवून आण. तुटलं बटण- शिवून टाक. पर्सचा/ बॅगचा बंद तुटला- आण जोडून. अशी सगळी कामं वेळच्या वेळी करायला मला फार बरं वाटतं.\nयाचा तसा दैनंदिन गोष्टींसाठी, जगण्यासाठी खूप उपयोगही होतो. आपण जास्त जबाबदार होतो, तत्पर होतो. शिवाय आपलं वारं सोबतच्या माणसांनाही लागू शकतं- त्याचा फायदा आपल्या घराला किंवा ऑफिसला होतो. इलाज शोधण्याच्या वृत्तीमुळे रोजच्या लहानसहान गोष्टींचा बाऊ वाटत नाही. उलट त्या सोडविताना एक खेळकरपणा येतो आपल्यात. आता या आठवडय़ात काय बाबा दुरुस्त करायचंय. असा. कारण घरातले प्रश्न काही एकदा निस्तरून थांबत नाहीत. नळच गळायला लागतो, चप्पल तुटते, छत्री मोडते, लॅच बिघडतं. काही ना काही सतत उद्भवत राहतं.\nपण असल्या या दक्ष स्वभावाचा उपयोग काय, असं मला हल्ली वाटायला लागलंय. बाकीची माणसं आपल्या गोष्टी लक्षात ठेवण्याला, वेळेवर करण्याला गृहीत धरतात. ते कारचं पीयूसी असो की आदल्या आठवडय़ात आणलेली पालेभाजी ड्रायव्हरपासून कूकपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की, आपण कशाला काही लक्षात ठेवायच्या फंदात पडायचं ड्रायव्हरपासून कूकपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की, आपण कशाला काही लक्षात ठेवायच्या फंदात पडायचं आहेच की सोनाली आठवण करून द्यायला. मध्ये एकदा पेट्रोल संपत असल्यामुळे कारचा लाल दिवा पकपक करायला लागला. घरात मोहरीचे दाणे आणि तूरडाळ ठणठण झाले होते. कणीक दोन फुलके (मुंबईत फुलकेच आहेच की सोनाली आठवण करून द्यायला. मध्ये एकदा पेट्रोल संपत असल्यामुळे कारचा लाल दिवा पकपक करायला लागला. घरात मोहरीचे दाणे आणि तूरडाळ ठणठण झाले होते. कणीक दोन फुलके (मुंबईत फुलकेच पोळ्या नशिबात नाहीत.) होतील एवढी नावाला उरली होती. त्यात कपडे धुवायची पावडर संपलीए- मग आज वॉशिंग मशीन लावतच नाही- असं काम करणाऱ्या ताईंचं वाक्य कानावर आलं- आणि मी हादरलेच\nहाऊसकीपिंग, स्वयंपाकघर, इस्त्रीचे कपडे, किराणा सामान, बिलं, गाडीचा मेन्टेनन्स हे तर झालंच. शिवाय आपल्या कामाच्या गोष्टी. कॉन्ट्रॅक्ट्स, कॉस्च्युम्स, मेकअप, हेअर ड्रेसिंगच्या वस्तू, चपला-बूट हे सगळंही आपणच ���घायचं. शिवाय व्यवसाय असा- त्यामुळे इन्कम टॅक्ससाठी बिलं जपायची, टीडीएस सर्टिफिकेट मागत बसायचं, लोकांनी वेळेवर न दिलेले पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावत बसायचं.. किती कामं असतात बरं या सगळ्या विविध कामांसाठी मदत म्हणून असिस्टन्ट ठेवले- तर झालंच. त्यातले अनेक जण आपली बुद्धी गहाण टाकूनच येणार- त्यामुळे पुन्हा त्यांना आठवण करून देत बसायचं. न संपणाऱ्या चक्रवाढ व्याजासारखं अविरत चक्रच.\nयाउलट अशी विधानं किती छान वाटतात. ‘‘अरे, विसरलोच बघ मी तुझी कॉपी आणायला..’’\n‘‘ओह. आज हा सीन करायचा आहे का आपण.’’\n‘‘हा मैडम, आपने बोला था. लेकीन मई भूलही गया.’’\n‘‘येस येस यू आर राईट. बट..’’\nसाधं दर आठवडय़ाला शनिवार-रविवारची जास्तीची सांगितलेली वर्तमानपत्रं टाकायला विसरतो पेपरवाला. पण बिल मात्र पूर्ण मांडायला विसरत नाही. तरी अशा माणसांचं काहीही बिघडत नाही. त्यांचं उखळ कायम पांढरं होतं राहतं, पण काटेकोर माणसांचं मात्र धडपड करून रक्त आटत राहतं.\nआता या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी लक्षात ठेवून स्वत:च्या तंद्रीत असायचं ठरवलंय. काही नाही. खिडकीबाहेर बघत चहाच पीत बसायचं. किंवा पुस्तक वाचण्यात मुद्दाम एवढं गुंग व्हायचं. की मीटिंग, अपॉइन्टमेन्ट वगैरे विसरूनच जायचं. मग नंतर अय्या. खरंच की. सॉऽऽरी.. असं स्टाइलमध्ये म्हणायचं. छे छे छे. कसलं यश येणार असल्या नाकर्त्यां प्लॅनला विसरणंसुद्धा लक्षात ठेवायचं म्हणे\nअसो. त्यापेक्षा आपला व्यवस्थितपणाचा सोस मान्य करावा आणि त्याच्या परिणामांना सिद्ध राहावं झालं. सॉरी गं मैत्रिणे. पण आय अ‍ॅम लाइक दॅट ओन्ली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ileana-dcruz-sexy-video-pagalpanti-actress-ileana-dcruz-hot-bold-video-at-red-carpet/", "date_download": "2019-06-15T23:36:42Z", "digest": "sha1:NZGA7RF4W4MOLOJL5XBB7366DOGJWKQX", "length": 18452, "nlines": 196, "source_domain": "policenama.com", "title": "'डीप नेक' ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा 'बोल्ड' वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले 'घायाळ' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’\n‘डीप ने��’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूजचा सेक्सी व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इलियाना या व्हिडिओमध्ये शानदार ड्रेस घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. इलियानाचा हा कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओला हजारो चाहत्यांनी पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये हॉट अंदाजात ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये इलियाना खूपच सुंदर दिसत आहे.\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nइलियाना डिक्रूजचा हा व्हिडिओ नवीन नसला तरी तिचा अंदाज खूपच आकर्षित आहे. या व्हिडिओमध्ये तिने डीप ब्लॅक गाउन परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने हाय हिल्स कॅरी केले आहे. सेक्सी पोज देत इलियाना चाहत्यांना घायाळ करत आहे. तिची स्टाईल आणि कॅन्फिडन्स तिला शोभत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये प्रत्येक फोटो आणि व्हिडिओमध्ये तिचा नवीन लुक तुम्हाला पहावयास मिळतो.\nइलियाना नेहमीच सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिने स्वतः इन्स्टाग्रावर सेक्सी फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा दिलकरश अंदाज सगळ्या चाहत्यांना पहावयास मिळतो. तिचे सोशल मिडियावर लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि कमेंट करत असतात.\nइलियाना डिक्रुजबद्दल बोलायचे म्हणले तर, ती जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला, पुलकीत सर्माट यांचा चित्रपट ‘पागलपंती’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सध्या चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. हा चित्रपट ८ नोहेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला निर्देशक अनीस बज्मी यांनी डायरेक्ट केला आहे.\nIleana D’Cruz Sexy Video: डीप नेक ड्रेस में इलियाना डिक्रूज का बेहद सेक्सी वीडियो, दिलकश अदाओं से किया फैंस को अट्रैक्ट\n‘त्या’ दहशतवादी मेसेज प्रकरणातील आरोपीचं नेपाळ ‘कनेक्शन’\nहे ‘3 idiots’ अधिकारी PM नरेंद्र मोदी बनवतात अधिक ‘पावरफुल’\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; र��शनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nकै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी, राष्ट्रवादीच्या…\nनारायण राणेंच्या गडाला ‘सुरूंग’ लावणार्‍या खा. विनायक…\nबोगस ID तयार करून MBA चा IPS झाला, युवतीशी फेसबुकवर मैत्री केल्यानंतर…\nट्विटरवर चूकीची माहिती दिल्याने जिग्नेश मेवानीवर FIR दाखल\n“हिंदू नामर्द नाही, औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची धमक हिंदूंच्या मणगटात” : उद्धव ठाकरे\nभारत-पाक लढती दरम्यान पाऊस पडल्यास १०० कोटी रुपयांचे होणार नुकसान \nराम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन देशभरातील साधू-संत अयोध्येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/coep-students-indegenize-3d-metal-printer/", "date_download": "2019-06-15T23:32:57Z", "digest": "sha1:QJELPUZ2WPL3QRBRGUAC3KDPABE2KW7W", "length": 13374, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अभिमान! - आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n – आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nपुण्याच्या Engineering कॉलेज चं नाव बऱ्याच कारणाने चर्चेत असतं. नुकत्याच स्वयम् उपग्रहाब्द्द्ल तुम्ही आमच्या CoEP चा स्वयम् ह्या article मध्ये वाचलं असेलंच. आता COEP ने आणखी एक यश मिळवलंय.\nआधुनिक तंत्रज्ञान भारतात आणण्याच्या दृष्टीने CoEP ने विद्यार्थ्यांना 3D Printer च्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती आणि बनवण्याची पद्धत शिकवली आहे. ज्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी हे printer निम्म्या किमतीत बनवण्याची किमया दाखवली आहे.\nएवढंच नव्हे तर कॉलेज च्या Production Department च्या विद्यार्थ्यांनी फक्त ३५ लाख रुपयांत Metal Printer बनवलाय – ज्याची बाजारात किंमत आहे ३ कोटींपेक्षा जास्त आहे – म्हणजेच तब्बल आठपट जास्त आहे.\nCoEP चे Director, भरतकुमार अहुजा म्हणतात –\nDesign च्या कामासाठी वेगवेगळ्या उद्योगात आजकाल 3D Printers मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. म्हणूनच बाजारभावापेक्षा कमी किमतीत हे 3D Printer उपलब्ध व्हावं ह्यासाठी आम्ही काम करत होतो. ह्याचं यश म्हणून बाजारात $500 ते $800 किंमत असलेलं हे Printer आम्ही $250 मध्ये तयार करु शकलो. आमचं लक्ष्य आहे ही किंमत $150 पर्यंत खाली आणणे. आमचे प्राध्यापक सध्या Printer मधला circuit board स्वतः करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच एक वस्तू आम्ही import केली आहे. ह्याने (म्हणजे, जर सर्किट बोर्ड इथेच बनवता आला तर त्याने -) किंमत अजून कमी होईल.\n3D Printer तयार करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली ती 2015 च्या जानेवारी महिन्यात – जेव्हा कॉलेज ची एक टीम कोलराडो ला 3D Printer बघण्यासाठी गेली होती.\nPrinter ची किंमत बघून टीम ने स्वतः तयार करण्याबद्दल विचार केला. इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या printer च्या design चा अभ्यास करून सहा महिन्यात कॉलेज च्या टीम ने Geometric limited च्या सहाय्याने प्रयोगाला सुरुवात केली.\nआजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी २ कार्यशाळा घेतल्या गेल्या असून त्यात त्यांना 3D Printing आणि assembly of Fuse Deposition Method (FDM) printers शिकवण्यात आलं आहे.\nआरती मुळे ह्यांच्या टीम मध्ये Lab Manager संदेश पाटील ह्यांच्यासोबत कार्तिक बक्षी, रविकिरण शिंदे आणि शरदचंद्र बनसोडे ह्या प्रोजेक्ट वर काम करत आहेत. सध्या ही टीम 3D Printer च्या Baseplate Calibration वर काम करत आहेत.\nस्वस्तात बनवलेलं हे प्रिंटर औद्योगिक गरज भागवू शकणार नाही पण विद्यार्थ्यांसाठी हे printer महत्वाचं आहे.\nउपलब्ध design मध्ये गरजेनुसार बदल करून laser sintering technique चा वापर करून विद्यार्थ्यांनी Metal Printer बनवलंय. लेझर आम्हाला Import करावं लागल्याने त्याची किंमत जास्त होती. Industry मध्ये मॉडेल मटेरियल म्हणून Metal पावडर वापरतात तर आम्ही brass plus polymer पावडर वापरली. आता विद्यार्थ्यांनी तयार products नं घेता ते 3D Printer चा वापर करून तयार करावे ज्याने किंमत कमी होईल आणि सुरक्षित पण असेल.\nपुण्याच्या कॉलेजची पोरं भारियेत राव\nनवीन पाऊले उचलत पुढे जाणाऱ्या CoEP च्या विद्यार्थ्यांनो…अभिनंदन\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← शोभा डे ने केला भारतीय ऑलिम्पिक टीमचा अपमान, लोकांनी twitter वर दिलं चोख उत्तर\nलग्नाच्या निर्णयामुळे एकट्या पडलेल्या इरोम शर्मिलाच्या पाठीशी रेणुका शहाणे →\nबेकरीत ताटे धुण्यापासून सुरु झालेला “एक रुपया” ते “तीस कोटी” पर्यंतचा विस्मयकारक प्रवास\nभारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय होत नाही अंतिम संस्कार\nकॅथलिक चर्चचं “विच हंटींग” : विद्वान स्त्रिया, पुजाऱ्यांना जिवंत जाळण्याचा काळाकुट्ट इतिहास\nशाह शरीफ दर्गा आणि महाराजांचे पराक्रमी भोसले घराणे यांचा परस्परांशी नेमका सबंध काय\nहिंदू-मुस्लिम ऐक्य साध्य करण्यासाठी\nहे आहेत भारतीय Avengers\n“मिर���ज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे\n‘चल तुझ्या रुममधे जाऊ’ रशियन कॉल गर्ल, मराठी माणूस – सुन्न करणारा प्रसंग\nऔषधांविना वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय ट्राय करा – १००% फरक जाणवेल\nवयाच्या ११ व्या वर्षापासून युद्धभूमीत गर्जणारा पंजाबचा वाघ : महाराजा रणजीत सिंह\nएक असा देश जिथे महिला पुरुषांना गुलामासारखं वागवतात \nराकट गँगस्टरच्या प्रतिमेतील पंकज त्रिपाठी ह्या गुणी कलाकाराची ही प्रेमकथा तितकीच हळवी आहे\nया मंदिरात जो रात्री थांबतो तो दगडाचा होऊन जातो\nमृत्यू म्हणजे नेमकं काय – सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घ्या\nविमान प्रवासातल्या या महत्वाच्या गोष्टी विमान कंपनीने तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत\nतुमच्याकडेही पाळीव प्राणी आहे मग या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी\n‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम \nतुम्हाला माहित नसणारे काजुचे फायदे जाणून घ्या\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nरोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004541-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=26%3A2009-07-09-02-01-20&id=259566%3A2012-11-03-21-21-22&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=3", "date_download": "2019-06-15T23:21:57Z", "digest": "sha1:5BT4BRXWMFNCNP2XMZKWFZPDQBUZ6WEJ", "length": 3820, "nlines": 9, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "चारित्र्याच्या संशयावरून मुलुंडमध्ये पत्नीची हत्या", "raw_content": "चारित्र्याच्या संशयावरून मुलुंडमध्ये पत्नीची हत्या\nपत्नीच्या चारित्र्याबाबत संशयावरून झालेल्या भांडणातून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. खुनानंतर पती ज्ञानेश्वर सरोदे याने आपणहून पोलिसांत जाऊन अटक करवून घेतली, तर मालाड येथील दुसऱ्या एका घटनेत हुंडय़ासाठी पत्नीला जाळून मारण्यात आले.\nमुलुंडमध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वरचे काही महिन्यांपूर्वी रिचाशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांत कुरबुरी सुरू झाल्या. त्यातून ज्ञानेश्वर रिचाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर आणि रिचा यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात ज्ञानेश्वरने रिचाचा गळा दाबून खून केला. यानंतर ज्ञानेश्वर मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने आपल्या ह���तून पत्नीचा खून झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरला अटक केली.\nमालाडमधील कुरार येथे अल्ताफ याने आपल्या घरातील सदस्यांच्या मदतीने पत्नी हीना हिला हुंडय़ासाठी जाळून ठार मारले.\nहीना मूळची जालन्याची होती. अल्ताफबरोबर तिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. माहेरहून काही लाख रुपये हीनाने आणावेत यासाठी अल्ताफ सतत तगादा लावायचा. परंतु हीनाच्या माहेरची परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे हुंडय़ासाठी सतत तिला मारहाण व्हायची.\nत्यातूनच अल्ताफ व त्याच्या घरातल्यांनी हीनाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. हीनाला उपचारासाठी भगवती रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्ताफ व त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004543-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80-odi/", "date_download": "2019-06-15T22:52:22Z", "digest": "sha1:5FZ6FL6WCAQD7TDFTHGXFJSKA5JBEVCR", "length": 4604, "nlines": 63, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विराट कोहली ODI Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - विराट कोहली ODI\nविराट कोहली यंदाच्या पॉली-उम्रीगर पुरस्काराचा मानकरी\nटीम महाराष्ट्र देशा : भारताच्या क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहलीला यावर्षीचा उम्रीगर पुरस्कार देण्यात येणार आहे. विराट कोहली याने २०१६-१७,२०१७-१८ या वर्षात...\nभारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय\nकोलंबो – कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या शतकांनंतर गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 168...\nविराट कोहलीच्या श्रीलंकेविरुद्ध वनडेत २००० धावा\nविराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध जबदस्त अर्धशतकी खेळी केली. जेव्हा हा खेळाडू ५५ धावांवर पोहचला तेव्हा त्याने लंकेविरुद्ध वनडेमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला...\nपुणे राष्ट���रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004543-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T23:10:53Z", "digest": "sha1:AHEUYXLOIU5W54R2HGSGCC3GFQHA6SL4", "length": 4200, "nlines": 59, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकरी किसान मोर्चा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - शेतकरी किसान मोर्चा\nकांदा निर्यातीला दुप्पट सबसिडी, राज्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा: कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. निर्यातीसाठी देण्यात येणारी सबसिडी ५...\nएक जूनपासून राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक \nपालघर: शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या ज्वलंत मागण्यांसाठी १ जून २०१७ रोजी राज्यात...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004543-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/understanding-true-patriotism/", "date_download": "2019-06-15T23:11:19Z", "digest": "sha1:LYEPZ2DSNPUSWYXJNCHCSK34Q6JYA4YZ", "length": 17057, "nlines": 124, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"खरी देशभक्ती\" : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारतात “देशभक्त” असल्याचं सर्टिफिकेट वाटप सुरू आहे. सरकारच्या एखाद्या कृतीवर टीका केली तर लगेच सैनिकांच्या त्यागाचं उदाहरण देणे असो वा राष्ट्रगीतास उभं राहीलं नाही म्हणून चक्क मारझोड केली जाते – अशी टोकाची आणि अस्मितेच्या खांबावर उभी असलेली देशभक्ती सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. Amazon वर आपल्या तिरंग्याच्या डिझाईनचे पाय-पुसणे असल्याबद्दल नुकताच हलकल्लोळ मजला होता, तो सर्वांच्या लक्षात असेलच. सुषमा स्वराजजींनी हे प्रकरण तातडीने कारणी लावल्याचं देखील आपण जाणतो. अर्थात, भारतीय समाजमन ओळखून amazon ने अश्या वस्तू विकावयास नको हे सत्य असलं तरी ती त्यांची अनावधानाने घडलेली चूक होती – मुद्दाम केलेला अपमान नव्हे – हे समजून घेण्यात अनेक भारतीय अपयशी ठरले, हेही सत्यच आहे.\nआपण सर्व भारतीय, अश्या अस्मितादर्शक-देशभक्तीत कसे गुंतून पडलो आहोत आणि खरी देशभक्ती, खरी जबाबदारी कशी विसरलो आहोत हे फेसबुकवर एका पोस्ट मध्ये नुकतंच बघायला मिळालं.\nश्री प्रवीण क्षीरसागर हे अमेरिकेत वास्तव्यास असणारे एक भारतीय. त्यांच्या खुमासदार, हल्कयफुलक्या लिखाणामुळे ते फेसबुकवर लोकप्रिय आहेत.\nत्यांची ही पोस्ट – सर्वांनी मन लावून वाचायला हवी अशी आहे –\nकाल फेसबुकवर एका पोस्टवर खालील कमेंट वाचली :\nअमेरिकन लोक चड्डी वर झेंडा रंगवतात. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यावरून कैक विनोद करतात पण देशाच हित अस्मिता स्वाभिमान कशात आहे हे त्यांना चांगल कळत. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. आपल्या सर्व भावना फक्त प्रतिकांपुरत्याच मर्यादित आणि त्यासाठी आपणही कोणत्याही थराला जातो… सामान्य माणसांचे मुडदे पाडतो पण नेत्यांच्या चूका माफ…\nही कमेंट वाचून मनात जे विचार आले ते व्यक्त करतोय.\nहे लिहून, प्रवीणजींनी पुढील अनुभव विषद केला…जो प्रत्येक भारतीयाला विचार करण्यास भाग पाडेल.\nइथल्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यात कधीही एका पैशाची/सेंटची पण लाच द्यावी लागली नाही.\nरात्री दोन वाजता पण ‘सुनसान सडक पे’ आजूबाजूने कोणतीही गाडी येण्याची शक्���ता नसताना देखील रेड सिग्नलला थांबणारे महाभाग बघितले आहेत.\nड्रायविंग लायसेन्स मिळाल्यावर सेकण्ड हँड गाडी शोधायला सुरुवात केली. इथे नवीनच होतो त्यामुळे ‘भारतीय मानसिकता’ भरलेली होतीच. भारतीय मित्रांचा सल्ला घेत होतो, बहुतांश सर्वांनी इतर भारतीय लोकांकडूनच गाड्या घेतल्या होत्या.\nमुख्य सल्ले खालीलप्रमाणे –\n1. गाडीचा कार फॅक्स रिपोर्ट चेक करून घे, काही accident वगैरे असेल तर त्यात कळेल.\n2. गाडीचे registration करताना सेल्लिंग price वर टॅक्स भरावा लागतो त्यामुळे विकणाऱ्याकडून फॉर्म वर कमी किंमत लावून घे.\nमला एका अमेरिकन महिलेची गाडी आवडली. कार फॅक्स रिपोर्ट चेक केला त्यात accident नव्हता, बार्गेनिंग करायचा प्रयत्न करून पाहिला, काही जमले नाही.\nगाडी फायनल करताना त्या महिलेने सांगितले –\nदोन वर्षांपूर्वी तिच्याकडून गाडी एका खांबाला ठोकली गेली होती त्यात radiator खराब झाल्याने बदलला आहे…\n(हे काहीही सांगायची तिला गरज नव्हती…कारण मला ते कधीच कळणार नव्हते…\nमी फॉर्म वर selling price कमी लिहायला विचारणा केली आणि त्यामुळे टॅक्स वाचेल हेही सांगितले. त्यावर तिने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले ती खचितच काही चांगली नव्हती.\nबस्स… मला पुढे काहीच बोलावले नाही.\n— ह्यावर देश चालत असतो. फक्त प्रतिकांप्रती अती टोकाची संवेदनशीलता दाखवून नाही.\nअमेरिकेच्या उत्कर्षास तिथली न्यायी राज्यव्यवस्था जितकी जबाबदार आहे, तितकाच तिथला प्रगल्भ समाजसुद्धा, हे वरील उदाहरणावरून दिसून येतं. पण आपल्याकडे वरील विचार सकारात्मकरित्या घेतला जाईल की नाही, शंकाच आहे. असे विचार मांडणाऱ्यांना टोकाचे भावनिक आरोप सहन करावे लागतात. वरील पोस्टवर, प्रवीणजींच्या मित्रांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत –\nश्री अमित लिमये म्हणतात –\nहे सगळं खरं आहे. पण सांगायला गेलं की, तू तिकडं जाऊन जास्त शहाणा झालास का ही आणि फक्त हीच प्रतिक्रिया मिळते…\nयावर प्रवीणजींची प्रतिक्रिया –\nहो… त्यामुळे सहसा इकडचे काही बोलत नाही. ‘किती लाल करणार स्वतःची’ अशीही प्रतिक्रिया येते.\nआपण सीमेवर लढू शकत नाही…पण एक देशभक्त म्हणून जबाबदार वर्तन करू शकतो ना\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← भारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का – उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल\nगणतंत्राची “विसरलेली” व्याख्या समजून घ्या →\nहैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” असण्यामागचं विचारात पाडणारं वास्तव\nभारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने नवीन वर्षाचे हे ७ संकल्प केले तर भारताचं चित्र वेगळं असेल\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती\nतथाकथित “साजूक तुपातले प्रस्थापित” आणि मराठी चित्रपटसृष्टी : इनमराठी वरील लेखास प्रतिवाद\nफक्त रू २०,००० खर्चून कलेलं हे “शानदार” लग्न सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतंय\nपरीक्षेत उत्तम मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा खालावलेला स्तर, हा दोष कुणाचा\nआपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा ह्या पाच गोष्टी\nपाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nजगात केवळ तीनच लोकांकडे असलेला exclusive पासपोर्ट\nराफेलबद्दल अपप्रचार करणाऱ्याना सणसणीत चपराक देणाऱ्या न्यायालयाच्या ९ टिपण्या\nआईन्स्टाईन जिथे अडखळला – तिथे यशस्वी होणारे “नोबेल” वैज्ञानिक \nप्राचीन भारताचा जागतिक प्रभाव सिद्ध करणारी : “मातीवरची अक्षरं”\nप्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी\nआता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी \nविमानाने पहिल्यांदाच प्रवास करताय तुमचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स\nबाहुबली मधील प्रत्येक पात्राच्या कपाळी असणाऱ्या ह्या गंधाचा अर्थ जाणून घ्या\n“कौमार्य चाचणी”ची राजस्थानात आजही वापरली जाणारी ही पद्धत बघून अंगावर काटा येतो\nभारतातील शेवटचे चहाचे दुकान – ११ हजार फुट उंचावर\nतमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील नेमका फरक समजून घ्या\nवीजबचतीसाठी वरदान ठरलेल्या “एलइडी”च्या घातक परिणामांनी शास्त्रज्ञांनाही चिंतेत टाकलंय.\nअख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004543-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/up-bar-council-president-darvesh-yadav-killed-in-agra/", "date_download": "2019-06-15T23:30:45Z", "digest": "sha1:6J2L72LBZIP4KSANHNXQBJ5GJZMS2RGS", "length": 15580, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "UP बार काऊन्सीलच्या अध्यक्षाचा गोळ्या घालून खून - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nUP बार काऊन्सीलच्या अध्यक्षाचा गोळ्या घालून खून\nUP बार काऊन्सीलच्या अध्यक्षाचा गोळ्या घालून खून\nआगरा (यूपी) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात बार काऊन्सिल अध्यक्ष दरवेश सिंह यांचा त्यांच्याच सहकारी वकिलाने गोळ्या घालून खून केला. खून केल्यानंतर मारेक-याने स्वत:वर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला दरवेश सिंह यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये गंभीर जखमी होऊन सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरवेश सिंह या यूपीच्या पहिल्या महिला बार काउन्सील अध्यक्ष होत्या.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवेश सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा स्वागत समारंभ दिवणी न्यायालयाच्य परिसरात ठेण्यात आला होता. स्वागत समारंभ सुरु असताना अ‍ॅड. मनीष शर्मा याने दरवेश सिंह यांच्यावर एका पाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी मनिष शर्मा याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN…\nदोन दिवसांपूर्वीच दरवेश सिंह यांची यूपी बार काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. दरवेश सिंह यांनी २००४ मध्ये दिवाणी न्यायालयात प्रॅक्टीस सुरु केली होती. २०१७ मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. २०१९ मध्ये झालेल्या एका निवडणुकीत सिंह आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला समान मते पडली होती. त्यामुळे दोघांना सहा-सहा महिन्यांसाठी अध्यक्ष पद देण्यात आले होते.\nकेसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय\nचेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक\n‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही\nबॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरीच्या ‘या’ फोटोंनी तर ‘मर्यादा’च ओलांडली\nचर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ होर्डींग कोसळून एक ठार\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN ३२’ विमान हवाईदलाचे\n पुण्यात नोटाबंदीदरम्यान बॅंकेत जमा केल्या ५ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा\n तरुणाला बेदम मारहाण करत डिझेल ओतून जिवंत जाळले\n‘बब्बी दा ढाबा’मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\n���ोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nसंत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’ कॅप्टन ;…\nआत्ताचे ‘छत्रपती’ स्वयंघोषीत ; रामराजेंची उदयनराजेंवर टीका\n‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’,…\n१०० ‘निवडक’ भाषणांचा संग्रह म्हणजे प्रा.विशाल गरड लिखित ‘मुलुखगिरी’\nबालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहाण्याने गंडविणार्‍या मध्यप्रदेशातील दोघांना शिर्डीतून अटक\nमोदी २.० सरकार मोठं ‘गिफ्ट’ एकाच कार्डव्दारे देशभरात करा ‘मेट्रो’चा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004544-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18923/by-subject/3", "date_download": "2019-06-15T22:39:20Z", "digest": "sha1:CNZ7CMTWVYGEIQ273SD2H6PI46IXHKBF", "length": 2775, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रांत/गाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास /इतिहास विषयवार यादी /प्रांत/गाव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004544-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22349", "date_download": "2019-06-15T23:41:01Z", "digest": "sha1:I6XTVV3MYSAQBFCEX2WQMQDQBUZQIF2J", "length": 3765, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माशी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /माशी\nहमखास शिकारीच्या माझ्या काही युक्त्या.\n'आपण सर्व जण लहानपणापासूनच एक उत्तम शिकारी असतो' हे माझे वक्तव्य तुम्हांस फारच धाडसाचं वाटतंय ना तर मग आठवा बरं तर मग आठवा बरं आपल्या बालपणी आपण किती किड्यामुंग्यांच्या शिकारी केल्यात ते आपल्या बालपणी आपण किती किड्यामुंग्यांच्या शिकारी केल्यात ते कसं त्यांना एका फटक्यात चारीमुंड्या चित केलंय. कसं त्यांना दोरा बांधून घरभर फिरवलंय. कसं त्यांच्यावर झडप टाकून, त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना बाटलीच्या पिंजऱ्यात बंदीवान केलंय. हो ना\nRead more about हमखास शिकारीच्���ा माझ्या काही युक्त्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004544-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dr-jagannath-dixit-advices-about-diet-and-weight-loss-treatment/", "date_download": "2019-06-15T23:51:33Z", "digest": "sha1:LY5HKDBKTXLSFYQZHOEVURFLUFKCDCIU", "length": 16093, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "वजन कमी करण्यासाठी जगात कोणताही शॉर्टकट नाही – डॉ. जगन्नाथ दीक्षित | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भ���जायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nवजन कमी करण्यासाठी जगात कोणताही शॉर्टकट नाही – डॉ. जगन्नाथ दीक्षित\nशरीरात अन्न घालणं सोपं आहे; परंतु ते बाहेर काढणं त्याहून अवघड असतं. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे जगात वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, असे मत संशोधक व सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ या उपक्रमांतर्गत ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, रुपाली चाकणकर, मनाली भिलारे यावेळी उपस्थित होत्या.\nडॉ. दीक्षित म्हणाले, लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. लठ्ठ होण्यामागे अनेक कारणे आहेत त्यात अनुवंशिक, वयोमान, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या सवयी, मद्यपान, धूम्रपान, औषधांचा प्रभाव अशी अनेक कारणे आहेत. आवश्यकतेपक्षा जास्त खाणं, शारीरिक श्रम न केल्याने अतिरिक्त ऊर्जा शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. त्यात उपासमार करणारे, खूप अवघड, खर्चिक, नेहमी मार्गदर्शन घ्यावे लागणारे डाएट प्लॅन असे विविध प्रयोग केले जातात. डाएट प्लॅन यशस्वी कसा होईल त्यात एकही पैसा लागू नये, डॉक्टर किंवा तज्ज्ञांची गरज लागू नये, आपल्या शरीरात ऊर्जा साठवण्याचं, निर्मितीचं काम इन्सुलिन करते. रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढल्यास उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील चरबी वाढते आणि वाढलेल्या इन्सुलिनमुळे शरीरात लठ्ठपणा येतो आणि त्यामुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. रक्तातील ग्लुकोज पेशी जाळण्यापेक्षा फॅटी अ‍ॅसिड पेशी जाळल्या तर शरीराला २ टक्के ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी ���रीरातील इन्सुलिन कमी करणे हा चांगला उपाय आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी महिलेला सक्तमजुरी\nपुढीलमगर आणि गावकऱ्यांची अशीही मैत्री , गावकरी उभारणार मगरीचे मंदिर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004545-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/guru-116072100007_1.html", "date_download": "2019-06-15T22:45:27Z", "digest": "sha1:75CDR2CMWXMHDD2JINCER2FLES6YW3EX", "length": 17059, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गुरुवारी हे काम बिलकुल करू नये ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nतुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा येत नाही. त्याचे काही असे ही असू शकते की तुमच्या हाती काही चुका होत असतील ज्याने तुमचे प्रगतीचे रास्ते पूर्णपणे बंद होत असतील म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही काम सांगत आहो ज्यांना गुरुवारी बिलकुल नाही करायला पाहिजे नाहीतर तुमच्या घरात लक्ष्मीच्या जागेवर दरिद्रता येईल.\nअसे म्हणतात की महिलांनी गुरुवारी डोक्यावरून पाणी नाही घ्यायला पाहिजे, याचे मुख्य कारण आहे बृहस्पती, जो स्त्रीचा पती आणि संतानाचा कारक असतो. या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घेतले तर गुरू कमजोर स्थितीत येतो आणि तिच्या पती आणि संतानाच्या प्रगतीत अडचण आणतो.\nमग महिला असो वा पुरुष, या दोघांनाही गुरुवारी केस नाही कापायला पाहिजे आणि पुरुषांनी तर दाढी देखील नाही करायला पाहिजे, असे केल्याने प्रगती थांबते.\nगुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडित कुठलेही काम नाही करायला पाहिजे, जसे जाळे काढणे, घरातील रद्दी विकणे. वास्तू शास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो.\nप्रयत्न करा की या दिवशी कपडे देखील धुऊ नये आणि जर धुवत असाल तर त्यांना साबण लावू नये, असे केल्याने गुरु कमजोर पडतो.\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nमंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी\nहैदराबादमध्ये निजाम वस्तू संग्रहालयात कोट्यावधीची चोरी\nयावर अधिक वाचा :\nआरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही...Read More\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला...Read More\nहातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक...Read More\nशत्रू प्रभावहीन होतील. कार्य��्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू...Read More\n\"वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता...Read More\nआजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी...Read More\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल....Read More\nवडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर...Read More\nभावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ...Read More\nसामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये...Read More\nवटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व\nप्रामुख्‍याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ ...\nवटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी\nप्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा ...\nमन पाण्यासारखे असते. ज्याप्रमाणे पाणी उतारावर वाहते त्याप्रमाणे मन संसार विषयांकडे वाहते. ...\nगायत्री मंत्र म्हणण्याचे नियम\nगायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये. मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य ...\nवटपौर्णिमा: आरोग्यासाठी वटाची पूजा\nअनेक सण आणि परंपरांनी समृद्ध आपल्या संस्कृती प्रत्येक सण साजरा करण्यामागील धार्मिक पेक्षा ...\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004545-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-wheat-gram-seed-production-1-lakh-25-thosand-hector-2525", "date_download": "2019-06-15T23:33:15Z", "digest": "sha1:RFEJUISU5JWFKLAOBJOY65YL22KMUY2X", "length": 17718, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Wheat, gram Seed Production on 1 lakh 25 thosand hector | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसव्वा लाख हेक्‍टरवर गहू, हरभऱ्याचे बीजोत्पादन\nसव्वा लाख हेक्‍टरवर गहू, हरभऱ्याचे बीजोत्पादन\nबुधवार, 1 नोव्हेंबर 2017\nनगर: शेतकरी स्तरावर बियाणे बदलात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)तर्फे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये रब्बीत गहू व हरभऱ्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहे.\nत्यासाठी गव्हाचे ८० हजार क्विंटल, तर हरभऱ्याचे ३३ हजार तीनशे क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून अनुदानावर वितरित केले जाणार आहेत. दोन्ही पिकांचे मिळून साधारण एक लाख २४ हजार चारशे हेक्‍टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे.\nनगर: शेतकरी स्तरावर बियाणे बदलात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)तर्फे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यामध्ये रब्बीत गहू व हरभऱ्यासाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहे.\nत्यासाठी गव्हाचे ८० हजार क्विंटल, तर हरभऱ्याचे ३३ हजार तीनशे क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून अनुदानावर वितरित केले जाणार आहेत. दोन्ही पिकांचे मिळून साधारण एक लाख २४ हजार चारशे हेक्‍टर क्षेत्रावर बीजोत्पादन होणार आहे.\nरब्बीत केल्या जाणाऱ्या गहू, हरभऱ्याच्या पेरणीत गव्हाचे बियाणे बदलाचे प्रमाण ३५.८५ टक्के, तर हरभऱ्याचे प्रमाण १८.२३ टक्के आहे. हरभरा व गव्हाच्या क्षेत्राचा विचार केला, तर हे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे त्यात वाढ होण्यासाठी कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)तर्फे ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो.\nयंदा राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये साधारण सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी गव्हाचे ८० हजार क्विंटल व हरभऱ्याचे ३३ हजार ३०० क्विंटल बियाणे वितरीत केले जाणार आहेत. गहू शेतकऱ्यांना पन्नास टक्के अथवा प्रतिक्विंटल १६०० रुपये अनुदानावर, तर हरभरा साठ टक्‍के किंवा प्रतिक्विंटल ४८०० रुपये अनुदान मिळेल. कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा स्तरावर लाभार्थी शेतकऱ्यांची सर्वसाधारण व अनुसूचित जातीचे प्रत्येकी ३५ टक्के तर अनुसूचित जमातीचे ३० टक्के प्रमाण निवड करतील.\nएका लाभार्थ्यांना एक एकरपर्यंतच अनुदानीत बियाण्यांचा लाभ मिळेल. राज्यात सर्वाधिक बियाणे नगर जिल्ह्यामध्ये वितरित केले जाणार आहे.\nजिल्हानिहाय गव्हाचे व कंसात हरभऱ्याचे\nवितरित होणारे बियाणे (क्विंटलमध्ये)\nनाशिक ः ६८३५ (१५९), धुळे ः २७८९ (३३३), नंदुरबार ः १७७१ (११७), जळगाव ः ६१८० (२८४१), नगर ः १४८०० (३३७३), पुणे ः ३००० (२४४), सोलापुर ः ६८४२ (३५९), सातारा ः १६०६ (२४१), सांगली ः १४७० (५५६), कोल्हापूर ः ६९१ (१८३), औरंगाबाद ः ४६०९ (३४०), जालना ः ३०६३ (६६३), बीड ः ५७१० (२८३), लातूर ः १८८० (५४०५), परभणी ः ११०७ (७२५), हिंगोली ः ५३३ (६२९), उस्मानाबाद ः ११५० (१९२१), नांदेड ः ८५८ (११८५), बुलडाणा ः ९५५ (१३५२), अकोला ः १५६५ (२८३३), वाशीम ः ८४२ (७७३), अमरावती ः १२६० (२३७२), यवतमाळ ः १२८० (२०२०), वर्धा ः १४६२ (१०००). नागपूर ः ६७४७ (८२०), भंडारा ः ३९६ (१०३), चंद्रपूर ः ५९९ (६७०).\nकृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व कृषी विभाग बीजोत्पादन कार्यक्रम राबवत आहेत. गावपातळीवर पुढील हंगामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे हा त्यामागचे हेतू आहे. या उपक्रमामुळे गहू, हरभऱ्याचे बियाणे मुबलक प्रमाणात तयार होतील.\nजिल्हा व्यवस्थापक, महाबीज, नगर\nकृषी विभाग agriculture department महाराष्ट्र गहू wheat बीजोत्पादन seed production बीड उस्मानाबाद वाशीम यवतमाळ\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्��ी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004545-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://asmitapawar.wordpress.com/tag/anniversary/", "date_download": "2019-06-15T22:50:40Z", "digest": "sha1:2ESCQ4AAKW22CP4SFMBG2KVPZHH6ZHGT", "length": 6320, "nlines": 125, "source_domain": "asmitapawar.wordpress.com", "title": "anniversary – निशीगंध ……", "raw_content": "\nएकवचनी प्रथमपुरुषी मी ………..\nकाल आमच्या साखरपुड्याला एक वर्ष पुर्ण झाले.\nत्यामुळे गेल्या २०-२५ दिवसापासुन रात्री १०च्या नंतर येनारा माझा नवरा काल\nसंध्याकाळी ७.४५ला कामापासुन मोकळा झाला व आम्ही ८ वाजता ओफीस मधुन बाहेर जाण्यासाठी निघालो.\nबाहेर भरपुर फिरलो व नंतर भरपुर खाल्ले 🙂\nखाल्लेले पचण्यास थोडासा हातभार लावावा म्हणुन झेड ब्रीज वर २-३ चक्कर लावली.\nतेवढाच आपला पोटाला हातभार हा उदात्त हेतु.\nएव्हाना पावसाने त्याच्या अस्तित्वाची दखल घेन्यास भाग पाडले व लवकरात लवकर आपले घर जवळ करावे\nया हेतुने आम्ही पावसातच घरी जाण्यास निघालो आणी लवकरच पावसाने रौद्ररुप धारण करायला सुरुवात केलेली होती.\nनवरोबाला म्हणाली की कुठेतरी थांबु या व पाउस थांबल्यावर घरी जाउया पण नवरोबा म्हणाला की लवकरात लवकर घरी जाउया उगाच पाउस अजुन वाढला तर पंचाईत होईल. तसेच पावसात भिजत निघालो (अर्थातच गाडीवर).\nपावसाचा जोर खुप वाढलेला होता. घरी पोहोचायला जवळ्पास ४५मिनीट लागले. घरी पोहोचे पर्यंत चिंबचिंब भिजलेलो होतो सोबतच लाईटपण गेलेली होती.\nबाहेर बघीतले तर पाउस अजुनच वाढलेला होता. वाटले बरे झाले घरी यायला निघालो ते जर थांबलो असतो तर अडकलो असतो (अर्थातच श्रेय नवरोबा).\nपावसात पण भिजण्यात खुप मजा आली. नवरा म्हनाला पण आज तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण होत आहेत (बाहेर फिरायला जाणे, पावसात भिजणे…)\nआमच्या साखरपुड्याच्यादिवशीपण पाउस आला होता….\nएकंदतीर कालची संध्याकाळ खुप छान गेली………..\nAuthor Asmita Pawar MendhePosted on सप्टेंबर 30, 2010 सप्टेंबर 30, 2010 Categories अरे संसार संसारश्रेण्याखाण्यासाठी जन्म आपुलाश्रेण्यापाऊसश्रेण्यासहजचTags anniversaryश्रेण्याengagement anniversaryश्रेण्याenganement5 टिप्पण्या साखरपुड्याचा पहिला वाढदिवस वर\nसद्ध्या पाहुणे किती आहेत\nRahul च्यावर त्याचा वाढदिवस\nnilesh च्यावर त्याचा वाढदिवस\nNisha च्यावर देहू आळंदी\nवन्दना परान्जपे च्यावर माझे कोकण दर्शन..केळ्शी\nprakash yadav च्यावर लग्नाला यायचे ह\nअद्वय अरे संसार संसार अस्वस्थ आरंभ कार्तीका खाण्यासाठी जन्म आपुला पाऊस प्रतिक्रिया मॉर्निंग वॉक वाचाल तर वाचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004545-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-farmers-son-got-success-jee-exam-maharashtra-9200", "date_download": "2019-06-15T23:47:27Z", "digest": "sha1:IWWS6NU7RSD7OF4HFBDBOIK5X3KDI2AP", "length": 14596, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, farmers son got success in JEE exam, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्याच्या १५ वर्षीय मुलाचे ‘जेईई’त यश\nशेतकऱ्याच्या १५ वर्षीय मुलाचे ‘जेईई’त यश\nमंगळवार, 12 जून 2018\nनवी दिल्ली ः देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेत प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई’ परीक्षेत बिहारमधील एका खेड्या गावातील शेतकऱ्याच्या १५ वर्षीय शिवम कुमारने यश संपादित केले आहे. या वर्षी ‘जेईई’मध्ये पास होणारा शिवम हा सर्वांत लहान विद्यार्थी ठरला आहे.\nनवी दिल्ली ः देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेत प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई’ परीक्षेत बिहारमधील एका खेड्या गावातील शेतकऱ्याच्या १५ वर्षीय शिवम कुमारने यश संपादित केले आहे. या वर्षी ‘जेईई’मध्ये पास होणारा शिवम हा सर्वांत लहान विद्यार्थी ठरला आहे.\nशिवमचा जन्म २८ आॅक्टोबरला बाखोरपूर या गावात झाला. नुकत्याच लागलेल्या ‘जेईई’ परिक्षेत ३६० पैकी २४१ गुण मिळवत शिवमने देशात ३८३ वे स्थान पटकावले आहे. शिवमचा मोठा भाऊ सत्यमही २०१२ मध्ये १३ व्या वर्षी ‘जेईई’ परीक्षा उत्तीर्ण झाला होता. ‘‘नियमित अभ्यास, नोट्स, सराव आणि प्रश्न सोडविल्यामुळे मला यश मिळाले’’, असे शिवमने म्हटले आहे. तसेच शिवमने १२ वीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण संपादित केले आहे. शिवाय त्याने नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्येही (एनटीएसई) यश मिळविले आहे. ‘��नटीएसई’ ही देशपातळीवरील महत्त्वाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे.\nगावात चांगल्या शिक्षणाची सोय नसल्याने वडिलांनी शिवमला भाऊ सत्यमसोबत कोटा येथे शिक्षणासाठी पाचव्या वर्षी पाठविले. त्याने शाळेतील प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळविल्याने त्याला थेट तिसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात आला. ‘‘माझ्या दोन्ही मुलांनी महत्त्वाच्या जेईई परीक्षेत यश संपादन केल्याने मला त्याचा आनंद आहे,’’ अशी प्रतिक्रिया शिवमचे वडील सिद्धनाथ सिंग यांनी व्यक्त केली.\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\n���ाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004545-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-honor-farmers-program-nashik-maharashtra-1393", "date_download": "2019-06-15T23:36:34Z", "digest": "sha1:W2X4BSQRW3SW7NERAWG6VX4G2KRXN3RS", "length": 22210, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, honor the Farmers program, Nashik, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'पणन अाणि प्रक्रियेवर भर देऊन शेतीचे चित्र बदला'\n'पणन अाणि प्रक्रियेवर भर देऊन शेतीचे चित्र बदला'\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nनाशिक : कुणाची वाट पाहण्यापेक्षा एकत्र येऊन शेतीतील समस्या समजावून घेऊन त्या सोडवूया. शेतीकडे बघण्याचा जुनाट दृष्टिकोन बदलून नव्या युगातील मार्केटिंग व प्रोसेसिंग या मंत्राचा जपच शेतीतील समस्या सोडवू शकतो. शेती आज किफायतशीर नसली, तरी भविष्यात इतर सर्वच क्षेत्रातील रोजगार कमी झाल्यानंतर शेतीतच रोजगार उपलब्ध राहणार आहे. यामुळे भविष्यासाठी शेती जपून ठेवा, शेती हातातून जाऊ देऊ नका, असा मंत्र शेतकरी सन्मान जागर अभियानामध्य�� देण्यात आला.\nनाशिक : कुणाची वाट पाहण्यापेक्षा एकत्र येऊन शेतीतील समस्या समजावून घेऊन त्या सोडवूया. शेतीकडे बघण्याचा जुनाट दृष्टिकोन बदलून नव्या युगातील मार्केटिंग व प्रोसेसिंग या मंत्राचा जपच शेतीतील समस्या सोडवू शकतो. शेती आज किफायतशीर नसली, तरी भविष्यात इतर सर्वच क्षेत्रातील रोजगार कमी झाल्यानंतर शेतीतच रोजगार उपलब्ध राहणार आहे. यामुळे भविष्यासाठी शेती जपून ठेवा, शेती हातातून जाऊ देऊ नका, असा मंत्र शेतकरी सन्मान जागर अभियानामध्ये देण्यात आला.\nमखलाबाद येथील राम मंदिर सभागृहात शनिवारी (ता. २३) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व सकाळ यांच्या माध्यमातून शेतकरी सन्मान जागर या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक शेतीचा दृष्टिकोन देण्याबरोबरच सामाजिक भान देणाऱ्या या अभियानात विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी मार्गदर्शन केले.\nमविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, प्रल्हाद गडाख, डॉ. प्रशांत देवरे, श्री. खताळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे आदी उपस्थित होते. संचालक सचिन पिंगळे यांनी प्रास्ताविक केले.\nशेतकरी सन्मान जागर अभियानास मखमलाबाद परिसरातील शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला गोकुळ काकड, सुभाष तिडके, रामचंद्र काकड, दामोधर मानकर आदींनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nप्रत्येक शेतकरी व्हावा मार्केटिंग बोर्ड : झगडे\nनव्या युगातील गरजा लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने जगात ते विकते ते पिकवायला शिकले पाहिजे. आपणच पिकविलेल्या शेतीमालावर प्रक्रिया करून लोकांना खाण्यासाठी तयार वस्तू पुरवा. तुम्ही ते विकले नाही, तर जगभरातील शेतकरी ते विकतील. यासाठी पणन मंडळावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक शेतकरीच स्वतः मार्केटिंग बोर्ड झाला पाहिजे. ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे शेतीमाल पुरवला पाहिजे, तरच आपण कर्जबाजारीपणा व कर्जमांफी या शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. श्री. झगडे यांनी जागतिक दृष्टिकोनातून आपल्या देशातील शेतीच्या समस्येचे विश्‍लेषण केले.\nशेतीतील नियोजन शिकले पाहिजे : नीलिमा पवार\nशेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक शेतीचा कास धरून शेतीचे नियोजन केले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे प्रोसेसिंग युनिट टाकून आपले ग्राहक तयार केले पाहिजेत, असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार यांनी केले. श्रीमती पवार यांनी शेतकरी सन्मान जागर या अभियानाची संकल्पना सांगितली. त्या म्हणाल्या, की शेतीच्या समस्या गंभीर होत चालल्या असून, त्या समजून घेऊन सोडविण्यासाठी संस्थेने या अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व कौशल्य विकास यांची मदत करण्याचा मानस आहे. संस्थेच्या माती, पाणी परीक्षणाच्या फिरत्या व्हॅनचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. तसेच युवा शेतकऱ्यांना शेतीतील कौशल्यही कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिकविली जातील. या बरोबरच सामाजिक अनिष्ठ रुढी परंपरांना आपण तिलांजली दिली पाहिजे.\nशेती व शिक्षणाच्या एकत्रीकरणाची गरज : श्रीमंत माने\nपूर्वी आपल्याकडे शेती व शिक्षण हे एकमेकांशी संलग्न होते. तोपर्यंत शेतीमध्ये कुठल्याही समस्या नव्हत्या. परंतु आता आपण शेती व शिक्षक यांच्याकडे सुट्या पद्धतीने बघत असल्यामुळे शेतीतील समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा शेती व शिक्षणाची सांगड घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी केले. श्रीमंत माने म्हणाले, की मविप्र व सकाळ यांनी सुरू केलेले शेतकरी सन्मान जागर अभियान नव्या पर्वाची सुरवात आहे. शेतकरी व शिक्षण यांची सांगड या माध्यमातून घातली जाणार आहे. आम्ही केलेल्या पाहणीनुसार विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये ७० टक्के शेतकरी हे विभक्त कुटुंबातील होते, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातच आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार देण्याची गरज आहे.\nशेती शेतकरी आधु��िक शेती modern farming महाराष्ट्र श्रीमंत माने पणन marketing\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nराज्याच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग...सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच...\nनागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळनागपूर ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या...\nचांदवड तालुका खरेदी-विक्री संघावर...नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने...\nसांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली...सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...\nवाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः...जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी...\nजामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्तवर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड...\nखरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला...अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nसोलापुरातील कांदा अनुदानाचा ३८७ कोटी...सोलापूर : कांद्याचे दर घसरल्याने गेल्या वर्षी...\nपाण्याचे राजकारण नको : उदयनराजेसोलापूर : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण...\nलोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी...माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत...\nआषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने...सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी...\nऔरंगाब��द, जालना, बीड जिल्ह्यांना...औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या...\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nनांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004548-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/2-january-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-06-15T23:35:18Z", "digest": "sha1:EF4YPHWPA3UJAD3X25TTNWBCMHTQXCK2", "length": 20441, "nlines": 226, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "2 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (2 जानेवारी 2019)\nभारताशी संबंध सुधारण्याबाबत ट्रम्प यांची सहमती:\nभारताशी संबंध सुधारण्याबाबत कायद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुले आता दोन्ही देशांच्या आर्थिक, व्यूहात्मक आणि संरक्षणविषयक संबंधांना कायद्याचे कोंदण लाभले आहे. त्यातून चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्याचा अमेरिकेचा हेतू आहे.\nचीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगत गेल्या काही वर्षांत त्या प्रदेशातील कारवाया वाढवल्या आहेत. त्यामुळे सागरी सीमांविषयक नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.\nचीनच्या या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने नवी आघाडी उघडली आहे. त्यानुसार या चार देशांमध्ये चीनला आवर घालण्यासाठी आर्थिक, संरक्षण आणि व्यूहात्मक विषयांमध्ये सहकार्य केले जात आहे. या व्यवस्थेला आता अमेरिकेने कायद्याचा आधार घालून दिला आहे.\nएशिया रिअ‍ॅश्युरन्स इनिशिएटिव्ह अ‍ॅक्ट नावाचा कायदा ट्रम्प यांनी संमत केला असून त्याच्या कलम 204 अनुसार भारत आणि अमेरिकेमध्ये सहकार्य वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.\nअमेरिकेचे सिनेटर कॉरी गार्डनर एड मार्के यांनी हे विधेयक मांडले होते. आता ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून त्��ाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्य वाढीस लागणार आहे.\nचालू घडामोडी (1 जानेवारी 2019)\nअलाहाबादचे नामांतर करण्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब:\nउत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये काही दिवसांवर कुंभ मेळा येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे.\nअलाहाबादचे नामकरण प्रयागराज करण्यास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय गृह खात्याने दिले आहे. यामुळे अलाहाबाद जिल्ह्यातल्या केंद्राच्या अधिपत्याखालील सगळ्या संस्था, रेल्वे स्थानके, उच्च न्यायालय तसेच विद्यापीठांच्या नावामध्ये हा बदल होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.\nगेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये योगी आदित्यनाथांच्या सरकारने अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारतामध्ये 14 प्रयाग नावाची शहरे होती पण सध्या अलाहाबाद नावाने ओळखले जाणारे प्रयाग सर्व प्रयागांचा राजा होते असे संशोधनांती आढळल्याचे सरकारच्या पत्रात म्हटले आहे.\nगृह खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘काही केंद्रीय संस्था अलाहाबाद नावानं ओळखल्या जातात. अन्य खात्यांनाही आता पत्र पाठवण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकारच्या या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. अन्य खात्यांकडूनही उत्तर प्रदेश राज्य सरकार संबंधित बदल करून घेईल,’ या अधिकाऱ्याने सांगितले.\nअॅक्सिस बँकेच्या सीईओ ‘शिखा शर्मा’ सेवानिवृत्त:\nअॅक्सिस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा निवृत्त झाल्या आहेत.\nशिखा शर्मा यांच्या जागी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती झाली आहे.\nतसेच अमिताभ चौधरी यांची नियुक्ती 1 जानेवारी 2019 पासून लागू झाली आहे.\nचौधरी हे एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ इन्श्युरन्स कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याआधी 8 डिसेंबरला अॅक्सिस बॅंकेने चौधरी यांची बॅंकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालकपदावर नियुक्ती केली होती.\n54 वर्षांच्या अमिताभ चौधरी यांनी 1987 मध्ये बॅंक ऑफ अमेरिकामधून आपल्या कॉर्पोरेट बँकिंगमधील करियरची सुरूवात केली होती. त्यांनी पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅंड सायन्समधून बी.टेकची पदवी मिळवली आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएदेखील केले आहे.\nआण्विक आस्थापनांच्या याद्यांचे हस्तांतरण:\nपाकिस्तान आणि भारत या देशांनी आपापल्या आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. भारत व पाकिस्तान यांच्यात 31 डिसेंबर 1988 रोजी आण्विक आस्थापना व सुविधा हल्ला प्रतिबंधक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देशांनी याद्यांची देवाणघेवाण केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.\nआण्विक आस्थापने व सुविधा यांची यादी पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील प्रतिनिधींना सादर केली. नवी दिल्ली येथे भारतीय आण्विक आस्थापने व सुविधा यांची यादी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील प्रतिनिधींना सादर करण्यात आली.\nभारत व पाकिस्तान यांच्यात आण्विक 31 डिसेंबर 1988 रोजी कैदी व आण्विक आस्थापने यांच्या याद्यांची देवाणघेवाण करण्याचा करार झाला होता. त्या कराराची अंमलबजावणी दोन्ही देशांनी 27 जानेवारी 1991 रोजी केली होती. त्यानुसार दर वर्षी एक जानेवारीला आण्विक आस्थापने व सुविधांच्या याद्यांची देवाणघेवाण केली जाते.\n1 जानेवारी 1992 पासून या याद्यांची देवाणघेवाण सातत्याने होत आहे. दोन्ही देशांतील व्दिपक्षीय संबंध खालावलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडलेला नाही.\nराज्यात ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ बंधनकारक होणार:\nराज्यात 1 एप्रिलपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बंधनकारक होणार आहेत. त्यामुळे ‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार आहे.\nकेंद्रीय परिवहन विभागाने मोटर वाहन अधिनियमांतर्गत 2005 मध्ये देशभरातील एचएसआरपीएफ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्येच तसा आदेश दिला होता. त्यानंतर 13 वर्षांनी राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nशक्य उच्च सुरक्षायुक्त प्लेट बसविल्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक वाहन पोलीस व परिवहन विभागाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅक करता येणार आहे. महिला सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.\nहॉट स्टॅम्पिंग व स्नॅप लॉक इंडिया लिहिलेले बारकोड आणि थ्रीडी होलोग्राम नव्या नंबर प्लेटवर राहील. आरटीओ वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनाची पूर्ण माहिती मिळेल. याशिवाय दहा अंकी युनिक सीरियल नंबरही राहणार आहे.\nवाहनांच्या नंबर प्लेट कंपन्या बनवून देतील आणि विक्रेते क्रमांक करून देतील, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. वाहन निर्मात्या कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला होता.\nसन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.\n2 डिसेंबर 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.\nमध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.\nराष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.\nसन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (3 जानेवारी 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004548-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/08/04/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T22:42:33Z", "digest": "sha1:GKAIK37UEWQYLDAHZ2LETDSSSH63KABZ", "length": 26949, "nlines": 127, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "देशभक्ती सदाबहार की मरणासन्न? | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« जुलै सप्टेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष स���माजिक\nदेशभक्ती सदाबहार की मरणासन्न\nज्ञानेश्वर मुळे, उच्चायुक्त, भारतीय दुतावास मालदिव , सौजन्य – मटा\nप्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे. ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे..\nकाही दिवसांपूवीर् भारतातून पर्यटन व्यवसायातील काही मंडळी, भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात मालदीवला यावेत यासाठी काय करता येईल; याचा अभ्यास करण्यासाठी आली होती. त्यातील एक गृहस्थ बोलता बोलता म्हणाले, ‘आमच्यातही आता खूप बदल झाले आहेत. पूवीर् क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विजय झाला की, आमच्यातले काही जण फटाके उडवत असत. आता मात्र सगळे शिक्षण घेताहेत, अनेक जणांनी माहिती तंत्रज्ञानात नोकरी मिळवलीय. हीच आमची माती आहे आणि आमचे भविष्य इथेच आहे याची आता सर्वांना खात्री आहे.’ त्याने ती माहिती मला का सांगितली याचा मला अजूनही बोध होत नाहीये. कुणाच्याही देशभक्तीविषयी शंका घ्यावी असे वातावरण असताना फक्त त्या गृहस्थानेच ते स्पष्टीकरण का दिले असावे\nमालदीवमध्ये ताज उद्योगसमूहाच्या एका रिसॉर्टच्या व्यवस्थापकांच्या दोनेक वर्षांच्या मुलीशी मी बोलायचा प्रयत्न करत होतो. तुला काय काय आवडते या प्रश्नांची तिची उत्तरं अशी होती, ‘शाळा, टीचर, माले शहर, आईवडील, पाच वर्षाचा भाऊ… दिवेही भाषा, स्पीड बोट.’ मी विचारले, ‘हाऊ अबाउट इंडिया\n‘ आय डोंट नो इंडिया.’… ही भारतीय मुलगी अशीच भारताबाहेर राहिली तर तिच्या देशप्रेमाचे नेमके स्वरूप काय असेल भविष्यात तिचे मालदीववरचे प्रेम दृढ होईल, भारतावरचे कमी होईल की वाढेल की तिसऱ्याच देशात (अमेरिका, जपान किंवा अन्य कोणताही) जिथं तिची नोकरी असेल, प्रियकर असेल तो देश तिला अधिक जवळचा वाटेल भविष्यात तिचे मालदीववरचे प्रेम दृढ होईल, भारतावरचे कमी होईल की वाढेल की तिसऱ्याच देशात (अमेरिका, जपान किंवा अन्य कोणताही) जिथं तिची नोकरी असेल, प्रियकर असेल तो देश तिला अधिक जवळचा वाटेल मग तिच्या देशभक्तीचे नेमके स्वरूप काय असेल\nकाही दिवसांपूवीर् भारत आणि मालदीव यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांमध्ये दोस्तीचा सामना झाला. मी मनातल्या मनात स्वत:ला हा प्रश्न विचारला, ‘कोणत्या संघाचा विजय झाला पाहिजे’ नि:संदिग्ध उत्तर आले नाही, ��जो संघ चांगला खेळेल त्याचा विजय व्हायला हवा की भारताचाच विजय कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे’ नि:संदिग्ध उत्तर आले नाही, ‘जो संघ चांगला खेळेल त्याचा विजय व्हायला हवा की भारताचाच विजय कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे’ मी या सामन्याला प्रमुख पाहुणा होतो. मी भारताच्या वतीने जल्लोष करत होतो पण, जेव्हा जेव्हा विरोधी संघ चांगला खेळ दाखवत होता तेव्हा टाळ्या वाजवून त्यांनाही दाद देत होतो. माझ्या शेजारी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद बसलेले होते. भारताचा खेळाडू जेव्हा चांगला खेळत होता तेव्हा तेही मनापासून टाळ्या वाजवत होते. सुदैवाने सामना बरोबरीचा झाला. पण खेळ खेळ म्हणून पाह्यचा की राष्ट्राभिमानाची खूण म्हणून\nत्याचे उत्तर सामन्याच्या आधी दोन तासांपूवीर् मला आलेल्या एका फोनमध्ये असावे. तो फोन इब्राहीम वाहीद यांचा. ते मालदीवच्या निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत पण, माझी त्यांची मैत्री ते लेखक आणि विचारवंत असल्याने अधिक दृढ झाली. फोनवरती ते म्हणाले, ‘मी तुमची माफी मागण्यासाठी फोन करतोय. आजच्या भारत, मालदीव सामन्याची टीव्हीवर जोरदार जाहिरात होतेय. इंग्रजीत ‘फ्रेंडली मॅच’ असा शब्द वापरताहेत. मात्र स्थानिक दिवेही भाषेत ‘भारताविरुद्ध…’ असा शब्द वापरताहेत. मी टीव्ही स्टेशनला फोन करून खडसावले आणि दिवेही भाषेतही ‘फ्रेंडली मॅच’ला समानाथीर् शब्द वापरावेत अशी सूचना केली. त्यांनी ती मान्य केलीच पण, या आधीच्या त्यांच्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’ त्यांच्या त्या स्पष्टीकरणानं मी थोडा गोंधळलो. ‘चुकीच्या’ शब्द प्रयोगामुळे होणारा दोन देशांमधला गैरसमज टळावा हा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यांचे मी आभार मानले. पण भारतीय टीव्हीवर अशा सामन्यांच्या वेळेस ‘महायुद्ध, रणसंग्राम, घमासान…’ असे शब्द मी सर्रास पाहतो आणि मला त्यात फारसे आश्चर्य वाटले नाही, याचे कारण काय असावे इब्राहीम वाहीद यांची देशभक्ती अपुरी की माझी इब्राहीम वाहीद यांची देशभक्ती अपुरी की माझी की यातून घ्यायचा संदेश काही वेगळाच आहे. सर्व राष्ट्रांवर प्रेम, मानवतेवर प्रेम, पृथ्वीवर प्रेम हाच तर नवा ‘राष्ट्रधर्म’ नव्हे\nकाही मूलभूत प्रश्न मला सतत छळतात आजच्या काळात देशभक्तीचे नेमके परिमाण कोणते आजच्या काळात देशभक्तीचे नेमके परिमाण कोणते आजच्या पर���्परावलंबी जगात निखळ देशभक्ती असा प्रकार असू शकतो का आजच्या परस्परावलंबी जगात निखळ देशभक्ती असा प्रकार असू शकतो का युद्धाच्या काळात देशाच्या बाजूने उभे राहाणे ही राष्ट्रभक्ती, मग तिचे शांतीच्या काळातले निकष कोणते युद्धाच्या काळात देशाच्या बाजूने उभे राहाणे ही राष्ट्रभक्ती, मग तिचे शांतीच्या काळातले निकष कोणते अख्खे आयुष्य दुसऱ्या देशात काढलेल्या भारतीयांची राष्ट्रभक्ती मोजण्याची मोजपट्टी कोणती अख्खे आयुष्य दुसऱ्या देशात काढलेल्या भारतीयांची राष्ट्रभक्ती मोजण्याची मोजपट्टी कोणती देशात राहून जनतेची फसवणूक करून अप्रामाणिक जीवन जगणाऱ्यांना आपण ‘राष्ट्रदोही’ का समजत नाही देशात राहून जनतेची फसवणूक करून अप्रामाणिक जीवन जगणाऱ्यांना आपण ‘राष्ट्रदोही’ का समजत नाही देशात राहून विदेशी कंपन्यांची नोकरी करत आपल्याच देशातील भ्रष्टाचार, अस्वच्छता व विषमता यांच्यावर ताशेरे मारत बसणारे भारतीय, त्यांचे देशप्रेम नेमके कोणते देशात राहून विदेशी कंपन्यांची नोकरी करत आपल्याच देशातील भ्रष्टाचार, अस्वच्छता व विषमता यांच्यावर ताशेरे मारत बसणारे भारतीय, त्यांचे देशप्रेम नेमके कोणते आपण कमावलेल्या अमाप संपत्तीचा एक मोठा भाग भारतासह वेगवेगळ्या गरीब देशातील आरोग्य सेवेसाठी देणाऱ्या बिल गेट्सचे अमेरिका प्रेम गढूळ तर होत नाही ना आपण कमावलेल्या अमाप संपत्तीचा एक मोठा भाग भारतासह वेगवेगळ्या गरीब देशातील आरोग्य सेवेसाठी देणाऱ्या बिल गेट्सचे अमेरिका प्रेम गढूळ तर होत नाही ना मुळात देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम या संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत का\n१९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हाची व आजची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा राष्ट्र ही संकल्पना बळकट होती. आपले व परके यांच्यातले अंतर स्पष्ट होते. आपले बहुसंख्य लोक शेती किंवा तत्सम उद्योग करत होते. त्यांचे जीवन ‘स्थानिक’ होते. त्यात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय असे फारसे नव्हते. शेतकऱ्यांचे जसे जमिनीवर प्रेम, त्याच प्रेमाचा विस्तार राष्ट्र, राष्ट्रभूमी, देशप्रेम यांच्यात प्रतिबिंबित होत असे. ‘बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते’ हे शब्द ऐकूनच रक्त पेटायचे. आता काळ पूर्ण बदलला आहे. स्थळ, काळ, अंतर, वेग यांचे अर्थ बदललेत. चीन ���मचा विदेश व्यापारातील सगळ्यात मोठा भागीदार आहे. पाकिस्तान प्रकरण थोडे वेगळे असले तरी आपले नाते एकायामी नाही. परवा कुणीतरी किस्सा सांगितला की, विवाहसमारंभाला गेलेली एक पाकिस्तानी मुलगी आईला विचारत होती, ‘मम्मी, अभी फेरे नही हुए है वो कब होंगे’ हिंदी चित्रपट आणि मालिकांचा तो प्रभाव आहे. एक मोठा भूभाग आणि सार्वभौमत्व (स्वत:चे निर्णय देशहितार्थ स्वत: घेण्याचे अधिकार) हे कोणत्याही राष्ट्राला लागू पडणारे दोन निकष. पण सरहद्द या पारंपरिक कल्पनेला तडा गेला आहे आणि सार्वभौमत्वाच्या कल्पनेतल्या मर्यादाही अधिकाधिक स्पष्ट होत चालल्या. शिवाय लष्करी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे समोरासमोर तलवारी, बंदुका किंवा तोफगोळे यांच्यावर अवलंबून असलेली पारंपरिक युद्धेही जवळजवळ संपत आलेली आहेत. सध्या एकाही जवानाचा बळी न देता अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वर्षाव लिबियावर होतो आहे, ही गोष्ट लक्षणीय आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स यांच्या युगात सीमेवरच्या सैनिकांची भूमिका पूवीर्सारखी राहिली नाही. नोव्हेंबर २०१०मध्ये युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी ”राष्ट्र’ संकल्पना इतिहासजमा झाली असून, राष्ट्रे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात हे ‘मृगजळ’ आणि ‘धादांत खोटे’ आहे’, असे विधान केले. हे वाक्य युरोपियन युनियनच्या संदर्भातले असले तरी प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहे.\nया बदलत्या वस्तुस्थितीला जबाबदार घटक कोणते पहिली गोष्ट, वस्तू आणि सेवा आता मुक्तपणे आयात व निर्यात केल्या जाताहेत. भारतातील माहिती उद्योग अमेरिकेतील बेकारीला जबाबदार ठरतो. दुसरी गोष्ट, प्रवास सुकर व वेगवान झाला आहे. माणसं जगभर भटकू लागलीत अभूतपूर्व संख्येने. युरोप अमेरिकेत मुलं असलेल्या एकाकी मराठी आईबापांना पुण्यासारख्या ठिकाणी स्वत:च्या संघटनेची गरज वाटते. तिसरी गोष्ट, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा धुमधडाका सगळ्या भिंतींचा धुव्वा उडवतोय. आभासी विश्वातल्या फेसबुकच्या सदस्यांची संख्या ३० कोटींवर आहे. जगातले तिसरे विशाल ‘राष्ट्र’ खरे तर ‘फेसबुक’ आहे. तंत्रज्ञानाचे विशेषत: माहितीचे ‘लोकशाहीकरण’ ही स्थानिक नसून जागतिक क्रांतीची नांदी आहे. चौथी गोष्ट, फक्त वस्तू आणि सेवाच नव्हे तर संकल्पनांचा प्रवास सुकर आणि सरहद्दींना कालबाह्य ठरवतो आहे. यू ट्यूब असो वा ट्विटर, ईमेल असो वा ���्काइप पारंपरिक राष्ट्र संकल्पनेला छेदून जाणाऱ्या आणि अख्ख्या मानवतेला जोडणाऱ्या नवीन साधनांचा अभूतपूर्व जल्लोष सगळीकडे सुरू आहे. शेवटी पाचवा आणि महत्त्वाचा परिवर्तन बिंदू आहे मानवतेसमोरचे धोके. तापमान बदल, आतंकवाद, गरिबी, विषमता आणि रोगराई या मानवतेसमोरच्या धोक्यांनी जगभरच्या राष्ट्रांना राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना वगैरे आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र आणले आहे.\nअशा या गोंधळाच्या वातावरणात माणसाने आपली देशभक्ती जिवंत ठेवायची कशी आणि का दोन मार्ग संभवतात. पहिला ‘थिंक ग्लोबल अॅक्ट लोकल’ हा मार्ग. आपणा सगळ्यांचे मानवतेशी लाखो प्रकारे नातेसंबंध आहेत, हे लक्षात घेऊन स्वत:च्या वैयक्तिक, सामाजिक व बौद्धिक विश्वात बदल घडवून तसे वागायचे. दुसरा मार्ग, सर्वार्थाने विश्व नागरिक बनायचे. या क्षणी राष्ट्र या संकल्पनेवर अनेक बाजूंनी अतिक्रमण होत असले तरी अजून राष्ट्राला ठोस पर्याय उपलब्ध नाही. अशा पार्श्वभूमीवर प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे.\nभारताचे राष्ट्र म्हणून काही महत्त्वाचे हितसंबंध आहेत. त्यात राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्रभूमीचे संरक्षण, आथिर्क व सामाजिक स्थैर्य वगैरे महत्त्वाच्या गोष्टी येतात. पण या सांभाळण्यासाठीसुद्धा जगभरच्या अनेक राष्ट्रांशी तह, करार व मैत्रीसंबंध असणे गरजेचे आहे. भारताचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या रवींदनाथ टागोरांच्याच दुसऱ्या एका कृतीला बांगलादेशने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. राष्ट्रीय अस्मिता कशी असू शकते किंवा कशी बदलते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच जी राष्ट्रे दूरदशीर् आहेत त्यांनी जगभर स्वत:च्या हितसंबंधांचे जाळे विणून टाकले आहे. भारतही याबाबतीत आघाडीवर आहे.\nजगभर पसरलेले भारतीय वंशाचे आणि अनिवासी भारतीय यांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे. शिवाय मॉरिशस आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो इथे भारतवंशी पंतप्रधान आहेत. या वातावरणात फक्त ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004549-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pdfseek.com/%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C-%E0%A4%B0-%E0%A4%96-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B0", "date_download": "2019-06-15T23:04:19Z", "digest": "sha1:YNVEFLT3MWUNWIDQIMGY6WQ3YGV26OES", "length": 1764, "nlines": 5, "source_domain": "pdfseek.com", "title": " कर्ज रोख्य्चे प्रमाणपत्र.pdf - Free Download", "raw_content": "\nकर्ज रोख्य्चे प्रमाणपत्र कर्ज रोख्य्चे प्रमाणपत्र Pdf कजॆरोखे प्रमाणपत्रे प्रस्तावना कर्जरोख्यांचे कर्जरोखे प्रमाणपत्र भुकम्प ग्रस्ताचे मनोगत मध्यप्रदेश भ्रष्टाचार विरोधी कानून विषय- सूची म आयकर गणना प्रपत्र वित्तीय वर्ष 2018-19 आयकर गणना प्रपत्र 2018-19 आयकर गणना प्रपत्र 2019-20 आयकर गणना प्रपत्र 2018-19 Pdf रोजगार समाचर पत्र 2018 पर्यावरणाचे विश्लेषण मराठी तेरीज पत्रक प्रस्तावणा अर्थ मन्त्रालयसंग सम्वन्धित सार्वजनिक विवरण भाजी विक्रेत्याची मुलाखत वाहतुकीचे प्रस्तावन भूकंप ग्रास्ताचे मनोगत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुन स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत तेरीज पत्रक प्रकल्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004549-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/austria/", "date_download": "2019-06-15T23:28:17Z", "digest": "sha1:3E35ZMSWQJDNOSSDITEMRN35L76LSLHT", "length": 8250, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Austria Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “दि ग्रेट वॉर” : अज्ञात इतिहासाची उजळणी\n१९१४, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात युरोपमधील लक्षावधी सैनिक एकमेकांत लढण्यासाठी रणांगणात उतरले होते.\nयाला जीवन ऐसे नाव\nही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत\nयेथील कैद्यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश नाही. त्यांना स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याची सूट आहे. याबद्दल येथील वॉर्डनचे म्हणणे आहे की, येथून बाहेर गेल्यानंतर येथील कैद्यांना बाहेरच्या वातावरणामध्ये लगेच रमता यावे, यासाठी येथे एवढी सूट दिली जाते.\nSEX शिकवणारी जगातील पहिली ‘शाळा’…\nया शाळेत थेरी कमी आणि प्रॅक्टिकल ज्ञान जास्त दिल्या जात.\nवयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी हा तरुण ‘संपूर्ण देश’ सांभाळताना दिसू शकतो \n२०१० – ११ मध्ये तो व्हियेना सिटी कॉन्सिलचा मेंबर होता.\nअपघातानंतर तातडीने मदत मिळवण्याची अभिनव संकल्पना : “रक्षा Safedrive”\nह्या भारतीय कलाकारांची नाळ पाकिस्तानशी जोडलेली आहे, विश्वास नसेल तर हे वाचाच\nखास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत\nसर्दी खोकल्याच्या औषधांत गुंगी आणणारी द्रव्यं टाकण्यामागे ही कारणं आहेत…\nफिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे\nपाकच्या शास्त्रज्ञांना चीन ने प्रक्षेपण बघायला बोलावले..\nसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ९०% गुण इतक्या सहज कसे काय मिळतात यामागे काही गौडबंगाल आहे का\nकधी विचार केलाय – एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते\nमॅक्डोनाल्डस : हा अवाढव्य व्यवसाय प्रत्येकाला अचंबित करून सोडतोच\nछ. संभाजी राजांच्या खुनाचा बदला घेणाऱ्या ह्या सेनानीला मराठी माणूस कधीच विसरणार नाही\n : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी\nपद्मश्री सितारा देवी : ज्यांचा जन्मताच त्यांच्या कुटुंबाने केला होता तिरस्कार…\n“नक्षलवाद हा दहशतवादच आहे” – हे समजून घेण्यासाठी…\nजगाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी अणू हल्ले आणि दुर्घटना\nISIS चा Twitter वर दणदणीत पराभव – tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली\nइस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\n१५ ऑगस्ट हाच दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून का निवडला गेला\nइथे देश सोडण्यास मनाई आहे : ‘उत्तर कोरिया’तील हादरवून सोडणारी हुकूमशाही\nह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात शिक्षक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004550-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/245?page=3", "date_download": "2019-06-15T22:51:17Z", "digest": "sha1:FOKDCYTHP465MPH7DY6LBBOX2BSDPW6X", "length": 17840, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "होमिओपथी : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्य /होमिओपथी\nमुळव्याधीच्या उपचारांसाठी पुण्यातील चांगले डॉक्टर सुचवा.\nमुळव्याधीच्या उपचारांसाठी पुण्यातील चांगले खात्रीशीर डॉक्टर/ हॉस्पीटल सुचवा\nस्त्री डॉक्टर असेल तर उत्तमच\nसर्जरी करायची असल्यास साधारणतः किती खर्च येइल\nRead more about मुळव्याधीच्या उपचारांसाठी पुण्यातील चांगले डॉक्टर सुचवा.\nआजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन\nआजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन\nरोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे टेन्शनचं कारणच काय तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.\nRead more about आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन\nकानाचे उपचार: पुण्यामधले तज्ज्ञ डॉक्टर सुचवा\nमाझ्या वडिलांचा उजवा कान खुप दुखत आहे ..६ महिन्यापासून हे दुखणे आहे . कानाच्या आतमधे ठणका येतो..\nयावर अम्ही प्रथम फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला..त्याने आराम मिळाला नाही.. त्यांनी पेन किलर दिल्या ..तेवढ्यापुरते बरे वाटायचे ..मग कान नाक घसा तज्ज्ञ ला भेटलो ..त्यांनी दुर्बिणी मधून कानाची तपासणी केली ..\nकान स्वच्छ आहे ..कोणतेही स्त्राव नाहीत.. नंतर त्यांच्या गोळ्यांनी फरक पडेना ..आणि निदान होइना ..\nआम्ही सोनोग्राफी केली . सीटी स्कॅन केले ..एका डॉक्टरचे मत आहे , तिथली एक नस ` ओव्हररीअ‍ॅक्ट` होत आहे म्हणून दुखत आहे ..तर दुसर्या डॉक्टरचे मत आहे , कानाच्या आतील हाडाला सूज आह ..\nRead more about कानाचे उपचार: पुण्यामधले तज्ज्ञ डॉक्टर सुचवा\nमाझी मुलगी ११ वर्षांची आहे... आणि मे मध्येच तिचे पिरियडस सुरु झाले.... बरं झाले तर झाले ते फारच अनियमित आहेत... दर ८ .. १५ दिवसला येतात... आयु. औषधे चालु केली आहेत.. २ महिने झालेत... पण एलोपथी डॉ. म्हण्तात.. काहीच गरज नाही औषधांची... सुरुवात ही अशीच असते... पण ती ( माझ्यामते) फारच लहान आहे ... आणि ह्या अनियमितपणाला अगदिच कंटाळली आहे...तिला समजावुन सांगता माझी नाके नउ येत आहे...\nकाय करावे समजत नाहीये... ह्यातुन काय मार्ग काढावा.. आयु औषधे चालु ठेवावि का एलोपथी घ्यावे.... पण मग साइड इफेक्ट ची भिती वाट्ते... अजुन फारच लहान आहे ती हे सगळं सहन करण्यासाठी\nRead more about मुलीच्या मासिक धर्माविशयी\nमला अर्जंट मदत हवी आहे.. माझ्या काकांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, गेल्या ३ महिन्यात ट्युमर काढण्यासाठी २ ऑपरेशन्स केली आहेत .. पण ३रा ट्युमरची छोटी सुरुवात झाली आहे .. मिरजेच्या डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही असेच सांगितले आहे\nघरी येणारे प्रत्येकजण वेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेवुन आयुर्वेदिक, होमीओपॅथी ओषधे घ्यायला सांगत आहेत.. मेडीकल कॉउन्सेलिंग कोणाला (आत्या नि घरचे लोक) यांना पटलेले नाहीये\nकाकांना आधीच माईल्ड हार्ट अ‍ॅटक नि शुगर आहे.. सध्या सगळाच गोंधळ आहे कोणते उपचार सुरु ठेवावेत जेणेकरुन साईड इफेक्ट्स होणार नाहीत..\nRead more about कॅन्सर तज्ञांबद्दल माहिती\nहोमिओपथी - समचिकित्सा - 'शास्त्रीय' सत्य.\nहोमिओपथी - समचिक��त्सा - 'शास्त्रीय' सत्य.\nहि लिन्क 'गुगलुन' शोधली आहे.\nयावरील सन्शोधन भारतात फार झाले नसावे.\nRead more about होमिओपथी - समचिकित्सा - 'शास्त्रीय' सत्य.\n) आणि पुष्पज औषधे\nदहावी-बारावीच्या निकालाचे दिवस जवळ आले की साधारणत: आपल्याला आठवतात ते कौतुकाचे बोल, पेढे आणि पुष्पगुच्छ. पण परीक्षेत मिळवलेल्या यशाबरोबरच शक्यता असते अपयशाची. अगदी वर्षभर अभ्यासू वृत्तीने मेहनत घेऊन चाचणी परीक्षेत पैकीच्यापैकी गुण विद्यार्थ्यापासून ते काही कारणांमुळे मनाजोगता अभ्यास न होऊ शकलेल्या विद्यार्थ्याला भेडसावणारा राक्षस म्हणजे अपयश; आणि हे अपयश म्हणजे फक्त परीक्षेत नापास होणे नाही, तर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणे हे सुद्धा एक प्रकारे अपयशच.\nRead more about परीक्षेतील अपयश () आणि पुष्पज औषधे\nहार्मोन प्रोब्लेम - मदत हवि आहे.\nमि २३ वर्शाच मुलगा आहे. अभयास नित आहे. शिक्शन पन निट आहे. गावि शेतचि काम पन करतो. घरचे खुप शिकले नाहित. माझि समस्या आहे कि जसा मोथा होत गेलो तसं विचित्र बदल झाले. माझे वरचे अन्ग मुलि सारखे दिसते. (स्तन आहे). हे सोदल तर माझे भावना सर्व पुरुश सारखे आहेत. मला बाकि काहि त्रास नाहि. पन त्या एक गोश्टिमुले त्रास होतो. घरात शिकलेले नसल्याने वडिलान्पासुन आधि लपवले. पन कलाले पासुन ते मलाच हिडिस फिडिस करतात. आइचा आधार आहे. मुले चिडवतात. कधि कधि नेराश्य येतं. पन तरि शिक्शन चालु थेवले आहे. गावातल्या डोक्टरने हार्मोन प्रॉब्लेम सान्गितल. गोळ्या दिल्या. पन औशध बदलुन घेतल तरि फरक नाहि.\nRead more about हार्मोन प्रोब्लेम - मदत हवि आहे.\nनागिणीचा विळखा – वेळीच ओळखा\n“डॉक्टर, बाबांना गेले दोन-चार दिवस डाव्या साईडला पाठीत दुखत होतं. काल परवा गरम पाण्याच्या पिशवीने जरा शेकलं, पण पाणी बहुदा जरा जास्तच गरम झालं असावं कारण आज शेकल्याच्या जागी लाल छोटेछोटे फोड आलेत आणि थोडी खाज सुटलीये. काय करू” संजीवचा सकाळी सकाळीच फोन आला होता.\n“संजीव, घरी काही करू नको. दहा वाजता त्यांना दवाखान्यात घेऊन ये, तिथेच बघुया काय ते.”\nबरोबर दहा वाजता संजीव त्याच्या ६४ वर्षांच्या वडलांना घेऊन आला, आणि ते फोड बघताच मला लक्षात आले होते की माझा अंदाज खरा ठरला आहे, “संजीव, अरे ही ‘नागीण’ आहे.”\nRead more about नागिणीचा विळखा – वेळीच ओळखा\nडोक्यात कळ नेणारी टांचदुखी\nविजयाताई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. दिवसातून साधारण ३-४ तास त्यांना उभे राहून शिकवावे लागे. बाईंचे फार वय झाले नसले तरी सध्या गेले काही महिने त्यांना अर्धा-पाऊण तास उभे राहिले की पायाचा घोटा आणि टाच या भागात रग लागल्यासारखे होई. शाळेतील उंच खुर्चीवर पाय लोंबते असलेल्या अवस्थेत बसले तरी गुडघ्याच्या खाली व टाचेत वेदना येत.\nRead more about डोक्यात कळ नेणारी टांचदुखी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004550-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/interview-of-phulwa-khamkar/", "date_download": "2019-06-15T23:55:36Z", "digest": "sha1:XVPAME2EUBLEXDEH53BC237WPMBCRBXI", "length": 18947, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिम्नॅस्टिक आणि नृत्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्ज��न डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nसतत वेगवेगळे प्रयोग हे फुलवाचे वैशिष्ट्य. स्वत:ची नृत्यसंस्था, ऑनलाइन डान्स अॅकॅडमी आणि बरेच काही… काहीतरी आव्हानात्मक शारीरिक हालचाल ही आजच्या प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.\nसमर्थ व्यायाम मंदिरमध्ये मी १९८४मध्ये जिम्नॅस्टिक शिकायला लागले. लहानपणापासून खूप मस्तीखोर होते. म्हणून मला आईने समर्थ व्यायाम मंदिरमध्ये जिम्नॅस्टिक शिकायला पाठवले. तिथे मी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरीय अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तिथूनच मी रिदमिक जिम्नॅस्टिककडे वळले. हा फक्त मुलींसाठी खेळ आहे. त्याच्यामध्ये संगीताच्या तालावर रिदमिक जिम्नॅस्टिक केलं जातं. यामध्ये मला छत्रपती पुरस्कार मिळाला. तिथूनच मला नाचाची आणि कोरियोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यामुळे नृत्य शिकू लागले. त्यानंतर माझ्या असं लक्षात येऊ लागलं की, मला नृत्य शिकत असताना जिम्नॅस्टिकचा खूप फायदा होत आहे. माझ्या नृत्याचा पाया जिम्नॅस्टिक आहे. त्यामुळे जेव्हा स्वतःचा क्लास सुरू करण्याची वेळ आली तेव्हा मी जिम्नॅस्टिक विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिक शिकवायचंच हा निर्णय घेतला.\nनृत्य शिकणाऱ्यांनाही व्यायामाची गरज\nतरुणींनी व्यायामाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे. व्यायाम ही आताच्या काळाची गरज आहे. कुठल्याही पद्धतीचे काम करणाऱ्या माणसाने स्वतःसाठी अर्धा तास काढलाच पाहिजे. विशेषतः मुलींनी स्वतःकरिता वेळ दिला पाहिजे कारण आपल्या शरीरामध्ये सतत बदल होत असतात. ते बदल पुरुषांच्या शरीरात होत नाहीत. आपली शारीरिक आणि मानसिक अवस्था पुरुषांपेक्षा वेगळी असते. व्यायामासाठी वेळ दिला की, त्याचा फायदा आपल्याला आपल्या पुढच्या कामांमध्ये होतो. यामुळे मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट राहते. जे नृत्य करतात त्यांना व्यायामाची गरज नाही अस�� काहीजणांना वाटतं, पण तसं नाही. नृत्य शिकणाऱ्यांनाही व्यायामाची गरज असते. त्यामुळे आपले शरीर बळकट व्हायला मदत होते.\nशास्त्रीय नृत्य शिकणे महत्त्वाचे\nनृत्य शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शास्त्रीय नृत्य शिकणं खूप गरजेचं आहे. शिकायलाच पाहिजे. मी लहानपणी बॅले, जिम्नॅस्टिक शिकले त्या माझ्या फॉर्मला कथ्थक खूप जवळ जातं. कथ्थक जास्त फ्री स्टाइलकडे जाणारा नृत्यप्रकार आहे. ज्यांना नृत्यात करियर करायचं आहे त्यांनी मोहिनीअट्टम, भरतनाट्यम्, कथ्थक जो नृत्य प्रकार आवडेल तो शिकायला हवा. मी शास्त्रीय नृत्य शिकले नसते, तर कदाचित नटरंगच्या लावण्या मला कोरियोग्राफ करता नसत्या आल्या. हिंदुस्थानी नृत्य दिग्दर्शन करताना शास्त्रीय नृत्याची आवश्यकता खूपच भासते.\nज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांनी व्यायाम करा आणि नृत्याची आवड आहे त्यांनी नृत्य करा. कारण व्यायामाची जरी आवड असली तरी प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. हल्ली ऑनलाइनही वेगवेगळय़ा प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. ज्यांना झेपत नाही वेळेमुळे ते ऑनलाइन बघूनही व्यायाम करू शकतात.\nजे मला शिकायला वेळ मिळत नाही ते नृत्याचे प्रकार मी ऑनलाइन बघते. हल्ली जग इतकं बदललंय की, फक्त ऑनलाइन शिकणं महत्त्वाचं नाही, तुम्हाला एक चांगला गुरू मिळणंही आवश्यक असतं. पण जिथे अशी काही सोय नाही तिथे ऑनलाइनचा पर्याय खरंच खूप चांगला आहे. मराठी चित्रपटातल्या गाण्यांवर हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य नृत्य प्रकार कसे करता येतील यासाठी मी एक ऑनलाइन एपिसोड केला होता. यामध्ये सध्या ड्युएट नृत्य, कथ्थक तसेच कंटेम्पररी नृत्य असे नृत्याचे वेगवेगळे प्रयोग करून मी नवीनवीन प्रयोग करत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत���यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T23:02:42Z", "digest": "sha1:Y2P7VEJCI7DVECKHUD66XRDCFJTUWJZ3", "length": 3435, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गौतम बनकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - गौतम बनकर\nअखेर गणेश मंडळानेच रस्त्यातले खड्डे बुजविण्याचे काम घेतले हाती \nऔरंगाबाद : पैठण शहरातील प्रथम मानाचा कापड मंडई गणेश मंडळाने यंदा शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस निरीक्षक अशोक गिरी...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2019-06-15T23:11:03Z", "digest": "sha1:XDYOFQLUFZD5DTLUF3GXAH5YGB77IHN4", "length": 3503, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुभेदार मेजर बन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - सुभेदार मेजर बन\nभिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली – डॉ. भारत पाटणकर\nटीम महाराष्ट्र देशा: देवाने, संतांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही. मात्र, सद्यःस्थितीत त्याउलट कारभार सुरू असून, देवाला वंदन करतानाही जातीभेद केला जातो, असा...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/icann/", "date_download": "2019-06-15T22:50:32Z", "digest": "sha1:ABE2BLQRZDUKZMIX624LWRF7GHYL6RCV", "length": 3343, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "(ICANN) Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nपुढच्या 48 तास जगभरातील इंटरनेट सेवा होणार ठप्प \nटीम महाराष्ट्र देशा-पुढचे ४८ तास युट्यूब, फेसबुक व्हॉटसअॅप सगळं बंद पडणार असून यामुळे इंटरनेटच्या आहारी गेलेली मंडळी भयंकर अस्वस्थ होण्याची दाट शक्यता आहे...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=260749%3A2012-11-09-23-23-29&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-06-15T23:25:38Z", "digest": "sha1:JRBL4LUE3F65PWANMVXYSC6VSJO32JW5", "length": 6410, "nlines": 10, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेबाबत उत्सुकता", "raw_content": "जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेबाबत उत्सुकता\nबहुचर्चित ठरलेली शिपाईभरती आणि संचालक मंडळाची नजिकच्या काळात संपणारी मुदत या पाश्र्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता व्यक्त होते. उद्या (शनिवार) नगरला ही सभा होणार आहे.\nजिल्हा बँकेने वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सहकार विभागाकडून मुदतवाढ मिळवली होती. त्यानुसार उद्या ही सर्वसाधारण सभा होत आहे. बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ही सभा होईल.\nबँकेने नुकतीच ७२ शिपायांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी सुमारे ९ हजार अर्ज आले होते. बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीच या प्रक्रियेला आक्षेप घेत त्यावर जाहीर तोफ डागल्याने केवळ बँकेच्या वर्तुळातच नव्हे तर जिल्ह्य़ाच्या सहकार व राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. प्रत्येकी तीन ते चार जागा वाटून घेण्याचे संचालक मंडळातच ठरले होते, असा गौप्यस्फोट करून गडाख यांनी या भरती प्रक्रियेबाबत एकूणच साशंकता व्यक्त केली. ते आता उद्या वार्षिक सभेत काय ताशेरे ओढतात याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये धास्ती आहे. त्यांच्या आक्षेपांना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही सहमती दर्शवत कुणी तक्रार केली तर या प्रक्रियेची चौकशी करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.\nही भरती प्रक्रिया संपली असली तरी या सगळ्या गदारोळाच्या पाश्र्वभूमीवर त्याबाबत इच्छूक उमेदवारांसह राजकीय वर्तु��ातही कुतूहल आहे. विशेष म्हणजे बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनी मात्र याबाबत फारशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शिवाय इतर संचालकांनीही कोणतेच भाष्य न करता सावध भूमिका घेतली\nबँकेच्या संचालक मंडळाची मुदतही डिसेंबर अखेर संपणार आहे. त्यामुळे या पंचवार्षिकमधील ही शेवटचीच वार्षिक सभा ठरणार असून ती होताच पुढच्या प्राथमिक मोर्चेबांधणीला सुरूवात होईल. या पाश्र्वभूमीवरही बँकेच्या उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सहकार व राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.\nडिसेंबर अखेर बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत असली तरी याच संचालक मंडळाला काही महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होते. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकल्या असल्याचे सांगण्यात येते. तसेच सहकार कायद्यातील प्रस्तावित बदलांच्या पाश्र्वभूमीवरही सध्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ही घटनीदुरूस्ती मांडण्यात येणार आहे. ती मंजूर झाल्यानंतरही त्यानुसार संचालक मंडळाची रचनाच बदलणार असल्याने अंमलबजावणी काही काळ लांबेल, असा अंदाज व्यक्त होतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-107081200038_1.htm", "date_download": "2019-06-15T22:36:20Z", "digest": "sha1:Z4OL6D2TZX7A4YUS4GPCOH6KRYCWOEXY", "length": 11953, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कायदा निर्विवाद श्रेष्ठ | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'कायदा सर्वश्रेष्ठ असतो' ही बाब भारतीय परिप्रेक्षात वारंवार सिद्ध झाली आहे. देशातील राजसत्तेची निरंकुशता वाढत असल्याचे जाणवताच काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखे घडून देश परत गतवैभव प्राप्त करतो. इंदिरा गांधींना पदावरून हटविण्याची मोहीम असो, नरसिंहरावांभोवती निर्माण झालेला वाद असो की लाभाच्या पदाच्या विधेयकासंबंधित वाद असो. 'कायदा' हा नेहमीच श्रेष्ठ ठरला आहे.\nकायदा आंधळा नसतो हेच सिद्ध होते. भ्रष्टाचार, अंदाधुंदी व गुन्हेगारीकरणाची तुलना प्रस्थापित न्यायव्यवस्थेशी केल्यास गुन्ह्यांची हजारो प्रकरण सापडतील. मात्र, न्याय व धाडसी निर्णयाची निवडक उदाहरणे���ी निश्चितच सापडतील. हे निवडक निर्णयच देशाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिल्यास वैश्विक समुदायाची भारतीय लोकशाहीवरची निष्ठा निश्चितच वाढली असणार.\n'वाचडॉग'ची भूमिका निभावणार्‍या तहलकासारख्या स्टिंग ऑपरेशनद्वारे प्रभावशाली व्यक्तींच्या चेहर्‍यावरील बुरखे उतरवून देशातील नागरिक व पत्रकार खडा पहारा देऊन असल्याचेच सिद्ध केले आहे. आश्चर्याने तोंडात बोटे घालण्यास भाग पाडणार्‍या या धाडसी कारवायांत फक्त पुरूषच नाहीतर महिलासुद्धा आघाडीवर आहेत. एका तरूण महिला पत्रकाराने हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आणले होते.\nशीतपेयांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशक असल्याचे प्रकरणही एका महिलेनेच समोर आणले. हवाला, बोफोर्स, तेलगीचा भ्रष्टाचार यासारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय नेते व पक्षांवर कायद्याच्या विजयाने देशाची मान ताठ केली आहे. यातून अंदाधुंदी व भ्रष्टाचाराचे साम्राज्य असले तरी सर्वांवर नियंत्रणासाठी कायदा समर्थ असल्याचेच सिद्ध झाले आहे. देशाअंतर्गत किंवा सीमांपार कितीही कारस्थाने रचली गेली भारताचे श्रेष्ठत्व अखंड निनादत राहणार. कारण या देशास पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्रगती व सुधारणेची ही परंपरा निरंतर राहणार आहे.\nयावर अधिक वाचा :\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\n* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरात��ल विषारी पदार्थ बाहेर ...\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nखडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...\nपितृदिन विशेष : बाप\nआईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\nयोगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nयोग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE/", "date_download": "2019-06-15T23:19:07Z", "digest": "sha1:KENDLPKQARVRA2Z4TVEKBW6DBDJR4Q4U", "length": 3444, "nlines": 54, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मा.बाळा कदम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - मा.बाळा कदम\nमहाराष्ट्राच्या विधानसभेत एकतरी तृतीयपंथी आमदार हवा \nपुणे: आपला समाज बदलत असून तृतीयपंथी देखील आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. अनेक तृतीयपंथी आज समजासमोर आदर्श निर्माण करत आहेत. कोणी पोलीस बनत आहे, कोणी...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T22:53:24Z", "digest": "sha1:BQVVFK3PPF7JPNPGXICPR5NYUKTJ47MG", "length": 3471, "nlines": 55, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "५० -५० फार्म्युला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - ५० -५० फार्म्युला\nविधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून शिवसेनेला ५० -५० चा फार्म्युला\nमुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फाॅर समर्थन’ अभियानांतर्ग काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/04/27/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2019-06-15T23:24:41Z", "digest": "sha1:NBSJ5S7RG64ULOBALMWV3N67CDL6MBCX", "length": 33594, "nlines": 144, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "सत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर.. | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« मार्च मे »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर..\nPosted: एप्रिल 27, 2011 in विज्ञान, सामाजिक\nटॅगस्अंधश्रद्धा, चमत्कार, सत्य साईबाबा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर, सौजन्य – लोकसत्ता\nशंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षण संस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्य व्यवस्था देणारी इस्पितळे अशा अनेक सेवासुविधा सत्यसाईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्यसाईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रुद्राक्ष, सोन्याची अंगठी, चेन, भारी घडय़ाळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातात अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता.\nचमत्कार करण्याची शक्ती ही परमेश्वराने मला बहाल केलेले ‘व्हिजिटिंग कार्ड’ आहे असे ते सांगत. ‘मानवी उद्धारासाठी पाठवलेला महापुरुष तो हाच’ याची खूण जनसामान्यांना पटावी यासाठी जगन्नियंत्याने दैवीशक्तीचा आविष्कार घडवणारे हे चमत्कार करण्याची अद्भुत शक्ती त्यांना बहाल केली आहे, असा त्यांचा दावा होता. ते जाहीरपणे सांगत की, ‘माझ्या अमर्याद शक्तीचा केवळ मर्यादित बाह्य़ आविष्कार म्हणजे ‘चमत्कार’. अशा काही उच्च दर्जाच्या शक्ती आहेत की, त्यांच्या मार्फत तुम्ही आपल्या मनातून संकल्पाने वा शुभेच्छेने वस्तू निर्माण करू शकता. (माझ्यासारखा) जो मनुष्य ईश्वरीशक्तीनुसारच काम करतो त्याच्या बाबतीत या शक्ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या मार्फत साक्षात ईश्वरीशक्तीच काम करीत असते. ज्याच्यापासून वेद निघाले त्या माझ्या आध्यात्मिक वैभवाच्या तुलनेत माझे चमत्कार हे प्रचंड हत्तीवर बसलेल्या चिलटाप्रमाणे आहेत.’ हे सर्व प्रतिपादन आजच्या वैज्ञानिक जगाचा मूलाधार असलेल्या कार्यकारणभावाला रद्दबातल ठरवणारे आहे. याबाबतचे ‘सत्य’ शोधले तर परंतु याबाबतच्या शास्त्रीय तपासणीची सर्व आव्हाने सत्यसाईबाबांनी संपूर्ण दुर्लक्षित केली. म्हणूनच त्यांच्या दु:खद निधनाबाबत संपूर्ण सहवेदना दाखवूनही काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. कृपया तो औचित्यभंग मानला जाऊ नये.\nया देशातील बहुतेकांची मानसिकता ही चमत्कारशरण असते. सामान्यपणे असंभव, अशक्य, अतक्र्य वाटणाऱ्या घटनांस अगर कृतींस चमत्कार म्हटले जाते. चमत्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते.बाबांच्या चमत्कारावरील विश्वास हा खरे तर प्रचितीचा भाग नसतो; तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, त्याला स्वत:चे कल्याण बाबांच्या हातांत सुरक्षित आहे याबद्दल नि:शंकता असते. लहान मुलांची आपल्या आईवडिलांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा प्रकार आहे. ज्ञानेंद्रियांपलीकडच्या सत्याचा – परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या या महापुरुषांच्या खाणाखुणा कोणत्या ही असामान्य माणसे दोन प्रकारे सामान्यांपेक्षा वेगळी असतात असे मानले जाते. एक तर त्यांच्याकडे दैवी सामथ्र्य असते, विज्ञानाचे नियम लागू नसल्याने ते चमत्कार करू शकतात. अशी व्यक्ती जे भविष्य वर्तवते, ते खरे ठरते. तिने उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो. अथवा दुसरे म्हणजे, अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी, सज्जन असतात. त्यांचे जीवन हे वेगळ्या पातळीवरचे जीवन असते. तुकाराम, विनोबा, गाडगेबाबा ही या स्वरूपाची उदाहरणे आहेत. वरील दोन्ही स्वरूपांच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते. त्या मानसिकतेतून तपासणीला तयार नसणाऱ्या, चिकित्सेला नकार देणाऱ्या श्रद्धेचा जन्म होतो. चमत्काराला बळी पडणारे हे मन एका मानसिक गुलामगिरीला जन्म देत असते. भारतीय समाजाची जडणघडण मुळातच दैववादावर आधारलेली आहे. कोणतीही लहानमोठी संकटे हे लोकांना नशिबाचे भोग वाटतात. दैवी शक्तीमुळे चमत्कार करणारा बाबा यातून आपली सुटका करील, अशी लोकांची (अंध)श्रद्धा असते.\nसर्व चमत्कार सिद्धीमुळे शक्य होतात, पण त्या सिद्धींचा मोह टाळावा, त्या क्षुद्र आहेत असे साधुसंतांचे, धर्मपरंपरेचे मत आहे. ज्यांच्याजवळ निखळ नतिक धर्मभावना आहे, ते नेहमीच चमत्कार करण्याच्या विरोधात राहिले आहेत. जो माणूस चमत्कार करून शिष्य गोळा ���रतो त्याचा संतवाङ्मयात धिक्कार केला आहे. हातातून सोन्याच्या साखळ्या सहजपणे व अनेक वेळा निर्माण करणाऱ्या सत्यसाईबाबांची अद्भुत शक्ती खरी आहे, असे क्षणभर मानूया. मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो, की देशाचा कर्जबाजारीपणा हटवण्यासाठी आणि भारताला सुवर्णभूमीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीतरी करावे असे त्यांना कधीच कसे वाटले नाही बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात वासना आणि स्वार्थ सोडावयाचा असतो, उदात्त व पवित्र व्हावयाचे असते, म्हणून क्वचितच कोणी बाबाकडे जातात. त्यांपकी प्रत्येकाला काही ना काही आधार वा लाभ हवा असतो. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, मो��्ष, मुक्ती, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे व ती अवतार घेते या सर्व कल्पना या देशातील बहुसंख्यांच्या मनात पक्क्या असतात. स्वाभाविकच चमत्कार करू शकणारा बाबा हा साक्षात् परमेश्वराचा अवतार आणि प्रारब्ध बदलू शकणारा तारणहार वाटतो. बाबा-बुवा यांच्या बुवाबाजीचे वाहक बनलेल्या चमत्कारांना विरोध केला की संतांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देण्यात येतो. शेकडो वर्षांपूर्वी ज्या बाबी घडून गेल्या असे सांगण्यात येते, ज्यांचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे शास्त्रीय तपासही अशक्य आहे. अशा चमत्कारांबद्दल जणू काही ते सत्यच आहेत अशी अभिनिवेशाची भूमिका खरे तर घेतली जाऊ नये.\nचमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की, अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यांवरचा स्वत:चा विश्वास गमावतात, इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. चमत्कारांच्या बाबतीत ही पलायनवादी भूमिका अधिक ठळकपणे दिसते. चमत्कारांचे माहात्म्य वाढण्याचे अनेक तोटेच व्यक्तिगत व सामाजिक जीवनात दिसतात. अशा परिस्थितीत खरे तर चमत्काराची शास्त्रीय चाचणी देण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्या बाबा-बुवांवर द्यावयास हवी. त्यामुळे घटनेत नागरिकाचे कर्तव्य सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव सोडून कोणताही चमत्कार घडत नाही, याची प्रचीती मिळेल. माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. ‘बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन’ हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, ‘अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्यांने होते असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा गाभा, घटक आहे, महत्त्वाचा म्हणून मूल्यशिक्षणात समाविष्ट आहे, तो किती थेटपणे चमत्काराच्या विरोधात उभा आहे हे विद्यार्थ्यांना समजावले जात नाही. संस्कारित करणे तर दूरच राहिले. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. बाबांनी दिलेल्या चिमूटभर अंगाऱ्याने स्वत:च्या सर्व अडचण�� दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी (अंध)श्रद्धा ती विभूती लाभलेला भाविक बाळगतो. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो त्यामुळेच कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामथ्र्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. त्यामुळे संबंधित संतप्त होतात. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते. माणसाचे व्यक्तिमत्त्व मोडून पडते. बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कथित अलौकिक शक्तीच्या हातांत स्वत:ला सोपवून व्यक्ती मोकळी होते.\nचमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबाचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्याचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही दिलेली असते. अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही. त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील बाबांचे चमत्कार अद्भुत दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून पाहू शकतात. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भूलभुलयापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यातच जीवनाची सार्थकता आहे. ती ओळखावयास हवी, जोपासावयास हवी.\nअनीश साने म्हणतो आहे:\nमला एक aspect बोलावासा वाटतो… (त्याचा सत्य साईबाबांबद्दल काहीही संबंध नाही, general सर्व स्वयंसिद्ध बाबांबद्दल आणि खर्‍या संतांबद्दल valid आहे असं मला वाटतं)\nलोकांना संघटीत करण्यासाठी अशा चमत्कारांची गरज असते बहुतेक. पण अनुयायी तयार झाले (घोड्यांसारखी झापडं लावली म्हणा हवं तर) की मग त्यांचा सदुपयोग करायला हवा. आणि best part is, अशा बाबांनी जर काही चांगलं कार्य (उदा. एखाद्या गावाचा उद्धार वगैरे) आयोजित केलं की मग त्यांच्या मध्ये कोणी येणार नाही. ना govt, ना पोलीस, ना ‘विरोधातील पक्षाचे कार्यकर्ते’. त्यामुळे ठरवल्यास ते आपल्या मनुष्यबळावर बरंच काही (चांगलं) करू शकतात. प्रश्न आहे त्यांनी सदुपयोग करण्याचा.\nआणि हे मी खात्रीने सांगू शकतो, की त्यांचे followers हे कोणत्याही political party च्या followers पेक्षा संख्येने जास्त आणि/किंवा जास्त विश्वासू (म्हणजे बंडखोरी कमी) असू शकतात. कारण political party चे कार्यकर्ते काम करताना (आर्थिक / politically) लाभ व्हावा या उद्देशाने काम करतात, त्याउलट हे अनुयायी देवकार्य समजून करतात.\nसरकारी खर्चाने मठपती बनू इच्छिणारा आणखी काय सांगणार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nफुकुशिमा दुर्घटना आणि आपले ऊर्जा भवितव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/saraa-ali-khans-trainer-look-more-bold-than-saraa-photo-getting-viral/", "date_download": "2019-06-15T23:09:13Z", "digest": "sha1:XRA7AQNKRIB3BNXKGSPQX7HYBILL77AJ", "length": 15093, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "सारा अली खानची 'ट्रेनर' दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) ���र्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nसारा अली खानची ‘ट्रेनर’ दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल\nसारा अली खानची ‘ट्रेनर’ दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सारा अली खानचे अनेक चाहते दीवाने आहेत. अवघ्या दोन सिनेमांतच साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या सारा अली खान चांगलीच चर्चेत आल्याचे दिसत आहे. साराचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्या फोटोतून साराची ट्रेनर कोण आहे याचा खुलासा होताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो सोशल करण्यात आला आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nसध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत सारा तिच्या ट्रेनर सोबत दिसत आहे. नम्रता पुरोहित असं तिच्या ट्रेनरचं नाव आहे. सारा आणि नम्रता दोघीही एकत्र जाताना स्पॉट झाल्याचे दिसत आहे. त्यात दोघी गप्पा मारताना दिसत आहे. दोघीही खूप खुश असल्याचे दिसत आहे. या फोटोत दिसत आहे की, साराने पांढऱ्या रंगाची सलवार कमीज परिधान केल्याचे दिसत आहे. तर नम्रता काळ्या रंगाच्या जीम आऊटफिटमध्ये दिसत आहे. साराचा हा अंदाज सर्वांनाच भावताना दिसत आहे.\nसाराच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी साराची स्माईल आणि तिच्या आऊटफिट बद्दल तिचे कौतुक केले आहे. अवघ्या दोन तासांत 6 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.\nवर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर लवकरच सारा कुली नंबर वन च्या रिमेक मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती वरुण धवन सोबत दिसणार आहे. अवघ्या दोनच सिनेमात साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.\nनिकालानंतरही राजकीय संघर्ष सुरूच ; संगमनेरमध्ये सुजय विखेंचे ‘ते’ बॅनर फाडले\nऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ‘बदलाचे वारे’\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपू�� यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nपूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’\n#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं…\nबालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहाण्याने गंडविणार्‍या मध्यप्रदेशातील…\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ‘या’ चौघांना उच्च न्यायालयाकडून…\n आई-वडिल ‘एकत्र’ रहात नसल्याने मुलाला शाळेने प्रवेश नाकारला\nआ.राहुल कुल यांच्या हस्ते २६ कोटी २९ लाख रु.च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-unapproved-ht-cotton-seed-spreads-india-maharashtra-2455", "date_download": "2019-06-15T23:54:14Z", "digest": "sha1:C7Y2VZWB2EKBFKSMANKIHNYTRBYIOKXT", "length": 22682, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, unapproved HT cotton seed spreads in India, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवैध ‘एचटी’ बियाण्याचा देशात प्रसार\nअवैध ‘एचटी’ बियाण्याचा देशात प्रसार\nसोमवार, 30 ऑक्टोबर 2017\nबोंड अळीचे नियंत्रण करणारे जनुक (बीजी टू) अधिक तणनाशक प्रतिकारक जनुक अशी दोन जनुके कपाशीत प्रत्यारोपित करून त्याचे वाण बाजारात बेकायदा आणण्यात आले आहे. आमच्या संस्थेच्या अंदाजानुसार भारतात या कापूस वाणाची सुमारे ३० ते ३२ लाख पाकिटे विकली गेली असावीत.\n- डॉ. सी. डी. मायी, अध्यक्ष,\nसाउथ एशिया बायोटेक सेंटर, नवी दिल्ली\nमुंबई ः यंदाच्‍या खरीप हंगामामध्‍ये तेलंगणा व महाराष्‍ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक आणि मध्‍य प्रदेश या राज्‍यांमध्‍ये अवैध तणनाशक प्रतिकारक जनुकीय (एचटी) कपाशी बियाण्यांची ३५ लाख पॅकेट्सची विक्री झाली. ही विक्री हंगामात ४७२ कोटींवर झाली आहे. परवानगी नसताना विक्री झालेल्या ‘बिगबेल’, ‘वीडगार्ड’, ‘वीड्सगार्ड्‌स’, ‘बोलगार्ड’, ‘आरकॉट’, ‘क्रिल’ या ‘एचटी’ बियाण्यांवर जैवअभियांत्रिकी मान्यता समितीने (जीईएसी) कारवाई करण्याची मागणी साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरने केली आहे.\nपर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय (एमओईएफअॅण्‍डसीसी) यांच्‍या सहकार्याने साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरने (एसएबीसी) सादर केलेल्‍या अहवालामधून मिळालेल्‍या माहितीनुसार, यंदाच्‍या खरीप हंगामामध्‍ये तेल���गण व महाराष्‍ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक व मध्‍य प्रदेश या राज्‍यांमध्‍ये अवैध ‘एचटी’ कापूस बियाण्यांची जवळपास ३५ लाख पॅकेट्सची विक्री करण्‍यात आली. प्रतिपॅकेट १३५० रुपये या सरासरी दराने विक्री झाली; पण सरकारमान्‍य वैध बीटी कापूस संकरितांच्‍या एक पॅकेटची किंमत ८०० रुपये आहे. यामुळे याच एका हंगामामध्‍ये सर्व लहान शेतकऱ्यांना या पॅकेट्ससाठी एकूण ४७२ कोटी मोजावे लागल्याचे उघड झाले आहे.\nयंदाच्‍या हंगामात अवैधरीत्‍या विक्री करण्‍यात आलेल्‍या बियाणांची देशाच्‍या ३०० लाख एकर क्षेत्रापैकी २२ लाख एकरवर लागवड करण्‍यात झाली. सरासरी एक हेक्‍टर किंवा २.४७१ हेक्‍टर्स लागवड पाहता, जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांनी या ‘एचटी’ कापूस बियाण्याची लावगड केली आहे. नागपूरस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च आणि हैदराबाद ये‍थील तेलंगण सरकारची डीएनए फिंगरप्रिंटिंग अॅण्‍ड ट्रान्‍सजेनिक क्रॉप्‍स मॉनिटरिंग लॅबोरेटरी या संस्‍थांनी अवैध ‘एचटी’ बियाणे लागवड झाल्याचे मान्य केल्याचा दावा साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरने केला आहे.\nसध्‍या, भारतात लागवडीसाठी फक्‍त जीएम कापूस संकरितांना/मिश्रणांना मान्‍यता आहे. या संकरितांमध्‍ये ''क्राय१एसी'' व ''क्राय१एबी'' जीन्‍स समाविष्‍ट आहेत. ही जीन्‍स बॅक्‍टेरियम बॅसिलस थुरिंजिनिसिसपासून (बीटी) तयार होतात. या जीन्‍सच्‍या प्रोटीन्‍ससाठी असलेले कोडिंग कापसांच्‍या किडींसाठी विषारी मानले जाते. या दोन प्रकारांव्‍य‍तिरिक्‍त जीएम वैशिष्टये असणाऱ्या इतर कोणाचाही कापूस तंत्रज्ञानाला सरकारने मान्‍यता दिलेली नाही. म्‍हणूनच एचटी तंत्रज्ञानाची विक्री एमओईएफअॅण्‍डसीसीचा ईपीए १९८६ व ईपीए कायदा १९८९ आणि कृषी व शेतकरी कल्‍याण मंत्रालयाचे सीड्स अॅक्‍ट १९६६, सीड्स कायदा १९६८ व सीड्स (नियंत्रण) कायदा १९८३ या कायद्यांचे उल्‍लंघन करत असल्याचे साउथ एशिया बायोटेक्‍नोलॉजी सेंटरचे म्हणणे आहे\nएचटी तंत्रज्ञान काय आहे\nशेतकरी ‘एचटी’ बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत आणि या तंत्रज्ञानाचा वापर अपेक्षेपेक्षाही अधिक आहे. सामान्‍य कापूस लागवडीमध्‍ये, रोपे तयार झाल्‍यानंतर शेतकरी त्‍यांच्‍यावर तणनाशकांचा फवारणी करू शकत नाही. कारण हे तणनाशक तण व पिकांमधे फरक करू शकत नाही; पण ‘एचटी’ तं��्रज्ञानामुळे पिकांचा नाश न होता फक्‍त तणांचा नाश होतो.\nबौद्धिक संपत्ती अधिकाराचे उल्लंघन\n‘एसएबीसी’च्या अहवालानुसार शेतकरी अधिक प्रमाणात अवैध ‘एचटी’ संकरितांना अधिक पसंती देतात. २०१५-१६ मध्‍ये अवैध ‘एचटी’ कापूस सं‍करितांच्‍या आठ लाख पॅकेट्सची खरेदी झाली. २०१६-१७ मध्‍ये हा आकडा १३ लाख पॅकेट्सपर्यंत, तर २०१७-१८ मध्‍येच कापूस लागवड करणाऱ्या मध्‍य व दक्षिणी प्रांतांमध्‍ये हा आकडा ३५ लाखांपर्यंत पोचला आहे. शेतकरी अवाढव्‍य किमतीतही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यास तयार आहेत. संघटित व अनोंदणीकृत बियाणे कंपन्‍या, तसेच काही नोंदणीकृत बियाणे कंपन्‍या ‘एचटी’ कापूस संकरित बियाणांची विक्री करतात. लेबलिंग व संपूर्ण माहितीसह ब्रॅण्‍डेड उत्‍पादन म्‍हणून किंवा विद्यमान उत्‍पादनांचा तुटवडा होतो म्‍हणून अवैध ‘एचटी’ कापूस बियाणांची विक्री होते. यामुळे शेतकरी फसवणूक होण्‍यासोबतच वैध प्रमाणित कापूस उत्‍पादनांच्‍या बौद्धिक संपत्‍ती अधिकारांचे उल्‍लंघन झाले आहे.\nदेशात सुमारे ३० लाख बेकायदा पाकिटांचा खप\n‘साउथ एशिया बायोटेक सेंटर’ या नवी दिल्लीस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी म्हणाले की, बोंडअळीचे नियंत्रण करणारे जनुक (बीजी टू), अधिक तणनाशक प्रतिकारक जनुक अशी दोन जनुके कपाशीत प्रत्यारोपीत करून त्याचे वाण बाजारात बेकायदा आणण्यात आले आहे. यातील तणनाशक प्रतिकारक जनुकाचे तंत्रज्ञान असे आहे की, कपाशीत त्याची फवारणी केल्यास केवळ तणांचे नियंत्रण होते. मात्र कपाशीला त्यापासून हानी पोचत नाही. आमच्या संस्थेच्या अंदाजानुसार भारतात या कापूस वाणाची सुमारे ३० ते ३२ लाख पाकिटे विकली गेली असावीत. त्यातील महाराष्ट्रात १० ते १५ लाख पाकिटांची विक्री झाल्याची शक्यता आहे. अर्थात या विक्रीमागील सूत्रधार कोण आहेत हे सांगणे कठीण आहे. मात्र यातील काही वाणांच्या पाकिटांवर कंपनीचे पत्तेही देण्यात आलेले नाहीत.\nतण भारत कापूस दिल्ली खरीप गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक पर्यावरण डीएनए महाराष्ट्र\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ ���ेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/hinglaj-mata-temple-in-pakistan/", "date_download": "2019-06-15T23:24:56Z", "digest": "sha1:LQFBABYHS5SNAGR2ZAF5D5QANFYEQJWU", "length": 21169, "nlines": 130, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n पण हे खरय. पाकिस्तानात हिंदू धर्माच्या ह्या देवीचीजाते आजही मनोभावे पूजा केली जाते इतकच नव्हे तर हिंदु संप्रदायाइतकाच मुलीम संप्रदायही ह्या देवास्थानाचे महत्व जाणतो आणि त्यांची देवीवर श्रद्धाही आहे.\nतर चला आज ह्या प्राचीन देवस्थनाबद्दल सविस्तर जाणून घेऊया\nपाकिस्तानातील बलूचिस्तान राज्यामध्ये स्थित असलेल्या मां हिंगलाज हे पाकिस्तानमधील हिंगलाज नामक देवळात हिंगलाज देवीचे प्रतिरूप असलेली हिंगलाज देवीची प्रतिमा प्राचीन काळापासून स्थापित आहे.\nही प्रतिमा अतिशय आकर्षक आणि मोहक आहे, हिंगलाज देवीची ख्याती फक्त पाकिस्तान आणि कराचीतच नाही तर संपूर्ण भारतात पसरलेली आहे. हे देऊळ कराची जिल्ह्यातील बारी कलान या सुंदर टेकडीच्या पायथ्यामध्ये स्थित आहे.\nहे देऊळ इतकं प्रसिध्द आहे की वर्षाचे संपूर्ण ३६५ दिव इथे भाविकांची जत्रा भरलेली असते.\nनवरात्रि दरम्यान येथे नऊ दिवस शक्तीची पूजा करण्याचे विशेष व्यवस्था केलेली आहे. सिंध-कराची चे भक्त सिंधी भक्त इथे लाखोंच्यासंख्येने दर्शनाला येतात.\nबरेचदा काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधायला गेलो तर एक तर काहीही एक संदर्भ हाती लागत नाही आणि जे सापडतात ते थक्क करणारे असतात. ह्या देवास्थानाबाद्द्ल असेच काहीसे म्हणावे लागेल\nहे हिंगलाज देवीचे देऊळ ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई असणाऱ्या शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच ��डी घेतली.\nपरंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला.,.\nत्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे.\nकराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात हिंगोल नदीच्या काठावर एका गुहेमध्ये हे देऊळ आहे.\nह्याला नानी बीबी ह्या नावानेही ओळखले जाते, इथली मुसलमान जनता नानी बीबी या नावाने या देवीची पूजा करतात.\nगुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजिया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते.\nतर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडिहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठय़ा व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली.\nहिंगलाज देवीचे आणखी एक देऊळ राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यतदेखील ही देवी विराजमान असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते.\nमाता हिंगलाजच्या मंदिरात जायचे कसे –\nइथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक टेकडी आणि दुसरी वाळवंट.\nकराचीपासून गजरापर्यंत यात्राकारूंचा गट एकत्र जातो, विमानसेवा उपलब्ध आहे. आणि नंतरचा प्रवास आणि नंतर स्थानिक वाहनांत केला जातो.\nमाता हिंगलाज देवीची यात्रा करणे कठीण आहे कारण रस्ता फार वाईट अवस्थेत आणि जिथवर नजर जाईल तिथवर यात्रेकरू व्यतिरिक्त इतर कोणाचा मागमूसही दिसत नाही\nह्या प्रवासात बऱ्याच नद्या आणि विहिरी देखील आढळतात. त्यापुढील वाळूची कोरडी पावसाळी नदी आहे. चंद्रकूप पर्वताजवळ या भागातील सर्वात मोठी हिंगोल नदी आहे. चंद्रकूप आणि हिंगोल नदी दरम्यान १५ मैलांचे अंतर आहे.\nहिंगोलमध्ये भाविक आपले केशवपन करून जानवे धारण करतात आणि नंतर गीतापठाण केले जाते अशाप्रकारे देविप्रती आपली श्रद्धा आणि आदर व्यक्त केला जातो.\nइथून पुढच प्रवास पायीच करावा लागतो कारण इथून पुढे नीट रस्ता नाहीय��. त्यामुळे ट्रक किंवा जीप अशा वाहनाने प्रवास करणे शक्य होत नाही.\nहिंगोल नदीच्या किनाऱ्यावरून पुढे जाताना भाविक देवीचे गुणगान करत पुढे जात राहतात. इथून पुढे आशापुरा नावाचे स्थान आहे, येथे भाविक मंडळी थोडावेळ विश्रांती घेतात.\nआपले प्रवासातले कपडे बदलून दुसरे कपडे घालतात आणि काढून ठेवलेले कपडे गरजू व्यक्तीला दान देतात. आनखी थोड पुढे कालीमातेचे देऊळ आहे.\nह्या देवळाचा इतिहासात उल्लेख केलेला आढळतो की हे देऊळ येथे जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात आहे.\nह्या देवळात पूजाविधी आटोपले की भाविक पुढच्या प्रवासाला म्हणजेच हिंगलाज देवीच्या स्थानासाठी पुढे निघतात. पुढे रस्त्यात एक डोंगर लागतो त्यावर चढाई करून जावे लागते.\nह्या डोंगारावर पिण्याच्या गोड पाण्याच्या तीन विहिरी आहेत. हे पाणी प्यायलं की आपल मन शुध्द होऊन आपली सर्व पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे. आणि इथून जवळच असलेल्या डोंगरातल्या गुहेत हिंगलाज देवीचे हे सुप्रसिध्द देऊळ आहे.\nह्या देवळाला प्रवेशद्वार नाहीये. परीक्रमा सुद्धा गुहेतच करावी लागते. इथे भाविक गुहेच्या एका टोकाने जाऊन दुसऱ्या टोकाने बाहेर निघून जातात. देवळाला लागुनच, गुरु गोरखनाथ का चश्मा’ नावाची जागा आहे.\nअशी मान्यता आहे की हिंगलाज देवी येथे दररोज सकाळी आंघोळ करायला येते.\nहिंगलाज देवळात जाण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते. सर्वप्रथम दर्शन होते आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणेशाचे आणि त्या नंतर समोरच वैष्णो देवीच्या प्रतिमेशी साम्य असणाऱ्या हिंगलाज देवीच्या मोहक रूपाचे दर्शन होते.\nभारत पाक साम्बंधाच्या पार्श्वभूमीवर हिंगलाज देवीसाठी असणारी पाकिस्तानस्थित मुस्लीम संप्रदायाची आस्था आणि भक्ती नक्कीच आपल्याला आश्चर्य चकीत करून जाणारी आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← सिक्कीमच्या अत्यंत दुर्गम भागातल्या विमानतळासाठी या अफलातून तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय..\nहे १० जिगरबाज ज्या प्रकारे भारतीय प्रजासत्ताक सशक्त करत आहेत त्याला तोड नाही नक्की वाचा\nसौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान\nपाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं – उत्तर निराशाजनक आहे\nइथे ‘किन��नर’ करतात देवाशी लग्न…\nOne thought on “भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय\n“मोदींना फोटो काढायची हौस फार” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय\nमहाराष्ट्रातील हे दोन “लोकप्रिय” रेल्वे घाट तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेऊन उभे राहिलेत…\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रेस पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\nसमजून घ्या टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन मधला फरक\nBuy One Get One Free ऑफरमागचं धक्कादायक सत्य\nइच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत \nदी विंड जर्नीज आणि सिरो ग्वेरा\nआरोप प्रत्यारोप अन षडयंत्रामागचे खरे गुन्हेगार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ३)\nए आर रहमान होताहेत ऍव्हेंजर्स थीम गाण्यामुळे ट्रोल.. लोक म्हणतात “अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालं\nहे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण\nभारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे\nह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल\n“मोनालिसा”च्या पलीकडचा ख्रिश्चन पुरोगामी वैज्ञानिक -लियोनार्दो दा विंची\nऐकून आश्चर्य वाटेल पण मुंबईमध्ये आहे जगातील एक महागडा रस्ता\nख्रिस गेल या “सिक्सर किंग” फलंदाजाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अविश्वसनीय गोष्टी\nकोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो कोरिओग्राफी म्हणजे काय\nरोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव\nकोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004552-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-health-article/world-breastfeeding-week-118080200008_1.html", "date_download": "2019-06-15T22:49:41Z", "digest": "sha1:SKQTPQVSADQYQIYSYFYU7TQXOVLND4WW", "length": 18482, "nlines": 174, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | आयुर्वेदिक | Health Care | Yog | Ayurved", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n थर्माकोलच्या कपात चहा पिणे होऊ शकते नुकसानदायक, जाणून ��्या त्याचे साइडइफेक्‍ट्स\nगर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोग करत असाल तर सावधान. या गोळ्या तुमची हाडे ठिसूळ करू शकतात. या ...\nजाणून घ्या लोण्यातील विविधता\nलोणी शरीरासाठी लाभकारक आहे हे आपण जाणतोच. लोण्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पाश्‍चराईज्ड क्रीम लोणी हा त्यातीलच ...\nकारमध्ये बसल्याक्षणी एसी ऑन करता तर ही माहिती आपल्यासाठी आहे\nएसी कार मध्ये बसणार्‍यांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. आम्ही आपल्याला घाबरण्यासाठी हे सांगत नाहीये. एका शोधात हे ...\nवाढत्या वयासोबत घटतो महिलांचा तणाव : सर्वेक्षण\nमहिलांचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्यांना जास्त तणावमुकत झाल्यासारखे वाटू लागते. एखादी महिला प्रौढावस्थेत प्रवेश करते, ...\nभारतातील पारंपरिक नृत्यप्रकारानंतर हळूहळू वेगवेगळे डान्सचे प्रकार भारतात येऊ लागले. हिप हॉप, सालसा, जॅझ अशा ...\nसनस्क्रीनमुळे हाडं होतात कमजोर\nवॉशिंग्टन- आपल्या त्वचेला उन्हाच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरण्यार्‍यांसाठी ही माहिती आवश्यक आहे.\nडोळे आले म्हणजे काय\nसध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागात डोळ्यांची साथ पसरलेली आहे. लोकांचे डोळे येण्याचे वाढते प्रमाण आणि ...\nद्राक्ष खावून पडाल आजारी त्यावर असतात कीटकनाशके\nद्राक्षांमध्ये औषधी गुण आहेत आणि आता तर त्यांच्या ऋतू सुद्धा सुरु होतोय, मात्र त्यावरील जास्तीच्या कीटकनाशकाच्या ...\nसकाळची न्याहारी किती आवश्यक आहे \nसकाळचा न्याहारी शरीरासाठी किती आवश्यक आहे, हे सर्वजण जाणत असूनही अनेक लोक सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर ...\nभारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण : फ्रीजमधील वस्तु लवकर वापरुन संपवा\nकाही काही गोष्टींचा अर्थाअर्थी काहीच संबध नसतो. पण सत्य विलक्षणच असतं. आता हेच पहा. आजकाल आपल्या आजूबाजूला आपल्या ...\nम्हातारपणात सर्वात जास्त होतात हे 3 आजार, 50 वर्षांचे झाले असाल तर सावध व्हा\nम्हातारपणात मनुष्याला काही आजारपण जास्त त्रास देतात. हे आजार म्हातारपणाचे दुखणे अधिक वाढवतात. एक्सपर्टचे म्हणणे आहे की ...\nकर्करोगाच्या ७ चेतावणीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या\nआता २००० वर्षांनंतर, मी आत्मविश्वासाने ते दिवस गेले आहेत असं म्हणू शकतो कर्करोग आता फाशीची शिक्षा राहिली नाही, आपण ...\nमुख��ैथुन करणार्‍या पुरुषांना कँसरचा धोका\nएका शोधाप्रमाणे धूम्रपान करणार्‍याव्यतिरिक्त अनेक मुखमैथुन करणार्‍या पुरुषांच्या गळ्यात होणारे कँसरचा धोका वाढू शकतो.\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ...\nहरभरर्‍याचे औषधी गुण जाणून घ्या\nहरभ-यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रात्रभर भिजत टाकून सकाळी मधाबरोबर खाल्ल्यास ते एक उत्तम टॉनिक आहे. भिजत घातलेल्या ...\nजिम आणि व्यायाम न करता वजन कमी करा\nआज वजन कमी करणे हा लोकांसाठी सर्वात मोठे कार्य आहे. काही लोक कितेक वर्ष व्यायाम करतात आणि व्यायामशाळेत तासंतास घालवल्या\nजिंक समाविष्ट चॉकलेट आणि चहा प्या, वृद्धावस्थेला बाय-बाय करा\nजिंक हे वाइन, कॉफी, चहा किंवा चॉकलेट सारख्या खाद्य पदार्थांसोबत सेवन केल्याने तणावापासून वाचता येतं. एका शोधाप्रमाणे ...\nझोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल तुमची झोप\nजर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप येत असेल, पण या झोपेच्या ...\nभारतातील पहिले आयव्हीएफ बॅबी प्रक्रियेचे दस्तावेजीकरण\nवांजपण हा एक मल्टिफॅक्टोरियल आजार आहे ज्यात जोडपी कोणत्याही गर्भनिरोधक वस्तूंचा वापर न करता लैंगिकदृष्ट्या जरी सक्रीय ...\nआरोग्यासाठी हाय एनर्जी सीड्‍स किती फायदेशीर आहे, जाणून घ्या\nशेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्‍यक असणारी फॅट्‌स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, भाजलेले खारे शेंगदाणे किंवा ...\nजर तुम्ही जुळ्यांना जन्म देणार असाल तर हे 7 आहार आहे तुमच्यासाठी बेस्‍ट\nजर तुमच्या गर्भात जुळे आहे तर आम्ही तुम्हाला येथे अशा आहाराची यादी देत आहे जे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. या ...\nबहिरेपणा कमी करायचा असेल तर लाल द्राक्षांचे सेवन करा\nरोगांच्या बाबतीत शरीरावर काय परिणाम होतो, याची चाचणी आम्ही घेतली. त्या अभ्यासामध्ये रिझव्हेट्रोल वृद्धत्व आणि बहिरेपणा ...\nकॅन्सर होण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय\nरात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. जेवायच्या आधी खाल्लेली ...\nमिनिटाला दहा वेळा शिंकणारी मुलगी\nकाही लोकांना थंडीमुळ�� किंवा अ‍ॅलर्जीमुळेही शिंका येत असतात. मात्र, कोलचेस्टरमधील ही अकरा वर्षांची मुलगी मिनिटाला दहा ...\nदुपारची झोप लहान मुलांसाठी हानिकारक\nलहान मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी त्यांना दिवसातून पुरेसी झोप ळिणे अतिशय आवश्यक असते. हे खरे असले तरी लहान\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ ...\nम्हणून पायात घालतात पैंजण\nमहिला, मुलींच्या पायात चांदीचे पैंजण घालणे हा आपल्या परंपरागत सोळा श्रृंगारांचा एक भाग प्राचीन काळापासून मानला गेला ...\nदिवसाच्या उजेडात कमी राहिल्याने नैराश्य\nगर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात दिवसाच्या उजेडात कमी काळ घालविणार्‍या महिलांमध्ये बाळाच्या जन्मानंतर नैराश्याचा धोका ...\nकमी व जास्त झोपेमुळे विविध आजारांचा धोका\nचांगली आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी अतिशय आवश्य समजली जाते. मात्र फार जास्त वेळ झोपणे आणि फार कमी झोपणेसुद्धा आरोग्यासाठी ...\nजंक फूडमुळे वाढतोय नैराश्येचा धोका\nझपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीत आपल्या आहारामध्ये मोठा बदल झाला आहे. जगभरातील कोट्यवधी लोक जंक फूडद्वारे\nलाकूड व कोळशावर स्वयंपाक केल्याने वाढतो श्वसनविकार\nलाकूड वा कोळशाच्या धगीवर खाद्यपदार्थ भाजून खाणे अनेकांना आवडते. पण एका अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, अशा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T22:28:47Z", "digest": "sha1:6CTB3V722SJK5AR3V454EGIPXGAI5FKS", "length": 13608, "nlines": 111, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार कोहलीला नाही', ब्रिटिश क्रिकेटपटूचे टिकास्त्र | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news ‘प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार कोहलीला नाही’, ब्रिटिश क्रिकेटपटूचे टिकास्त्र\n‘प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार कोहलीला नाही’, ब्रिटिश क्रिकेटपटूचे टिकास्त्र\n‘मैदानामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा कोहलीला अधिकार नाही’ अशा शब्दांमध्ये ब्रिटिश क्रिकेटपटूने भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टिका केली आहे. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडववणाऱ्या प्रेक्षकांना कोहलीने खडसावले होते. त्याचसंदर्भात नीक कॉम्पटन याने कोहलीला लक्ष्य केलं आहे.\nभारताने दिमाखदार विजय मिळवला असला तरी कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीने आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली. या कृतीसाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी कोहलीचे कौतूक केले मात्र कोहलीचे वागणे शिष्ट होते अशी टिका कॉम्पटनने केली आहे.\nइंग्लंडमधील प्रथामिक स्तरावरील क्रिकेटपटू असणाऱ्या नीकला कोहली आवडत नाही. कोहलीच्या प्रत्येक कृतीवर तो टिका करताना दिसतो. अशीच टिका त्याने ओव्हलमधील एका घटनेवरुन केली आहे. विराटने सामन्यादरम्यान दाखवलेल्या खिळाडूवृत्तीवर टिका करताना, ‘क्रिकेट चाहत्यांनी कसे वागावे आणि कसे नाही हे सांगण्याचा कोहलीला अधिकार नाही’ असं नीक म्हणाला आहे. ‘वॉर्नर आणि स्मिथची हुर्यो उडवणाऱ्या प्रेक्षकांना थांबवण्याचा हक्क कोहलीला नाही असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा उस्फूर्त होता त्यावर कोहलीने शिष्टाई करण्याची गरज नव्हती. क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पैसे मोजलेले असतात. मैदानात कसं वागावं हा त्यांचा प्रश्न असतो,’ असं नीक म्हणाला आहे.\nमात्र अनेकांनी टिका केल्यानंतर नीकने मी विराटबद्दल केलेल्या वक्तव्य चुकीचे वाटले असल्यास मी माफी मागतो असे ट्विट केले आहे.\nनीक याने आपले मत व्यक्त केले असले तरी त्याच्या ट्विटखाली अनेकांनी त्याच्या या भूमिकेवर टिका केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा समाना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मैदानात घडलेल्या या प्रकाराबद्दल बोलताना कोहली म्हणाला, ‘वॉर्नर आणि स्मिथसंदर्भात जे घडलंय त्याला खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही. एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्यावर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं चुकीचेच आहे.’\nWorld Cup 2019 : शिखरच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघात संधी\nWorld Cup 2019 : वॉर्नरच्या शतकामुळे कांगारुंची त्रिशतकी मजल, पाकिस्तानसमोर खडतर आव्हान\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठ���क घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/a-child-traffic-accuse-got-arrested-by-nanded-police/", "date_download": "2019-06-15T22:30:52Z", "digest": "sha1:RZBN6B4JACM65WNV4ZLS5PA65QFBC4GZ", "length": 14723, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण ���्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nमुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nमुलींची तस्करी करुन त्यांना मध्य प्रदेशमध्ये विक्री करणाऱ्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मुलींची मध्यप्रदेशमध्ये विक्री केल्याप्रकरणी मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील विठ्ठल दत्तराम राखोंडे (४०) याच्या विरोधात भोकर पोलीस ठाण्यात गुरंन १८८/१७ कलम ३६३, ३६६, ३४२, ३७६ आदी विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मागील दोन वर्षापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.\nसदर आरोपी हा नांदेड येथे आला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे व पोलीस उपनिरीक्षक सदानंद वाघमारे, राजू पांगरेकर, बालाजी सातपूते, तानाजी येळगे, शेख जावेद, विजय आडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाहू, रमेश खाडे, पोना. दारासिंग राठोड, घुंगरुसिंग टाक यांच्या पथकाने शहरातील शिवाजी पुतळ्याजवळून आरोपी विठ्ठल राखोंडे याला जेरबंद केले.\nपोलिसांनी त्याची चौकशी केली असता साथीदाराच्या मदतीने आमदरी येथील एका मुलीची मध्यप्रदेश येथे विक्री केली असल्याची कबूली राखोंडे यांनी दिली. आरोपीच्या कबुलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने आरोपी विठ्ठल राखोंडे यास पुढील कारवाईसाठी भोकर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईबद्दल विनोद दिघोरे यांच्या पथकाचे पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअल्पवयीन बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या\nपुढीलभुकेल्या वासराची कुत्री झाली आई, दूध पाजतानाचा व्हिडीओ व्हायरल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण ��ावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/video-rakhi-sawant-shares-such-video-users-trol/", "date_download": "2019-06-15T23:06:55Z", "digest": "sha1:FURHON7XEPCP4LOI3DZCUSTSAPK4DB5F", "length": 15770, "nlines": 200, "source_domain": "policenama.com", "title": "#Video : 'नौटंकी'बाज राखी सावंतकडून 'वाढीव' व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं 'ट्रोल' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’\n#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी चर्चेमध्ये असते. राखी आणि ट्रोल यांचे जवळीक नाते आहे. राखीचा फोटो किव्हा व्हिडिओ शेअर झाला आणि त्यावर युजर्सने ट्रोल केले नाही असे होऊ शकत नाही. राखीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्य��� तिने आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहे. यानंतर युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओमध्ये राखी एक अन्य व्यक्तीसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला एक गाणे एकू येत आहे. ‘कहता है पल पल तुमसे’ हे गाणे व्हिडिओमध्ये एकू येत आहे. राखीच्या कमेंट बॉक्समधून असे कळते की, युजर्सला हा व्हिडिओ पहावत नाहीये.\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘राखीला युजर्सने ट्रोल करण्याल सुरुवात केली आहे. एका युजरने लिहले की, ‘जेवढा टाईम टिकटॉक करण्यास घालवते तेवढा एखादा चित्रपट करायला घालव.’ आणखी एका युजरने लिहले की,\n‘किती खाली पडणार राखी सावंत, काहीतरी चांगले काम कर, का तु स्वतःचा वेळ वाया घालवते.’ काही युजरने तिला वाईट कमेंट केले.\nकाही दिवसांपुर्वी राखीने पाकिस्तानचा झेंडा घेऊन एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. यानंतर देखील राखी खूपच ट्रोल झाली होती. राखीच्या चाहत्यांबद्दल बोलायचे झाले तर तिचे इन्स्टाग्रामवर ६ लाखापेक्षा जास्त फोलोअर्स आहे.\n‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ\nसलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’\n‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी\n#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित\n#MeToo : नाना पाटेकरांना ‘क्‍लीन चीट’ दिल्याने भडकली तनुश्री, केलं मुंबई पोलिसांबद्दल ‘गंभीर’ वक्‍तव्य\n‘शांघाय’च्या बैठकीत PM नरेंद्र मोदी सहभागी झाल्याने भारताला फायदा होणार ; जाणून घ्या ‘शांघाय’बाबत\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज…\nअभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘��ॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n“हिंदू नामर्द नाही, औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची धमक…\n…म्हणून हॉलीवूड सिंगर सेलेना गोमेज सोशल मिडियापासून राहते…\n आता मॉलमध्ये पार्किंग फ्री\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त…\nट्विटरवर चूकीची माहिती दिल्याने जिग्नेश मेवानीवर FIR दाखल\nवटपौर्णिमा : महिलांनो वडाची पुजा करायला जाताय, सौभाग्यालंकाराची ‘अशी’ घ्या काळजी\n‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T23:29:50Z", "digest": "sha1:Q5IFB5QEG5NSBMJWTASRREQQWOSJ4WA4", "length": 30278, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "खासदार Archives - Majha Paper", "raw_content": "\nअन्यथा शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची भाषा बोलणे बंद करा\nJune 15, 2019 , 11:12 am by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: आरक्षण, उदयनराजे भोसले, खासदार\nसोलापूर – खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना सध्या आरक्षण या प्रश्नाचे राजकारण होत असून त्यामुळे जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम होते. तसेच या देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सर्वांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, अन्यथा सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी त्याचबरोबर त्यांनी यावेळी राजकीय स्वार्थांसाठी जातींचा आधार घेतला जात असल्याची टीकाही केली. […]\nयामुळे अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट\nJune 12, 2019 , 5:56 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई, राजकारण Tagged With: अमोल कोल्हे, खासदार, मनसे, राज ठाकरे\nमुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. अमोल कोल्हे सकाळी 11.30 सुमारास ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. राज ठाकरे यांची अमोल कोल्हे यांनी भेट का घेतली याबाबत उत्सुकता होती. त्याचे कारण अमोल कोल्हे यांनीच सांगितले. अमोल कोल्हे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. […]\nकोणत्या खासदाराला दिल्लीत कुठे मिळाला बंगला\nJune 6, 2019 , 3:16 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य, राजकारण Tagged With: खासदार, निवासस्थान, शासकीय निवासस्थान\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लवकरच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खासदारांना बंगला आणि फ्लॅट मिळणार आहे. सध्या अस्थायी ठिकाणी खासदार राहत आहेत. पण लवकरच गृह समितीकडून बंगले आणि फ्लॅटची वाटप केली जाईल. एकूण 517 घरे लोकसभा पूलमध्ये आहेत, ज्यात टाईप-8 बंगल्यापासून ते छोट्या फ्लॅटचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिली समिती नव्या लोकसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर नियुक्त […]\nलोकसभेमध्ये पहिल्या वहिल्या ‘इनिंग्ज’साठी नवनिर्वाचित नेते मंडळी सज्ज\nJune 5, 2019 , 6:50 pm by मानसी टोकेकर Filed Under: देश, सर्वात लोकप्रिय Tagged With: खासदार, लोकसभा\nलोकसभेच्या ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावीत आपल्या आवडत्या नेत्यांना विजयी करवून संसदेपर्यंत पोहोचविले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये तीनशे हून अधिक उमेदवार प्रथमच निवडून आले असल्याने राजनीतीतील त्यांच्या पहिल्या वहिल्या इनिंग्जला आता सुरुवात होत आहे. या नवनिर्वाचित नेतेमंडळींमध्ये अनेक क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. यांमध्ये काही सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत, काही डॉक्टर्स आहेत, तर […]\nशिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून घेणार शपथ\nमुंबई – ३० मे रोजी म्हणजे गुरुवारी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व खासदार यावेळी मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डोंबिवलीत प्रथमच मतदारांची भेट घेतली. त्यांनी यावेळी बोलताना शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ […]\nजुन्या सहकाऱ्यांना पाहताच खासदार झालेल्या पोलीसाने ठोकला सॅल्युट \nMay 28, 2019 , 12:29 pm by माझा पेपर Filed Under: देश, राजकारण, सर्वात लोकप्रिय Tagged With: खासदार, गुरंतला माधव, पोलीस अधिकारी, लोकसभा निवडणूक, व्हायरल\nहैदराबाद : सध्या सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींना सलाम करण्यापासून ते स्वतःच खासदार होऊन सलाम स्विकारण्याचा प्रवास करणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा नवनिर्वाचित खासदार आपल्या जुन्या वरिष्ठाना सलाम करताना या फोटोत दिसत आहे. आंध्रप्रदेशमधील पोलीस निरीक्षक गोरंतला माधव यांचा हा फोटो असून यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ते अनंतपूर जिल्ह्यातील हिंदापूर मतदारसंघातून खासदार […]\n‘ही’ तरुणी देशातील सर्वात तरुण खासदार\nMay 28, 2019 , 12:12 pm by माझा पेपर Filed Under: देश, राजकारण, सर्वात लोकप्रिय Tagged With: खासदार, चंद्राणी मुर्मू, बिजू जनता दल, लोकसभा निवडणूक\nभुवनेश्वर : सर्वात कमी वयाच्या महिला खासदाराला लोकसभा निवडणुकीत ओडिशाने संसदेत पाठवले आहे. देशातील सर्वात कमी वयाची महिला खासदार 25 वर्षीय ही तरुणी ठरली. या अनुसुचित जमातीतील तरुणीचे चंद्राणी मुर्मू असे नाव आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण तिने घेतले असून ती शिक्षणानंतर नोकरीच्या शोध��त होती. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीने देशातील सर्वात कमी वयाची महिला खासदार तिला […]\nनवनीत रवी राणा बनल्या संसदेतील सुंदर खासदार\nMay 27, 2019 , 5:43 pm by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अभिनेत्री, अमरावती, खासदार, नवनीत राणा, सुंदर\nलोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदा लोकसभेत महिला खासदारांची संख्या वाढली आहे. यंदा अनेक फील सितारे निवडणूक रिंगणात होते त्यातील काहींच्या गळ्यात विजय माला पडली तर काहीना पराभवास सामोरे जावे लागले. त्यात यंदा महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून विजयी ठरलेल्या नवनीत रवी राणा यांचे काही फोटो सोशल मिडीयावर आले असून त्यांना लोकांनी संसदेतील सर्वात सुंदर […]\nनवीन संसदेत नारी शक्ती बुलंद\nMay 25, 2019 , 12:05 pm by शामला देशपांडे Filed Under: देश, मुख्य Tagged With: खासदार, नारीशक्ती, महिला, लोकसभा\nनुकत्याच पार पडलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकात यंदा नारी शक्ती अधिक बुलंद झाल्याचे पहायला मिळत आहे. या वर्षी संसदेत ७६ महीला खासदार त्याच्या त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार असून यंदा ७२३ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. स्वतंत्र भारताच्या लोकशाही इतिहासात महिला खासदारांची संख्या प्रथमच ७६ वर गेली आहे. त्यापैकी २८ महिल्या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या […]\nएवढ्या संपत्तीच्या मालकीन आहेत ‘ताई’\nApril 4, 2019 , 5:08 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य, राजकारण Tagged With: खासदार, मालमत्ता, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकसभा निवडणूक, सुप्रिया सुळे\nमुंबई : शरद पवार यांच्या कन्या व बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. सुप्रिया सुळेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. एकूण 58.78 कोटी रुपये एवढी सुप्रिया सुळे यांची संपत्ती आहे. तर सुमारे 161.27 कोटी रुपयांची संपूर्ण सुळे कुटुंबाची मालमत्ता […]\nव्हॉट्सअ‍ॅप बंदीचे पहिले बळी ठरले ‘हे’ खासदार\nFebruary 13, 2019 , 4:38 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: खासदार, टीडीपी, व्हॉट्सअॅप, सीएम रमेश\nव्हॉट्सअ‍ॅपद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूजमुळे देशात मॉब लिचिंग सारख्या घटनांमुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर युजर्संना सुरक्षितरित्या करता यावा, यासाठी कंपनीने आपल्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅपचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा देखील उगारला आहे. त्यानुसार आता व्हॉट्सअ‍ॅपने टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर नुकतीच बंदी घातली आहे. पण, […]\nछत्रपतींचे १३ वे वंशज संभाजीराजांकडे शाही कार्सचा संग्रह\nFebruary 13, 2019 , 10:43 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: खासदार, भाजप, रॉयल कार्स, वंशज, शिवाजी महाराज, संभाजीराजे\nमहाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजे यांचे १३ वे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे अलिशान कार्सचे शौकीन आहेतच पण त्यांच्याकडे शाही आणि विंटेज कार्सचा चांगला संग्रह आहे. हेलिकॉप्टर पासून बुलेट बाईक असा कोणत्याची वाहनाने ते प्रवास करतात. त्यांची लाईफस्टाईल शाही आहे. ते भाजपचे राज्यसभा खासदार असून महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचे ब्रांड अम्बेसिडर आहेत. अर्थात महाराजांच्या गड कोटाची माहिती पर्यटकांना व्हावी […]\nखासदार राहिलेले 81 वर्षीय नारायण साहू देत आहेत पीएचडीची परीक्षा\nJanuary 8, 2019 , 2:27 pm by माझा पेपर Filed Under: देश, सर्वात लोकप्रिय Tagged With: ओडिशा, खासदार, नारायण साहू, पीएचडी\nनवी दिल्ली – या जगातील प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही न काही शिकत असतो. काहीवेळा पैशांअभावी किंवा परिस्थिती अभावी शिक्षण सोडावे लागते. पण याला काहीजणच अपवाद ठरतात. त्यातच या जगात लग्नानंतर किंवा अगदी 70 व्या वर्षीही पीएचडी किंवा पदवी घेणारे काही जण असतात. सध्याच्या घडीला असेच काहीसे उदाहरण ओडिशामध्ये पाहायला मिळाले आहे. येथील 81 […]\n‘पार्लमेंट्रियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रन’ पुरस्कार खासदार सुप्रिया सुळेंना जाहीर\nमुंबई :बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेचे वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार जाहीर झाला असून याविषयी माहिती सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन दिली आहे. सुप्रिया सुळे सातत्याने राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी कार्यरत आहेत. कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. […]\nदेशातील सात खासदार व 199 आमदारांनी नाही दिले पॅन तपशील\nदेशातील विद्यमान सात खासदार व 199 आमदारांनी नाही आपले परमानंट अकाऊंट नंबर (पॅन) तपशील दिलेले नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) या संस्थांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या संस्थांनी 542 लोकसभा सदस्य आणि 4,086 आमदारांच्या पॅन तपशीलांचे विश्लेषण केले. त्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला […]\nआंग्रीया या क्रूझचा उपयोग मध्यमवर्गीय व पर्यटनासाठी शून्य : नीलेश राणे\nOctober 23, 2018 , 1:13 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: आंग्रीया क्रुझ, खासदार, निलेश राणे\nमुंबई – माजी खासदार नीलेश राणे यांनी मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय ‘आंग्रीया’ क्रूझला कोकणात थांबा न दिल्याने नाराजी व्यक्त केली असून मुंबई- गोवा मार्गावर सुरु करण्यात आलेली आंग्रीया क्रुझ नेमकी कोणासाठी आहे एकही थांबा कोकणात न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्यांसाठीच […]\nपोलीस निरीक्षकाने तेलुगू देसमच्या खासदाराला दिली जीभ कापण्याची धमकी\nSeptember 22, 2018 , 11:30 am by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: आंध्र प्रदेश पोलीस, खासदार, तेलगु देसम, धमकी\nअमरावती – आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाच्या एका खासदाराला पोलीस निरीक्षकाने जीभ कापण्याची धमकी दिली असून खासदारांनी याप्रकरणी पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पोलिसाने खासदाराला पोलिसांचे मानसिक खच्चीकरण केल्यास त्यांची जीभ कापण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. हे वक्तव्य अनंतपुरम जिल्ह्यातील कादिरीचे पोलीस निरीक्षक माधव यांनी केले आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत आम्ही […]\nआमदार, खासदारांवर देशात 2466 खटले, 12 विशेष न्यायालयांची स्थापना\nSeptember 13, 2018 , 10:35 am by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: आमदार, खासदार, विशेष न्यायालय, सर्वोच्च न्यायालय\nसंपूर्ण देशभरात आमदार व खासदारांवर 2466 खटले प्रलंबित असून त्यांची सुनावणी करण्यासाठी 11 राज्यांमध्ये 12 विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक शपथपत्र दाखल करून मंगळवारी ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. लोकप्रतिनिधींवरील खटल्यांची सुनावणी एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रासहित आंध्र प्र��ेश, बिहार, केरळ, कर्नाटक, मध्य […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/easyblog/webcasts?lang=en&limit=9&start=171", "date_download": "2019-06-15T23:27:56Z", "digest": "sha1:MOUDW64ZXPPFDBKQBQGE7RUULDWWM7BW", "length": 4772, "nlines": 103, "source_domain": "bharat4india.com", "title": "वेबकास्ट - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nएम. एन. करकरे, पर्यावरणाचे अभ्यासक, भाग - 2\nएम. एन. करकरे, पर्यावरणाचे अभ्यासक, भाग - 1\nप्रा. एस. परसुरामन, संचालक, टाटा सामाजिक विज्ञान संस्था\nडॉ. विकास आमटे - भाग 2\nज्येष्ठ गझलकार नसीम रिफअत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/786", "date_download": "2019-06-15T22:48:37Z", "digest": "sha1:JMTW2WVJ4LRCL3NRJVHKPUIRICVJZTLA", "length": 5363, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रीमती सुलभा देशपांडे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रीमती सुलभा देशपांडे\nबालनाट्य आणि मी - श्रीमती सुलभा देशपांडे\nलहान मुलांमध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जेला योग्य वळण लागलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतात, असं हल्ली वर्तमानपत्रांमध्ये अल्पवयीनांकडून घडणार्‍या गुन्ह्यांच्या, आत्महत्यांच्या वाढत्या संख्येबद्दल, लहान मुलांना सामोरं जाव्या लागणार्‍या ताणाबद्दल बोलताना समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ सांगतात.\nRead more about बालनाट्य आणि मी - श्रीमती सुलभा देशपांडे\nतन्वीर सन्मान सोहळा - २०१०\nतन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात सोळा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दु:ख बाजूला ठेवून त्याचा वाढदिवस साजरा करावा, अशी कल्पना पुढे आली, आणि तन्वीर सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. दरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.\nRead more about तन्वीर सन्मान सोहळा - २०१०\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/02/02/multiplication-belpatra/", "date_download": "2019-06-15T23:27:02Z", "digest": "sha1:OKSSMXENVLQ7U7P3EPKWVGN5FDQV4BZV", "length": 8176, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बहुगुणकारी बेलपत्र - Majha Paper", "raw_content": "\nFebruary 2, 2018 , 4:47 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: बहुगुणी, बेल रोप, बेलपत्र\nशिवाच्या पिंडीवर भक्ती भावाने चढविली जाणारी बेलपत्रे केवळ पूजेअर्चेसाठी वापरली जाताना आपण नेहमीच पाहतो. पण बेलपत्रे बहुगुणकारी असून याचे अनेकविध फायदे आहेत. बेलामध्ये प्रथिने, बीटा कॅरोटीन, थियामीन, कॅल्शियम, लोह अ,ब,क ही जीवनसत्वे आणि भरपूर मात्रेमध्ये ऑरगॅनिक कम्पाऊंड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स आहेत. रुक्ष कोरड्या त्वचेला नितळ, सुंदर बनवायचे असो, किंवा राठ केसांना मुलायाम आणि चमकदार बनवायचे असो, या करिता बेलपत्र हा उत्तम पर्याय वापरता येऊ शकेल.\nकित्येकदा चेहऱ्यावर असलेले डाग अनेक क्रीम्स किंवा लोशन्स वापरून देखील कमी होत नाहीत. या करिता बेलाच्या पानांचा रस थोड्या कोमट पाण्यामध्ये मिसळावा. त्यामध्ये थोडासा मध घालून ह्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने रक्तशुद्धी होते. त्वचेवर असलेले पांढरे डाग बेलपानांचा लेप लावल्याने कमी होण्यास मदत होते. बेलाच्या पानांच्या रसामध्ये जीऱ्याची पूड मिसळून प्यायल्यास पित्त शमण्यास मदत होते.\nबेलफळाची साल तिळाच्या तेलामध्ये घालावी, व त्यामध्ये कापूर घालावा, हे तेल दररोज केसांना लावल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दररोज एक बेलपान खाल्ल्याने केसांची गळती कमी होण्यास मदत होते. पिकलेले बेलफळ मध आणि साखरेसोबत खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर शरीराला घामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे दुर्गंधी येत असेल, तर बेलपानांचा रस सर्वांगाला लाऊन त्यानंतर सुमारे एका तासाने स्नान करावे. तसेच बेलफळ पाण्यामध्ये उकळून घेऊन त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंड आले असल्यास कमी होते. तापामध्ये बेल्पानाच्या रसांच्या सेवनाने गुण येतो.\nडेजर्ट गोल्ड रंगात उपलब्ध झाली एवेंजर क्रुझ २२०\nआपली खरी किंमत किती \nनागपूर ग्रामीण भागातील पणत्यांना परदेशातून मागणी\nइंटर्नशीपने नोकरीची दारे खुली\nबंगालचे थंडीच्या मोसमातील सुपर फूड-नोलेन गुर\nलवकर निजे लवकर उठे\nकोंबड्याच्या आरवण्यामुळे झोपमोड झाल्याने महिलेची पोलिसांत तक्रार \nअशाही गोष्टीचा ऑनलाईन लिलाव \nआमराईत चला आणि मनसोक्त आंबे फुकट खा\nमहागडे वकील जेटमलानी यांचा वकीलीचा संन्यास\nतिच्या पावलांची छायाचित्रे पाहून चक्रावले नेटकरी \nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004553-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/what-you-eat-and-how-you-eat-also-increases-the-risk-of-type-2-diabetes-says-research/", "date_download": "2019-06-15T23:46:30Z", "digest": "sha1:3ECNAEWVZMIJQHK2BU3NTLXRNNKRUKTI", "length": 8139, "nlines": 85, "source_domain": "arogyanama.com", "title": "यामुळेही वाढू शकतो 'टाइप-२ डायबिटीस'चा धोका - Arogyanama", "raw_content": "\nयामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – डायबिटीस हा आजार सध्या जगभर मोठ्याप्रमाणात वाढत आहे. पूर्वी शहरापुरता मर्यादित असणारा डायबिटीस आता ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. लोकांची जीवनशैली बदलल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहे. काही लोकांचा असा समज आहे की, जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो. मात्र हा चूकीचा समज आहे. जीवनशैली, आहार आणि अन्य सवयी या तीन मुद्द्यांवर टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका अवलंबून असतो. शिवाय, जर डायबिटीस बरा झाल्यास तर आणखी काळजी घेतली पाहिजे.\nमोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर\nगर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.\nपंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे\nअमेरिकेच्या मेरीलँड येथील बाल्टीमोरमधील न्यूट्रीशनच्या मीटिंगमध्ये एका संशोधनाचे निष्कर्ष मांडण्यात आले. यामध्ये नमूद केले होते की, एखादी व्यक्ती काय खाते आणि कशाप्रकारे खाते याचा प्रभाव टाइप २ डायबिटीस होण्याच्या शक्यतेवर पडतो. या संशोधनासाठी अमेरिके���ील २ हजार ७१२ तरूण-वयस्क लोकांना सहभागी करण्यात आले होते. त्यांच्या डाएटवर लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच फॉलोअप ही घेण्यात येत होतो. ज्या लोकांनी साधारण २० वर्षांपर्यंत फळे, भाज्या, धान्य, नट्स, ड्रायफ्रूट्स आणि व्हेजिटेबल आइलचा त्यांच्या आहारात समावेश केला, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका ६० टक्के कमी झाला. जर जास्त काळासाठी प्लांट बेस्ड डाएटचे जास्त सेवन केले तर डायबिटीस होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.\nडाएटमध्ये पदार्थांमधून किंवा सप्लिमेंट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी २ आणि व्हिटॅमिन बी ६ चं जास्त असल्यास टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो. दुसऱ्या एका संशोधनात २ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये असे दिसून आले की, वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी १२ चे अधिक प्रमाणात सेवन केले तर टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. म्हणजेच अ‍ॅनिमल बेस्ड प्रॉडक्टचे जास्त सेवन केल्यास डायबिटीसचा धोका वाढतो. कशाप्रकारे जेवण करता किंवा काय जेवण करता याचा तुमच्या ब्लड शुगर लेव्हलशी खोलवर संबंध असतो. आधी भात खाणे आणि नंतर भाजी किंवा मांस खाणे यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण वाढते. जर आधी भाजी किंवा मांस खाल्ले आणि नंतर भात खाल्ला तर ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही.\nTags: arogyanamadiabetesdoctordrifrutsfruitsgrainshealthnutsType 2 diabetesvegetablesआरोग्यआरोग्यनामाटाइप-२ डायबिटीसडॉक्टरड्रायफ्रूट्सधान्यनट्सफळेभाज्यामधुमेह\nपोटाचा अल्सर असल्यास आढळतात 'ही' १० लक्षणे\nमोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर\nगर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/raosaheb-danve/page/2/", "date_download": "2019-06-15T23:03:35Z", "digest": "sha1:ZXZE5E537CY756TEZE6V7TTS4VYBSSXU", "length": 5643, "nlines": 112, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "raosaheb danve Archives - Page 2 of 2 - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल’\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राज्यातील ४८ मतदारसंघांचा आढावासुरु आहे. भाजपचा सर्व जागांचा आढावा घेणं सुरु आहे. युती झाल्यास मित्रपक्षांसाठी जागा सोडणार असल्याचं दानवेंनी साताऱ्यातील कराडमध्ये बोलताना सांगितलं. आमच्य��� तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल, असं ते म्हणाले.तयारीचा मित्रपक्षांना तर फायदा होईलच. शिवाय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं हाच एकमेव उद्देश आहे. त्यामुळे तयारी जोरात सुरु आहे, असं दानवेंनी सांगितलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर दानवे साताऱ्यात…\nतंत्र बदलणारी 2019 ची निवडणूक\nअभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : 18 वर्षाच्या संख्येने अधिक असणाऱ्या मतदारांसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचे तंत्रच बदलून टाकले आहे. त्यामध्येही भाजपने बाझी मारली आहे. त्यामुळे 2019ची निवडणूकीच्या प्रचाराचेच तंत्र नाही तर ताळतंत्र बदललेले असणार आहे. निवडणूक प्रचारावर जिंकली जाते, हे 2014 च्या निवडणूकीने दाखवून दिले आहे. प्रचाराचे प्रभावी माध्यमाचा योग्य वापर केला, तर 'कोण-कोणाला कुठे नेऊन' ठेऊ शकते हे त्या निवडणूकीने दाखवून दिले. म्हणून तोच यशाचा फंडा किंबहूना त्यापेक्षा अधिक प्रभावशाली…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nनाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा…\nभाजप, वायएसआर करतंय सुडाचं राजकारण- टीडीपी\n‘टिप टिप बरसा पानी’वर अक्षय थिरकणार ,\nकुशल बद्रिकेच्या घरात राहतो ‘स्पायडर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-sonali-kulkarni-trolled-for-playing-salman-khan-mother-in-bharat/", "date_download": "2019-06-15T22:41:44Z", "digest": "sha1:FZJQPXPXNDI4GNJA4G5JQWO7ZCPJPCJ7", "length": 16753, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची 'आई' ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले 'असे' उत्‍तर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nसलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर\nसलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खान, ���िशा पाटनी आणि कॅटरीना कैफ स्टारर भारत सिनेमा सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. या सिनेमाची खूप चर्चा होताना दिसत आहे. परंतु या सिनेमातील एक अ‍ॅक्ट्रेस ट्रोल तिने केलेल्या रोलमुळे ट्रोल होताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने या सिनेमात सलमान खानच्या आईचा रोल केला आहे.\nसोनाली कुलकर्णी ट्रोल होण्याचे कारण असे आहे की, तिचे वय 44 वर्षे आहे तर सलमान खान 53 वर्षांचा आहे. म्हणजे सलमानपेक्षा 9 वर्षांनी लहान असणाऱ्या सोनालीने सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. तिला सोशलवर ट्रोल करत नेटकऱ्यांनी अनेक सल्ले दिले आहेत.\nट्रोलर्सना उत्तर देताना सोनाली म्हणते…\nएका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णी म्हणते, “मी ज्या भूमिका साकारते त्या माझ्या मनाने करत असते. मला माझ्या निवडीचा अभिमान आहे. मी प्रेक्षक आणि ट्रोलर्स दोघांच्याही मतांचा आदर करते. मी 2000 साली आलेल्या ऋतिकच्या मिशन काश्मीर या सिनेमातही मी ऋतिकच्या आईची भूमिका साकारली होती. लोकं बोलणारच. लोकांचं बरोबरंही आहे. परंतु नेहमीच लोक टीका किंवा ट्रोल करतानाच नाही बोलत तर चिंता करतात म्हणूनही बोलत असतात.”\n‘मी लोकांना नकारात्मक घेऊ इच्छित नाही’\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nपुढे बोलताना सोनाली म्हणते की, “अनेकदा लोक म्हणतात की, हिंदी सिनेमाच्या तुलनेत रिजनल सिनेमात मला चांगले रोल ऑफर कलेले आहेत. मला नाही वाटत की, मी असा काही विचार करत असेल की हिंदी सिनेमाने मला हे दिलं आणि ते दिलं. मी खूप खुश आहे. मी लोकांच्या कमेंट्सना समजू शकते. म्हणून मी त्यांना नकारात्मक घेऊ इच्छित नाही.”\nसोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सोनाली कुलकर्णीने मराठी, कन्नड, गुजराती अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. सलमान सोबत काम करूनही ती खूप खुश आहे. सोनाली सलमानच्या कामाने खूपच प्रभावित आहे असे सोनाली म्हणाली आहे. सोनालीने दिल चाहता है, सिंघम, टॅक्सी नंबर 9-2-11 यांसारख्या सिनेमात काम केले आहे.\n‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ\nसलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’\n‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी\n#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून\nशाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार\nइंदापूर पोलीस ठाण्यातील ‘तो’ पोलीस कर्मचारी निलंबित\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब���रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nभारत-चीन मध्ये जवळीक, पाकिस्तानने घेतला रशियाचा ‘अडोसा’\nमहिला अँकरच्या ‘त्या’ प्रश्‍नावर सचिन तेंडूलकरने मारला…\nसलमान खान म्हणतो, ‘हे’ वय लग्नासाठी एकदम ‘सही’\n आई-वडिल ‘एकत्र’ रहात नसल्याने मुलाला शाळेने…\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात पाकिस्तानचा १००% पराभव\nअभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’\nबोगस ID तयार करून MBA चा IPS झाला, युवतीशी फेसबुकवर मैत्री केल्यानंतर केला बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=26%3A2009-07-09-02-01-20&id=259685%3A2012-11-04-21-39-09&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=3", "date_download": "2019-06-15T23:27:53Z", "digest": "sha1:I3ZBIENLT7OORMH3BJ64EM5HX4XMEMGQ", "length": 3661, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "हकीम सूत्रांनुसार यापुढे नवी भाडेवाढ १ मे रोजीच!", "raw_content": "हकीम सूत्रांनुसार यापुढे नवी भाडेवाढ १ मे रोजीच\nसीएनजी इंधनात बुधवारी ८५ पैशांची वाढ झाल्यावर टॅक्सीच्या भाडय़ात आणखी किमान एक रुपयांची वाढ करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली असली तरी रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करणाऱ्या डॉ. हकीम समितीने केलेल्या शिफारशींनुसार भाडेवाढ केवळ १ मे रोजीच होणार आहे. बुधवारी झालेल्या भाडेवाढीचा परिणाम रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ावर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रात चालणाऱ्या रिक्षा-टॅक्सी या सीएनजी इंधनावर चालत आहेत. बुधवारी सीएनजीचे शहरातील दर ८५ पैशांनी वाढल्यावर टॅक्सी संघटनेचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली. मात्र डॉ. हकीम यांनी भाडेवाढीबाबत आपल्या शिफारस अहवालात स्पष्टपणे अशा छोटय़ा वाढीमुळे भाडेवाढ करू नये असे म्हटले आहे. त्यांच्या अहवालानुसार, ‘मागील भाडे सुधारण्याच्या वेळेस निश्चित केलेल्या मूळ भाडय़ात जर २० टक्क्यापेक्षा जास्त भाडेवाढ देय होत असेल आणि वार्षिक भाडे सुधारण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असेल तरच अशा असामान्य परिस्थितीत एक वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता भाडे सुधारणा करावी.\nही भाडेवाढ लगेच न करता पुढील महिन्याच्या १ तारखेपासून करावी’ असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आता इंधनाचे दर वाढले तरी भाडेवाढ होणार नाही, हे प्रवाशांनी ध्यानात ठेवून कोणी जादा भाडे मागत असेल तर त्वरित परिवहन विभागाकडे किंवा युनियनकडे तक्रार करावी, असे आवाहन परिवहन विभाग आणि टॅक्सी-रिक्षा युनियननी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/10/04/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-15T22:41:47Z", "digest": "sha1:5O6ZLZD2IS2LB3UH2HBBRA5X26KCHB4E", "length": 33505, "nlines": 131, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "चीनच्या अफाट प्रगतीचा नायक | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nचीनच्या अफाट प्रगतीचा नायक\nPosted: ऑक्टोबर 4, 2009 in आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारण\nशिरीष सप्रे, सौजन्य – म टा\nचिनी प्रजासत्ताकाचा साठावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. तीस वर्षांपूवीर् मागास असलेला हा देश आज अमेरिकेशी टक्कर देऊ पाहतो आहे. यामागच्या रहस्याची चीनला भेट देऊन केलेली उकल…\nनुकताच मी व माझे दोन सहकारी मित्र काही मशिनरी व कारखाने पाहण्याच्या निजमत्ताने चीनचा २० दिवसांचा दौरा करून आलो. पहिले चार-पाच दिवस कामासाठी व नंतरचे पंधरा सोळा दिवस चीनच्या विविध भागांमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने भटकंती केली. परत आल्यानंतर अलीकडेच चीनच्या प्रवासवर्णनाचा एक लेख वाचनात आला. त्या लेखिकेने लिहिले होते की ‘मी शांघायला विमानातून उतरल्यानंतर चीनची प्रगती पाहून जो आ केला तो परतीच्या विमानात बसल्यानंतरच मिटला’. आमचीही परिस्थिती अशीच झाली. किंबहु��ा चीनच्या चकित करणाऱ्या प्रगतीच्या प्रभावातून आजही आम्ही बाहेर येऊ शकलेलो नाही.\nजो देश तीस वर्षांपूवीर् बाहेरच्या जगापासून पूर्णपणे बंदिस्त होता. खाकी कपडे व सायकली याशिवाय या अतिप्रचंड लोकसंख्येकडे काहीही नव्हते. संपूर्ण भूप्रदेशाच्या दोन तृतियांश भूभाग हा अति डोंगराळ व वाळवंटी. चिनी भाषेशिवाय अन्य भाषेचा गंध नसलेला हा देश तोंडात बोटे घालायला लावण्याएवढी प्रगती कशी करू शकला लक्षात आले की सन १९७९पासून त्या देशाला मिळालेले नेतृत्वच या प्रगतीला जबाबदार आहे.\nडेंग शिआवो पेंग यांच्या रूपाने चीनला १९७९ साली सवोर्च्च सत्ता हाती असलेला एक दष्टा नेता मिळाला. या दूरदृष्टीच्या नेत्याने अक्षरश: एक हाती प्रगती करून दाखवली. चाऊ एन लाई हे १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला कर्करोगाने आजारी पडले व त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून डेंग यांची निवड केली. या संधीचा फायदा घेऊन डेंग यांनी देशाची आथिर्क घडी बसविण्यावर आपले लक्ष केंदित केले व या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९७६च्या जानेवारी महिन्यात चाऊ एन लाई कर्करोगाबरोबरची लढाई हरले व त्यानंतर लगेचच माओंनी डेंग यांचा वाढता प्रभाव पाहून त्यांच्याऐवजी हुओ गुओफेन्ग यांची चाऊ एन लाई यांचा उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. डेंग यांचे पक्षाच्या सदस्यत्वाशिवायचे सर्व अधिकार काढून घेतले; पण त्याच वषीर् माओ यांचेही वयाच्या ८३ व्या वषीर् निधन झाले.\nमाओ यांच्या निधनानंतर लगेचच डेंग हळूहळू चीनचे सर्वात प्रभावी नेते म्हणून गणले जाऊ लागले. चायनिज कम्युनिस्ट पाटीर्मध्ये जाणीवपूर्वक आपल्या सहकाऱ्यांना गतिशील करून डेंग यांनी हुओ गुओफेन्ग या माओंनी नेमलेल्या उत्तराधिकाऱ्याची १९८० साली गच्छंती केली. त्या दरम्यान माओनी सुरू केलेल्या ‘सांस्कृतिक क्रांती’चा डेंग यांनी पूर्णपणे अस्वीकार केला व ‘बीजिंग स्प्रिंग’ची सुरुवात केली. पक्षावरच्या आपल्या नियंत्रणानंतर डेंग यांनी कामगार-मालक अशी वर्गाची पार्श्वभूमी नाहीशी करण्यासाठी चालना दिली व त्यामुळे चीनमधील भांडवलदार कम्युनिस्ट पाटीर्त सामील होऊ शकले.\nस्वत: डेंग यांनी सर्वात प्रभावी नेता म्हणून चायनिज कम्युनीस्ट पाटीर्वर प्रभुत्व ठेवले. पक्षाने धोरण ठरवायचे व सरकारने त्याची अंमलबजावणी करायची, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे नेते काम करतील की ज्यामुळे व्यक्तीपूजेला स्थान राहणार नाही अशी व्यवस्था केली. यातूनच त्यांनी माओवादी ‘वर्ग संघर्ष’ मानणाऱ्या दुराग्रहींची फळी मोडून काढली.\nडेंग यांच्या दिशानिदेर्शाप्रमाणे पाश्चिमात्य देश व अमेरिका यांच्याबरोबरच्या चीनच्या संबंधामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. डेंग यांनी पाश्चिमात्य देशांचे बरेच दौरे केले व सौहार्दपूर्ण चर्चा केल्या. १९७९ साली अमेरिकेचा दौरा करणारे डेंग हे चीनचे पहिले नेते ठरले. जिमी कार्टर यांच्याबरोबरच्या करारानुसार अमेरिकेने तैवानबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून चीनबरोबर संबंध जोडले. दुसऱ्या महायुद्धापासून जपानबरोबरचे बिघडलेले संबंध डेंग यांनी सुधारले. डेंग यांनी जपानकडे जलद सुधारणा करून आथिर्क सत्ता प्रस्थापित करणारे एक आदर्श राष्ट्र या दृष्टीने पाहिले व चीनच्या विकासासाठी जपानचा कित्ता गिरविण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांना चीनमध्ये आमंत्रित केले. तंत्रज्ञान, कौशल्य, व्यवस्थापन, संगणकीकरण, आराखडा शास्त्र, प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स् व प्रशिक्षित मनुष्यबळ, तंत्रज्ञान हस्तांतरण यासह विदेशी भांडवल उभारणी यासाठी चीनचे दरवाजे जगासाठी खुले केले. आथिर्क उदारीकरणाचे धोरण ठरल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याची परिणामकारक अंमलबजावणी सुरू केली.\nराजकीय क्षेत्रामध्ये डेंग यांनी १९ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंडबरोबर यशस्वी करार करून हाँगकाँगमधील ब्रिटिश राजवट १९९७मध्ये संपवून चीनमध्ये विलिनीकरण तसेच पोर्तुगालबरोबर अशाच प्रकारच्या करारान्वये मकाऊ कॉलनी पुन्हा चीनच्या ताब्यात मिळवली. ‘एक राष्ट्र, दोन पद्धती’ अशी नवी क्रांतिकारी संज्ञा देऊन त्यांनी हाँगकाँग व मकाऊची भांडवलशाही व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. चीनची आथिर्क धोरणे ठरवताना डेंग यांनी जो प्रागतिक व व्यवहारवादी दृष्टिकोन समोर ठेवला त्याबद्दलची त्यांची काही प्रसिद्ध धोरणे, तत्त्वे व वक्तव्ये अशी होती- १. चीनच्या प्रचंड लोकसंख्येवर बंधन घालण्यासाठी डेंग यांनी ‘एक कुटुंब-एक अपत्य’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविली. त्यासाठी सक्ती, अनुदाने व दंडाचा वापर केला. त्यामुळे १.८ टक्क्यापर्यंत गेलेला लोकसंख्या वाढीचा दर २००९ साली ०.६ टक्क्यापर्यंत खा��ी आलेला आहे. २. डेंग यांनी सुधारणा व उदारीकरण ही संज्ञा लोकप्रिय केली. त्याचा अर्थ आथिर्क उदारीकरण व त्याअनुषंगाने सामाजिक, राजकीय, कायदेशीर व सांस्कृतिक सुधारणा. ३. चीनच्या सर्वांगीण प्रगतीची उद्दिष्टे ठरवताना डेंगनी चार गोष्टींच्या अत्याधुनिकतेवर सर्वाधिक भर दिला. अ) शेती ब) उद्योग व व्यापार क) विज्ञान व तंत्रज्ञान ड) लष्करी सेना. या क्षेत्रांचे आधुनिकीकरण करताना त्यांनी दोन महत्त्वाची सूत्रे ठरवून दिली- अ) चीनचा वैशिष्ट्यपूर्ण समाजवाद आणि ब) वस्तुस्थितीमधून सत्य शोधणे. यामुळे आथिर्क निर्णय घेताना तत्त्वज्ञानाच्या (ढ्ढस्त्रद्गश्ाद्यश्ाद्द४) पगडयातून बाहेर पडता आले व परिणामकारकता सिद्ध झालेलीच धोरणे ठरवणे साध्य होऊ शकले. डेंग यांनी ‘समाजवाद म्हणजे निव्वळ गरिबीचे वाटप’ असे असता कामा नये असे नमूद केले. ४. नियोजन व बाजारपेठेचा दबाव (रूड्डह्मद्मद्गह्ल स्नश्ाह्मष्द्गह्य) ही अनुक्रमे समाजवादी व भांडवलशाही व्यवस्थेमधील मूलभूत सूत्रे आहेत असे मानता कामा नये हे डेंग यानी ठासून सांगितले. नियोजन आणि बाजारपेठेचा दबाव यांची आथिर्क उलाढालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते असे डेंग यांचे मत होते. ५. ‘श्रीमंती ही वैभवशाली असते (ञ्जश्ा ड्ढद्ग ह्मद्बष्द्ध द्बह्य त्नद्यश्ाह्मद्बश्ाह्वह्य) ही डेंग यांची परवलीची व वारंवार वापरली जाणारी घोषणा होती. या त्यांच्या परिणामकारक घोषणा, संज्ञा व धोरणांच्यामुळे चीनमध्ये वैयक्तिक उद्यमशीलतेची लाटच आली आणि त्यामुळे चीन हे जगातील सर्वात जलद आथिर्क उन्नत्ती करणारे राष्ट्र म्हणून उदयाला आले.\nचीनच्या आथिर्क, सामाजिक, राजकीय व भौगोलिक परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास व त्याला योग्य असे निर्णय ही डेंग यांची खासियत होती. त्यानी कुठल्याही धोरणांचे अंधानुकरण केले नाही. त्यावेळच्या रशियन सोविएत संघ राज्य (स्स्क्र) या साम्यवादी देशामध्ये पुनर्बांधणी (क्कद्गह्मद्गह्यह्लह्मश्ाद्बद्मड्ड) आणि प्रसिध्दी व उदारीकरण (त्नद्यड्डह्यठ्ठश्ाह्यह्ल) या धोरणांची मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी वरून खाली (ञ्जश्ाश्च ह्लश्ा क्चश्ाह्लह्लश्ाद्व) या तत्त्वाने सर्व निर्णय स्वत: घेऊन अंमलबजावणी सुरू केली. उलट डेंग यांनी चीनमधील सुधारणा खालून वर (क्चश्ाह्लह्लश्ाद्व ह्लश्ा ञ्जश्ाश्च) या तत्त्वाने चालू ठेवल्या. ची��मध्ये ज्या ज्या ठिकाणी चांगली कामे चाललेली होती त्यातील आदर्श कामांची डेंग यांनी इतर ठिकाणी अंमलबजावणी सुरू केली व त्यासाठी विविध परगण्यांतील प्रशासनाना उद्युक्त केले. त्यांनी राबविलेल्या यशस्वी, खात्रीलायक अशा आथिर्क व समाज उपयोगी सुधारणा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात व शेवटी देशस्तरावर राबविण्याचा सपाटा लावला. निर्यात वाढवण्यासाठी डेंग यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी जगभर दौरे केले. जपान व पश्चिमी राष्ट्रांकडून अत्याधुनिक यंत्रसामुग्री आयात केली. विशेष आथिर्क क्षेत्र (स्श्चद्गष्द्बड्डद्य श्वष्श्ाठ्ठश्ाद्वद्बष् र्ंश्ाठ्ठद्ग-र्च्स्श्वंज्) ही संकल्पना लोकप्रिय केली की ज्यामुळे थेट परकीय गुंतवणूक व बाजारपेठांच्या उदारीकरणाला उत्तेजन मिळाले.\nचीनच्या प्रचंड जनसंख्येची क्रयशक्ती वाढवण्यासाठी शेतीमाल व उत्पादने यांच्या देशांतर्गत गरजेपेक्षा अधिक उत्पादन हे खुल्या बाजारपेठेत विकण्याची परवानगी देण्यात आली. या धोरणामुळे फक्त शेतीचेच उत्पादन न वाढता औद्योगिक उत्पादनामध्येही प्रचंड वाढ झाली व पर्यायाने जनतेची क्रयशक्ती वाढीस लागली\nडेंग यांच्या आथिर्क उदारीकरणाच्या धोरणांमुळे चीनच्या किनारपट्टीजवळील भागाचा आश्चर्यकारक विकास झाला. डेंग नेहमी म्हणत असत की चीनसारख्या प्रचंंड देशामध्ये (क्षेत्रफळ व लोकसंख्या) प्रथम काही विशिष्ट भागांचा विकास होईल. त्यामुळे ‘गोल्डन ट्रँगल’, शांघाय व पुुडांग हे भाग सर्वप्रथम विकसित झाले व त्यानंतर इतर भाग विकसित होत गेले आणि ३० वर्षांच्या काळात चीन हे जगातील सर्वात जास्त प्रगती करणारे राष्ट्र ठरले.\nडेंग यांची दूरदृष्टी व प्रचंड क्षमतेच्या पायाभूत व इतर क्षेत्रातील योजना व महाकाय प्रकल्प यांची आम्ही काही प्रत्यक्ष पाहिलेली उदाहरणे :- १. थ्री गॉजेर्स धरण – या धरणाची प्रत्यक्ष उभारणी १९९२ साली सुरू झाली. या प्रकल्पावर आत्तापर्यंत एक लाख ४० हजार कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. चीनच्या नैऋत्येला तिबेटमध्ये उगम पावून मध्यचीन व शेवटी चीनच्या पूवेर्ला शांघायजवळ ६३८० कि.मी.चा प्रवास करून ईस्ट चायना समुदाला मिळणाऱ्या यांगत्सी या जगातील चार नंबरच्या नदीवर बांधलेले हे धरण चीनच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरले. जलवाहतूक, जलपर्यटन, सिंचन व जलऊर्जा निमिर्तीचे जगातील स��्वात मोठे धरण अशी ख्याती या धरणाने मिळवली. या धरणातून सध्या १८२०० मेगावॅट ऊर्जा तयार केली जाते व आगामी दोन वर्षात आणखी ४२०० मेगावॅट ऊर्जा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहतुकीसाठी प्रवाहाच्या बाजूने येणाऱ्या मोठ्या बोटी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणाच्या खालच्या प्रवाहामध्ये व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोटी धरणाच्या खालच्या प्रवाहातून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्यासाठी पाच टप्प्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाची सुरुवात डेंग यांच्या काळातच झालेली आहे.\n२. रस्ते विकास, रेल्वे, भुयारी रेल्वे, बोगदे, पूल, इमारती, औद्योगिक क्षेत्रे, ऊर्जा प्रकल्प, बंदरे, विमानतळ या सर्वांच्या प्रचंड क्षमतेच्या बांधकामाची सुरुवातही डेंग यांच्या काळातच झाली व अजूनही त्याच किंबहुना अधिक वेगाने चालू आहे.\n३. ‘गोल्डन ट्रँगल’, शांघायचा कायापालट व चीनला व्यापारी केंद म्हणून विकसित करताना जिथेे फक्त भातशेती होती अशा पुडाँग या भागाला चीनचे ‘मॅनहॅटन’ बनवले गेले.\n४. बीजिंगचे आधुनिकीकरण व सुशोभीकरण करण्यात आले की ज्यायोगे चीनची राजधानी म्हणून एक अत्याधुनिक शहर, जे पुढे २००८ सालच्या ऑलिंपिक स्पधेर्साठी योग्य ठरू शकले. ही काही नमुन्यादाखल उदाहरणे आहेत. याव्यतिरिक्त संपूर्ण चीनमधील कित्येक शहरे व परगणे अशाच प्रकारे विकसित करण्यात आले; ज्यामध्ये चुआंगचिंग, तिआनजीन, शेन्झेन, बिश्केफ अशा अनेक शहरांची नावे सांगता येतील.\nडेंग यांनी १९८९ साली सवोर्च्च पदावरून पायउतार व्हायचे ठरवले व १९९२ साली सक्रिय राजकारणातून त्यांनी संन्यास घेतला. तथापि, चीन डेंग यांच्या कालखंडाच्या प्रभावातच राहिला. आयुष्यभर सत्ता व पद सोडायचे नाही हा दंडक मोडून डेंग यांनी चीनच्या राजकारणात आदर्श पायंडा पाडला. १९ फेब्रुवारी १९९७ या दिवशी, वयाच्या ९२व्या वषीर् डेंग यांचे निधन झाले. त्यांचे उत्तराधिकारी झियांग झेमीन यांच्या हाती सत्तासूत्रे घट्टपणे होती पण सरकारी धोरणांच्यावर डेंग यांच्या पश्चातही त्यांच्याच राजकीय व आथिर्क तत्त्वज्ञानाचा प्रभाव राहिला.\nडेंग यांचा चीनला मिळालेला वारसा थोडक्यात सांगायचा झाला तर असे म्हणता येईल की ‘डेंग यांनी चीन हा देश की जो मोठ्या राजकीय चळवळींच्या जोखडात अडकलेला होता, त्या देशाला आथिर्क प���नर्बांधणीकडे वळवले. गेल्या तीन दशकांतील चीनच्या नेत्रदीपक व सार्थ प्रगतीचे श्रेय हे डेंग यांच्या धोरणांना जाते. डेंग यांच्या धोरणांमुळेच मनुष्यजातीच्या इतिहासातील एक सर्वात यशस्वी औद्योगिकीकरण म्हणून चीनकडे बघता येईल. तीस वर्षांच्या अगदी काळात एका शेतकरी समाजाला डेंग यांच्यामुळे औद्योगिक महासत्ता म्हणून जगाच्या पाठीवर ओळखले जाऊ लागले व त्या देशाचे ढोबळ उत्पन्न हे अमेरिकेसारख्या बलाढ्य आथिर्क महासत्तेच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे ठरले आहे. अशा या उत्तुंग नेतृत्वाला चीनमधील लोक चीनच्या अफाट प्रगतीचा नायक मानतात.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबांगलादेशी घुसखोरांची अक्राळविक्राळ समस्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/ocean-plastic-cleaning-machine/", "date_download": "2019-06-15T22:40:09Z", "digest": "sha1:DF6ZZBXD2VSW5DANVNLSVZWZCIF2GU7P", "length": 13204, "nlines": 100, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "समुद्राची स्वच्छता करण्यासाठी विकसित केलेलं अफलातून तंत्रज्ञान", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसमुद्राची स्वच्छता करण्यासाठी विकसित केलेलं अफलातून तंत्रज्ञान\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nकाही दिवसांआधी प्लास्टिक ह्या पदार्थाला संपविणाऱ्या एन्जाइमचा शोध लागला होता आणि आता प्लास्टिकमुले समुद्रांमध्ये जे प्रदूषण पसरलं आहे, ते संपविण्यासाठी निदरलंडच्या एका वैज्ञानिकाने जगातील पहिली Ocean Plastic Cleaning Machine म्हणजेच समुद्रातील प्लास्टिक स्वच्छ करणारं मशीन बनवलं आहे. हे मशीन लवकरच प्रशांत महासागरात स्वच्छतेसाठी उतरविलं जाणार आहे.\nदरवर्षाला जवळपास ८ मिलियन टन प्लास्टिक समुद्रात टाकलं जातं. ज्याचा परिणाम समुद्रातील जीवांवर होतो. हीच बाब लक्षात घेत हे मशीन तयार करण्यात आले आहे.\nThe Ocean Cleanup नावाच्या एका टेक्नोलॉजी फर्मने हे मशीन तयार केलं आहे. ह्या मशीनचा शोध Boyan Slat ह्यांनी त्यांच्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणादरम्यान लावला आहे. हे मशीन एक यू-शेप आकाराची पाण्यावर तरंगणारं मशीन आहे. हे मशीन जवळपास २००० फुट लांब आहे. ह्या मशीनला अश्या पद्धतीने बनविलं गेलं आहे जेणेकरून ते स्वतः समुद्राच्या लाटांनुसार स्वतःला अॅडजस्ट करू शकेल.\n४० फुटांच्या अनेक ट्युब्सना जोडून हे मशीन बनविलं गेलं आहे. ज्याला समुद्राच्या तळाशी सो���ल्या जाईल. ह्यामध्ये लायलॉन स्क्रीन्स लागलेल्या आहेत, ज्या महासागरात जमलेल्या प्लास्टिकला स्वत:कडे ओढून घेतील.\nत्यानंतर दर दीड महिन्याला ह्यामध्ये जमा झालेला प्लास्टिकचा कचरा बोटीच्या मदतीने काढून घेतला जाईल. ह्या मशीनमध्ये समुद्रातील जीवांना काहीही इजा होणार नाहीं ह्याची देखील काळजी घेतली गेली आहे. म्हणजे मासे ह्या मशीनखाली सहजपणे राहू शकतात.\nह्या मशीनबाबत सांगताना Boyan म्हणतात की,\n“प्लास्टिकच्या समस्येवर कुठलेही कायमस्वरूपी समाधान होऊ शकत नाही. पण काही लोकांना असं वाटत की जरी आपण ह्यावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकत नसलो तरी प्लास्टिक प्रदुशांचे परिणाम थोडे कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. मला ह्याच विचाराने प्रात्साहन मिळाले.”\nकाहीच दिवसांत हे मशीन सॅन फ्रान्सिस्कोच्या खाडीत उतरवले जाईल. येथे जवळपास १.७ ट्रिलियन प्लास्टिक कचरा आहे. हे मशीन जुलै पर्यंत काम करायला लागेल. ह्यानंतर अशा आणखी काही मशीन्सना इतर सागरांत देखील उतरविले जाईल, जेणेकरून आपले समुद्र स्वच्छ करता येईल. जे खरंच खूप गरजेचं आहे. कारण सध्याच्या परीस्थित जैव संवर्धन करणे हाच आपला पहिला उद्देश असला पाहिजे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← या आहेत क्रिकेटच्या इतिहासातल्या सगळ्यात “स्लो इनिंग्स”\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nपाणी प्या आणि पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय\nप्लॅस्टिक प्रश्नावर उत्तर: समजून घ्या काय केल्याने प्लॅस्टिक कचरा संपुष्टात येऊ शकतो\nप्लास्टिक बॉटल्समधील पाणी खरंच सुरक्षित आहे का \nभारतातून नक्षलवाद न संपण्यामागचं कारण आहे – एक व्यापक “कारस्थान”\nजीना, टिळक ते मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास\n‘आयपीएल’मधले हे अचाट रेकॉर्ड्स पाहून क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याची खात्री पटते\nकाश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं\nसामुहिक बलात्काराची जगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आजही अंगावर काटा आणते\n११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ मा���ली\nभारताचा पहिला, अस्सल “ठग” – ज्याने भारताला “इंटेलिजन्स ब्युरो” सुरु करायला भाग पाडले\nसहारणपूरच्या या तीन भावंडांनी थेट दक्षिण आफ्रिकेला चुना लावलाय\nपॅरा ऑलम्पिकमधील भारताचे ‘पदकवीर’\nआपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं\nमनुष्याच्या कल्पनाशक्तीला चक्रावून टाकणारे “UFO” आजवर इतक्या ठिकाणी दिसलेत\nप्रस्थापित पत्रकार, विचारवंतांनी आपल्यापासून लपवून ठेवलेलं एक घातक भारतविरोधी षडयंत्र\nमानवी शुक्राणू वर्षानुवर्षे साठवून ठेवता येतात ही आहे त्याची रंजक प्रक्रिया\nह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\nविचारवंत विश्वंभर चौधरींनी वाजपेयींना दिलेली श्रद्धांजली अटलजींची खरी उंची दाखवून देते\nरिलायन्सच्या “जिओ” त्सुनामीचे संभाव्य परिणाम\nऑफिसला बुट्टी मारण्याआधी लक्षात ठेवा- ह्या माणसाने सुट्ट्या वाचवून तब्ब्ल १९ कोटी कमावले आहेत\nहॉटेलिंग करूनसुद्धा फिट रहायचंय ह्या टिप्स फॉलो करा\nआवर्जून बघावा असा – महत्वाचे प्रश्न उपस्थित करणारा Sci Fi Thriller : Prometheus\nआपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं याची ५ संभाव्य कारणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T22:39:12Z", "digest": "sha1:72IUNFC2SBXEDKZLIJDWDTMS4SZV4EHV", "length": 10437, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "संसदेत काँग्रेसच्या नेतेपदी सोनिया गांधींंची निवड, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रस्ताला मंजुरी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रु��यांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news संसदेत काँग्रेसच्या नेतेपदी सोनिया गांधींंची निवड, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रस्ताला मंजुरी\nसंसदेत काँग्रेसच्या नेतेपदी सोनिया गांधींंची निवड, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रस्ताला मंजुरी\nनवी दिल्ली – संसद भवनात शनिवारी काँग्रेसच्या 52 नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा संसदेतील नेत्या पदावर निवड करण्यात आली आहे. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वातच ही बैठक पार पडली. यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास काँग्रेस खासदारांनी बहुमताने मंजुरी दिली. यापूर्वी काँग्रेसच्या संसदेतील नेते पदासाठी राहुल गांधींचे नाव चर्चेत होते. परंतु, काँग्रेसच्या परंपरेशी एकनिष्ठ असलेल्या खासदारांनी सोनिया गांधींच्या नावावर भर देत त्यावर शिक्कामोर्तब केला.\nसंसदेत काँग्रेसच्या नेत्यापदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधींनी सर्वांचे आभार मानले. तसेच संसदेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उभे राहू असे आश्वस्त केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, नवनिर्वाचित लोकसभेचे अधिवेश 17 जून रोजी सुरू होत आहे. यामध्ये कोणते मुद्दे मांडले जातील यावर सुद्धा काँग्रेसच्या खासादारांनी चर्चा केली. सद्यस्थितीला काँग्रेसकडे 52 खासदार आहेत. अशात 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत विरोधीपक्ष नेता सुद्धा होता येणार नाही. यासाठी काँग्रेसला आणखी 3 खासदार लागतील.\nअमेरिकेतील कार्यालयात कर्मचाऱ्याचा बेछूट गोळीबार; 12 जणांचा जागीच मृत्यू, 15 जण जखमी\nविलीनीकरण होवो अथवा न होवो, काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात शक्तिहीनच : मुनगंटीवर\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्त��त्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-grower-has-give-361-crore-1410", "date_download": "2019-06-15T23:31:30Z", "digest": "sha1:5AR3D2GGQJQAEKTPE7DRMPCVBE52LDNL", "length": 19000, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane grower has to give 361 crore | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची कात्री\nऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची कात्री\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nशेतकरी एफआरपीसाठी झगडतो आहे. प्रतिटन 50 रुपये म्हणजे फारच होतात. त्याचा बोजा शेतकऱ्यांवर कशासाठी\n- बालाजी सरडे, ऊसउत्पादक, करमाळा\nसोलापूर ः राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग विकास निधी या नावाखाली कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांच्या बिलातून प्रतिटन तीन टक्के किंवा जास्तीत-जास्त 50 रुपये कपात केले जाणार आहेत. प्रतिटन 50 रुपयांचा हिशेब गृहीत धरल्यास आणि साधारणपणे 722 लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट लक्षात घेता सुमारे 361 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणार आहेत.\nगेल्या दोन वर्षांत उसाला एफआरपीसाठी शेतकरी सातत्याने ओरड ���रतो आहे. शिवाय दुष्काळ, नापिकीसारख्या आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. कर्जाचा बोजा सर्वाधिक असल्याने बहुतांश ऊस उत्पादक कर्जमाफीतही बसू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. राज्यातील साखर कारखानदारी वरचेवर अडचणीत येत आहे.\nबंद आणि आजारी साखर कारखान्यांची संख्या वाढते आहे. परिणामी, ऊस उत्पादकांची कोंडी होत आहे. दोन वर्षांपूर्वीच्या एफआरपीचे पैसे अजूनही काही कारखान्यांकडून शेतकऱ्यांना येणे बाकी आहे. त्यात गेल्या वर्षीचा हंगाम दुष्काळामुळे शेतकरी आणि कारखानदार दोघांसाठीही जेमतेम गेला, यंदा काही तरी आशादायक चित्र आहे; पण त्यात सरकारने चांगलीच खोच मारून ठेवली आहे.\nयापूर्वीच कारखानदारांकडून मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी चार टक्के कपात केली जाते आहे. आता शेतकऱ्यांकडूनही भाग विकास निधी या नावाखाली कपातीचा निर्णय घेतला आहे. सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा राज्यात जवळपास 170 साखर कारखाने सुरू होणार आहेत. तर जवळपास 9.2 लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस आहे. साधारणपणे 722 लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.\nतर सुमारे 94 टक्के इतकी वाढ यंदाच्या हंगामासाठी अपेक्षित धरली आहे. भाग विकास निधीसाठी शेतकऱ्यांच्या बिलातून प्रतिटन 3 टक्के अथवा जास्तीत-जास्त 50 रुपये कपात केले जाणार आहेत. सरकारने यंदा ठेवलेल्या 722 लाख मेट्रिक टनाच्या उद्दिष्टाचा विचार केल्यास प्रतिटन 50 रुपये याप्रमाणे हा आकडा 361 कोटींच्या घरात जातो.\nतर तीन टक्‍क्‍यांचा विचार केल्यास किमान 21 लाख 66 हजारांपर्यंत होतो. अर्थात, आता कारखाने कमीत-कमी आणि जास्तीत-जास्त या निर्णयानुसार किती कपात करायचे ते ठरवतील. पण मुळात हा बोजा शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nटोपीवर टोपी घालण्याचा प्रकार\nकारखानदारांना अर्थसाह्य किंवा अन्य मदत करण्यात आर्थिक अडचणी येत असल्याने सरकारने हा \"सोपा मार्ग' काढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. कारखानदारांनाच हा पैसा खर्च करण्याची मुभा यामध्ये आहे. मुख्यतः भाग विकासचा हा निधी कारखान्याने त्यांच्या परिसरासाठी खर्ची करावा.\nविशेषतः ऊस उत्पादकता वाढवणे, ठिबक संचासारख्या योजनांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे वा शेतकरी सभासदांसाठी आरोग्य, शैक्षणिक आदी सुविधांवर खर्च व्हावा, यासाठी अपेक्षित आहे. पण शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांवर खर्च करण्याचा हा प्रकार म्हणजे टोपीवर टोपी घालण्याचा प्रकार आहे.\nमुळात कोणत्याही प्रकारच्या निधीसाठी अशी कपात आवश्‍यक नाही. आम्हाला फक्त साखरेचे दर निश्‍चित करून द्या. आज 30 टक्के साखरेचा वापर घरगुती आणि 70 टक्के वापर हा उद्योगात होतो, या दोन्हींचे दर वेगळे ठेवा. फारशी समस्या येणार नाही, असे दी सासवड माळी शुगर, माळीनगर व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी सांगितले.\nकपातीचे हे पैसे काही सरकारकडे जमा होणार नाहीत. कारखानदारच खर्ची टाकणार आहेत. या आधी सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्पासारख्या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांचा खिसा कापला जातो आहे. त्याचे वेगळे बिल दिले जात नाही. आता पुन्हा ही कपात कशासाठी, असा सवाल रयत शेतकरी संघटनेचे दीपक भोसले यांनी विचारला आहे.\nएफआरपी ऊस सोलापूर कर्ज साखर\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2011/01/29/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2019-06-15T23:34:54Z", "digest": "sha1:QTSJMVSPBF3YMAPZZNYM3PCMQKXUOUPN", "length": 16902, "nlines": 137, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "मराठा शक्तीचा इथिओपियन संस्थापक | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nमराठा शक्तीचा ��थिओपियन संस्थापक\nPosted: जानेवारी 29, 2011 in इतिहास\nटॅगस्निजामशाही, मराठा, मलिक अंबर, साम्राज्य\nभालचंद नेमाडे , सौजन्य – म टा २६ एप्रिल २००३\n( महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणातून साभार)\nमलिक अंबर हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर त्याने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली. मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची , रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे \n… माझ्या एका पुढच्या कादंबरीत- मराठी स्वराज्य सुरू झाले , शहाजी , शिवाजी , संभाजी ,पेशवे आणि नंतर ते संपलं , यांच्यावर एक प्रकरण आहे. हे प्रकरण मी कसं लिहिलं , हे थोडक्यात सांगतो. मी औरंगाबादला एक घर भाड्याने घेतलं. त्यावेळी त्या घरासमोर उंच बुरुजासारखा एक काही तरी भाग होता. सगळ्यांनी सांगितलं की , तो पाडून त्या जागी बसायला ओटा वगैरे बांधा. तुम्हाला जे हवं ते करून घेत चला , असं मालकांनी सांगितलंच होतं. मी मग बराच खर्च वगैरे करून , त्यात डायनामाइट लावला , पण तो बुरूज काही ढासळत नव्हता. लोक म्हणाले , अरे ,ही ‘ नहरे-अंबरी ‘ मलिक अंबराच्या काळापासूनची पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे. ती कधी फुटत नाही.\nमी अहमदनगरला असताना दोन महिने एका घोड्याच्या पागेत राहत होतो. ती पागा आजच्या अतिशय आलिशान माणसाच्या घरापेक्षाही सुंदर होती. सुंदर प्रतीचे घोडेच तिथे राहात असतील. सदाशिव अमरापूरकर हे एकदा मला भेटले. ते या मलिक अंबरची इतिहासप्रसिद्ध कबर असलेल्या मूळ अंबरापूर गावचे. इथे विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ फुका जे म्हणतो की , ष्ठश्ाष्ह्वद्वद्गठ्ठह्लह्य आणि रूश्ाठ्ठह्वद्वद्गठ्ठह्लह्य यांच्यातून इतिहास घडतो. तसं हा आपलाच इतिहास मी मॉन्युमेन्ट्समधून स्वत: जुळवत गेलो आणि हळूहळू असं लक्षात आलं की , तो रयतवारी पद्धतीचा शोध लावून अजरामर झालेला मलिक अंबर कोण होता मूळचा इथियोपियामधला हा आफ्रिकी मुलगा आठ वर्षांचा असताना गुलाम म्हणून बगदादला ���िकला गेला. तिथून तो अहमदनगरला गुलाम म्हणून विकला. या हबशी शिपायानं फक्त दहा शिपायांबरोबर स्वत:चं सैन्य उभारलं. शहाजी वगैरे इथले लढवय्ये तयार केले. गनिमी कावा शोधला. अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा तो राज्यकर्ता होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात त्यानं रयतवारी पद्धत लावून जमिनीची मोजणी केली.\nप्रत्येक खेड्यात पाटील आणि कुलकर्णी ही दोन वतनं एकमेकांवर वचक ठेवण्यासाठी निर्माण केली. आपल्या समाजाचं त्याला अतिशय खोल ज्ञान असलं पाहिजे की , पाटील आणि कुलकणीर् प्रत्येक गावात असलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय गाव चालणार नाही. मार्क्सचं जसं एक डायलेक्टिक्स होतं , तसं हे मलिक अंबरचं मराठी डायलेक्टिक्स महाराष्ट्राच्या गाभ्यापर्यंत पोहोचतं.\nअशा पद्धतीचा हा थोर पुरुष. याच्याबद्दल काही वाचलं पाहिजे म्हणून मग मी सोळाव्या शतकातले कागदपत्र वाचले , तेव्हा असं लक्षात आलं की , हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य अशा मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर मलिक अंबरने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली , हे कऱ्हाडच्या जगदाळे प्रकरणावरून सुप्रसिद्ध आहे. त्यानं मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची आणि रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे \nपरवा अहमदनगरला गेलो , मला असं वाटलं , इथे मलिक अंबरचा मोठा पुतळा असला पाहिजे. इथिओपियातल्या या हबशी माणसानं एवढे कष्ट केले , एवढी कृतघ्न आपण मराठी माणसं आहोत की काय \nमराठा शक्ती मलिक अंबरने स्थापन केली. याबाबतीत माझं दुमत नाही आणि हे मी वारंवार वाचून पाहिलं आहे ; कारण तुम्हाला माहिती आहे , खंडागळेचा हत्ती लखूजी जाधवच्या गोटात शिरला , त्यानं खूप लोक तुडवले , मारामाऱ्या झाल्या , लखूजीचा मुलगा मेला ; तिकडे त्यामुळे शहाजी आणि लखूजी चिडले. भोसले संभाजी त्यात मारला गेला. नंतर पुन्हा संघर्ष इतका वाढला की , बुरहान निजामशहाही हताश झाला आणि हे मराठे आपसात का भांडतात , असं मोठ्या प्रमाणावर त्यावेळी चि��तन केल्यानं मलिक अंबरनी ही शक्ती जमा केली आणि आज आपण ज्याला स्वतंत्र मराठा साम्राज्य म्हणतो , त्याची बीजं आपल्याला या अशा परदेशी माणसात दिसतात. म्हणजे एका दृष्टीने मलिक अंबर त्या काळचा एन.आय.आर.च म्हटला पाहिजे.\nआज लोक आंतरराष्ट्रीय सहकार्याचं बोलतात. इथिओपियाचा माणूस एकदा इकडे आला आणि नगरला त्यानं मलिक अंबरचं स्मारक पाहिलं , तर आपल्या देशाचं केवढं मोठेपण त्याला जाणवेल\nजानेवारी 30, 2011 येथे 4:46 pm\nमलिक अंबरने महसुलाची घडी बसविताना कोणती पद्धत आधारभूत मानली होती याबद्दल नेमाडे कहीच का सांगत नाहीत\nफेब्रुवारी 11, 2011 येथे 4:06 pm\nफेब्रुवारी 13, 2011 येथे 5:09 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nहज यात्रेला अनुदान – म्हणजे दिशाभूलच \nमहात्मा फुलेः एक निरीक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004554-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260391:2012-11-08-17-23-07&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2", "date_download": "2019-06-15T23:28:47Z", "digest": "sha1:3ULCEQPEYOIWKM23BZRNONNG6ZIRMAGV", "length": 17574, "nlines": 235, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी तैनातीत", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी तैनातीत\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nराष्ट्रपतींच्या दौऱ्याची शिर्डीत जय्यत तयारी\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पहिल्याच शिर्डी दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिर्डीकरांमध्ये या दौऱ्याबाबत कमालीचा उत्साह आहे. या दौऱ्यासाठी तैनात करण्यात आलेल्या विविध सरकारी खात्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र ऐन दिवाळीत शिर्डीत मुक्काम ठोकावा लागणार आहे. त्य���ंची दिवाळीच घरापासून दूर शिर्डीत साजरी होईल. चेन्नई येथील शिर्डी साई ट्रस्ट या संस्थेच्या वतीने श्री साईबाबा देवस्थानने शिर्डीत दिलेल्या जागेवर साई आश्रम हे भव्य भक्त निवास बांधण्यात आले आहे. तब्बल ११० कोटी रूपयांच्या देणगीतून हे भक्त निवास उभे राहिले आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दि. १६ नोव्हेंबरला होत असून, या दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.\nया दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बंदोबस्तासाठी नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यातून ३५० पोलीस कर्मचारी व अधिकारी, तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नगरचे पोलीस अधीक्षक, ४ अतिरिक्त अधीक्षक, १० उपाधीक्षक, ५० निरीक्षक, ८५ उपनिरीक्षक, १ हजार १०० कर्मचारी, ५० वाहने तैनात करण्यात आली असून, पोलीस यंत्रणेबरोबरच राज्य व केंद्रीय गुप्तचर विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, महसूल, राजशिष्टाचार या विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या दौऱ्यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत.\nदि. १३ ला लक्ष्मीपूजन असून त्याच दिवशी सायंकाळपासून नेमणुका करण्यात आल्या आहेत. या सर्वाना तोपर्यंत शिर्डीत दाखल होण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. दि. १६ला राष्ट्रपतींचा दौरा संपेपर्यंत या सर्वाचा तळ शिर्डीत असणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या सर्वाची पूर्ण दिवाळीच राष्ट्रपतींच्या तैनातीत जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारचे काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आत्ताच शिर्डीत दाखल झाले आहेत.\nया दौऱ्यामुळै शिर्डीतील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, हा दौरा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र पर्वणी ठरणार आहे. शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून पाठीमागून पुन्हा हे खड्डे उखडले जात आहेत. राष्ट्रपतींचाच दौरा असल्यामुळे बिलांचीही अडचण येणार नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण त���म्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=127%3A2009-08-06-07-25-02&id=259626%3A2012-11-04-16-13-29&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=139", "date_download": "2019-06-15T23:41:26Z", "digest": "sha1:N6HOEY5KOXR2PLGVAROYIPMUQXYTE3W5", "length": 12928, "nlines": 24, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर", "raw_content": "‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nजयंत विद्वांस, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२\nआपल्या राहणीमानावर विपरीत परिणाम करणाऱ्या महागाई व कररचनेवर आपले कसलेही नियंत्रण नसते. तरी आपले राहणीमान घसरू नये. निवृत्तिनंतरही ते तसेच राहावे यासाठी दोन बाबी कायम लक्षात ठेवाव्यात. एक- डोळस गुंतवणूक आणि दुसरे- खर्चावर नियंत्रण..\nमहागाई दरवर्षी मोठय़ा वेगाने वाढत असते. सरकार जाहीर करीत असलेला महागाई निर्देशांक हा घाऊक किमतीवर आधारित असतो. किरकोळ विक्रीमध्ये याच वस्तू खूप महागात विकल्या जातात. तसेच किरकोळ बाजारात किमती वाढवायला बारीकसे कारण पुरते म्हणजे डिझेलच्या किमती १० टक्क्य़ंनी वाढल्या, तर भाजीपाल्याच्या किमती २० टक्क्य़ांनी वाढतात. त्या प्रमाणात आपले उत्पन्न वाढत नाही. व्यापारी दरवर्षी भाववाढ करू शकतात. कर सल्लागार वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट अशा व्यावसायिकांना आपली फी किती, केव्हा वाढवायची हे ठरविण्याची सूट असते. सर्वसामान्य नागरिकांचा पगार या गणिताप्रमाणे वाढत नाही. तसेच विविध कर आपले उत्पन्न कमी करीत असतात. आज महाराष्ट्रात व्यवसाय कर ५०००/- रुपयांपर्यंत काहीही नाही; परंतु ज्याचे उत्पन्न महिना ५०१०/- रुपये असेल त्याला १७५/- रुपये व्यवसाय कर जातो. म्हणजे त्याने २० रुपये पगार कमी घेतल्यास त्याचे दरमहा १५५ रुपये वाटतात. व्यवसाय कर जास्त उत्पन्नास दरमहा २००/- रुपये आहे. परत ज्यांचे उत्पन्न महिना पाच हजार आहे त्यांचा शहरांत महिना दोन वेळ जेवण, नाश्ता, चहा याचा कमीत कमी खर्च ५०००/- रुपये महिना आहे. त्याच्याकडूनसुद्धा सरकार १७५/- रु. व्यवसाय कर कापून घेते.\nभारतात १९४७ साली आयकरमुक्त उत्पन्न मर्यादा पाच हजार रुपये होती. महागाईच्या हिशोबाने आज ही मर्यादा पाच लाख रुपयांपेक्षा जास्त हवी. परंतु आज दोन लाख रुपयांपर्यंतच आयकरमुक्त उत्पन्नमर्यादा आहे.\nपूर्वी पोस्टातील गुंतवणुकांवरील व्याज, बँक ठेवींवरील व्याज काही प्रमाणात करमुक्त होते. आता सर्व व्याज करपात्र आहे.\nखालील तक्त्यात काही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दर्शविल्या आहेत.\nतक्त्यात दिलेल्या सर्व किमती किरकोळ बाजारातील आहेत. आजच्या किमतीचा अंदाज आपणा सर्वानाच आहे. मागील काही\nदिवसांत शहरातील उडीपी हॉटेलमध्ये दरवाढ २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त झाली आहे. २०१७ साली अपेक्षित किमतीच्या जवळपास आजच २०१२ मध्ये गॅस सिलेंडर, टूथपेस्ट, साबण या किमती येऊन ठेपल्या आहेत. वरील सर्व वस्तू मध्यमवर्गीयांच्या ब्रॅण्ड्सच्या आहेत. रोजच्या जीवनात आवश्यक आहेत. सध्या सर���ार महागाई १० टक्क्य़ंच्या जवळपास आहे म्हणते; परंतु पूर्वी महागाई ५ ते ६ टक्क्य़ांदरम्यान जाहीर होत असे. मागील २५ वर्षांत महागाई ९ टक्क्य़ांच्या खाली कधीच नव्हती. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा (घर) याचा विचार करू लागल्यास डोके सुन्न होऊन जाते. आज सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांस मुंबईत झोपडे विकत घेण्याचीही क्षमता राहिलेली नाही. अनिती आणि भ्रष्टाचार वाढण्याचे एक कारण हेसुद्धा आहे.\nआपले राहणीमान आपले उत्पन्न आणि मालमत्ता वाढवून वर नेता येते तसेच महागाई, करप्रणाली, कर्ज, देणी, अपमृत्यू, अपंगत्व यामुळे आपले राहणीमान खाली घसरू शकते. यामध्ये अपमृत्यू आणि अपंगत्व यासाठी विमा उतरविता येतो. कर्ज, देणी मर्यादित ठेवता येतात; परंतु महागाई व कररचनेबाबत आपण काहीही करू शकत नाही. उत्पन्नाचा पाया मजबूत असेल तर आपले राहणीमान खाली घसरणार नाही. अन्यथा तिसऱ्या पायरीवरून चौथ्या आणि चौथ्यावरून पाचव्यावर येण्याची शक्यता आहे.\nआपले राहणीमान घसरू नये. निवृत्तिनंतरसुद्धा तेच राहावे यासाठी दोन बाबी कायम लक्षात ठेवाव्यात. एक- डोळस गुंतवणूक आणि दुसरे- खर्चावर नियंत्रण.\nअ) डोळस गुंतवणूक :\n१) गुंतवणुकीवर परतावा आयकर आणि महागाईपेक्षा जास्त असावा. महागाई १० टक्के अधिक आयकर ३० टक्के म्हणजे गुंतवणुकीवर परतावा १४ टक्के किंवा त्याहून जास्त हवा. यासाठी एकूण गुंतवणुकीच्या साधारणत: ५० टक्के गुंतवणूक जोखीमयुक्त म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता या स्वरूपात अभ्यास करून करावी.\n२) महाग कर्ज फेडून कमी व्याजाच्या कर्ज योजनांमध्ये हस्तांतरण करावे. उदा. घरासाठी १५ लाख कर्ज गेतलेअसल्यास व त्यातील १० लाख फेडून झाल्यास उरलेल्या पाच लाख कर्जासाठी दुसरी संस्था कमी व्याजदर आकारण्याची शक्यता असते.\n३) आयकर कमीत कमी भरावा लागेल, अशी गुंतवणूक करावी. उदा. बँकेत चक्रवाढ व्याजाने मुदत ठेव ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या कर्जरोखे योजनेत लाभांश न घेता वृद्धी पर्याय घेणे (डेब्ट फंड, ग्रोथ ऑप्शन).\n४) उत्पन्नाच्या कमीत कमी ३० टक्के बचत करावी.\n५) गुंतवणूक कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या नावे जास्त करावी. उदा. पत्नीचे उत्पन्न कमी असल्यास पत्नीचे सर्व उत्पन्न वाचवून गुंतवणूक जास्त प्रमाणात तिच्या नावावर करावी. कदाचित कर कमी भरावा लागेल.\n६) गुंतव���ूक सर्व प्रकारांत विभागातून करावी (पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन).\nब) खर्चावर नियंत्रण :\nहे नियम उच्चभ्रू (अल्ट्रा एचएनआय) समाजास लागू नाहीत. काही प्रमाणात उच्च मध्यवर्गासही लागू होणार नाहीत. तसेच चौथ्या आणि पाचव्या पायरीचा गुंतवणूक म्हणून विचारसुद्धा करू शकत नाही.\n१) चैन आणि गरज यात फरक समजून घेणे. आज आठवडय़ातून एकदा हॉटेलमध्ये जाणे हे चैन समजले जात नाही.\n२) क्रेडिट कार्डाचा वापर शक्यतो टाळा. क्रेडिट कार्डाचे पैसे वेळेवर भरा. कर्ज एका कार्डावरून दुसऱ्यावर फिरवत राहू नका.\n३) आपल्या व्यसनांवर नियंत्रण ठेवा. संशोधनात असे आढळून आले आहे की शहरी भागात सिगारेट ओढणारे वर्षांकाठी ९ ते १८ हजार रुपये खर्च करतात; तर क्वचितप्रसंगी पार्टी करणारे १५ ते २६ हजार रुपये दरवर्षी खर्च करतात. हीच रक्कम म्युच्युअल फंडांच्या एस. आय. पी.मध्ये गुंतविल्यास १८ वर्षांनी एका मुलाचा उच्च शिक्षणाचा खर्च नक्की उभा करता येतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-technology-store-onion-agrowon-maharashtra-1904", "date_download": "2019-06-15T23:53:03Z", "digest": "sha1:CY6SRXKLDZRWJH7KVQJ2EAC2KO7CEY6P", "length": 34107, "nlines": 218, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, technology to store onion, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nजून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते. खरिपाचा नवीन कांदा ऑक्‍टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. खरी साठवण ही रब्बी कांद्याची करावी लागते. ही साठवण फायदेशीर ठरते. स्थानिक बाजारपेठेत दराची\nस्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्‍यक आहे.\nसाठवणुकीसाठी काढणीपूर्वी नियोजन :\nजून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते. खरिपाचा नवीन कांदा ऑक्‍टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. खरी साठवण ही रब्बी कांद्याची करावी लागते. ही साठवण फायदेशीर ठरते. स्थानिक बाजारपेठेत दराची\nस्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्‍यक आहे.\nसाठवणुकीसाठी काढणीपूर्वी नियोजन :\nखरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त ट���कत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे पाच महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडतो.\nएन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात.\nखते आणि पाणी नियोजन :\nखतांची मात्रा, प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होतो.\nशक्‍य होईल तितके नत्र सेंद्रिय खतामधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात, कांदा टिकत नाही.\nपालाशमुळे साठवण क्षमता वाढते. रब्बी कांद्यासाठी पालाशची मात्रा वाढवावी.\nगंधकासाठी अमोनियम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते; परंतु अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात, तेव्हा गंधकासाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे साठवण चांगली होण्याची आवश्‍यक आहे.\nपाणी देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी; परंतु नियमित लागते. कंद पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.\nकाढणीअगोदर २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. कांदा साठवणीत चांगले टिकण्यासाठी काढणीपूर्वी सल्यानुसार योग्य उपाययोजना करावी.\nकांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.\nकाढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा.\nत्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.\nबऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते, त्यामुळ��� कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.\nचांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.\nसाठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे.\nनैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी.\nचाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात.\nचाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.\nचाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने झाकावे. कौल महाग पडतात. चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.\nचाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.\nसाठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी :\nचाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही.\nपाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात.\nतळाशी हवा खेळती राहणारी दोन पाखी चाळ :\nया चाळीची रचना पूर्व-पश्‍चिम करावी. चाळीची लांबी ३० ते ५० फूट असावी. लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. लांबी वाढवली तर कांदा सडण्याचे प्रमाण वाढते. चाळ दोन पाखी असावे.\nएका पाखीची रुंदी चार फूट असावी. दोन पाख्यांमध्ये वावरण्यासाठी चार फूट मोकळी जागा असावी म्हणजेच चाळीची रुंदी १२ फूट असावी.\nतळ अधांतरी असावा. जमिनीपासून अधांतरी तळाची उंची एक फूट असावी. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवलेल्या असाव्यात.\nअधांतरी तळासाठी लोखंडी पाइप किंवा सिमेंट पट्ट्यांचा वापर करू नये. दोन पट्ट्यांमध्ये एक ते १.५ इंच फट असावी. लहान आकाराचे कांदे पडणार नाहीत इतपत फट असावी, त्यामुळे वायुविजन चांगले होते.\nचाळीचे छप्पर ॲसबेस्टॉसचे असावे. लोखंडी पत्रे वापरल्यास साठवणगृहात तापमान वाढते. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या २ ते २.५ फूट पुढे आलेले असावेत, त्याला पाख्या असे म्हणतात.\nपाख्या लांब ठेवल्यामुळे पावसाचे ओसाडे लागून कांदा भिजत नाही, सड कमी होते.\nचाळीची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून आठ फूट असावी, तर बाजूची उंची सहा फूट असावी.\nप्रत्येक पाखीमध्ये दहा फुटांचे कप्पे असावेत. प्रत्येक कप्प्यासाठी कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी झडपा असाव्यात. झडपा किंवा छोटे दरवाजे स्थानिक सुतार किंवा कारागिराच्या अनुभवातून सोईनुसार तयार करावेत.\nपाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर कमीत कमी दोन फुटांची मोकळी जागा राहील याची काळजी घ्यावी.\nसाठणवगृहाच्या दरवाजाकडील व त्याच्या मागच्या बाजूवरील त्रिकोणी भागातून पाऊस आत जाणार नाही म्हणून पत्र्याचा भाग पुढे वाढवून घ्यावा किंवा त्या भागावर नायलॉनची ६० टक्के सच्छिद्र जाळी बसवावी.\nतळाशी हवा खेळती राहणारी एक पाखी चाळ :\nतळाशी हवा खेळती राहणाऱ्या व पाख्यांची लांबी जास्त असणाऱ्या चाळीची रचना केली आहे.\nएक किंवा दोन एकर कांदा उत्पादन करणाऱ्या लहान शेतकऱ्यांना एक पाखी चाळी उपयुक्त आहे.\nएक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. पूर्व-पश्‍चिम रचना केली तर वायुविजन व्यवस्थित होत नाही, सड वाढते.\nचाळीची आतील रुंदी चार फूट असावी. लांबी गरजेनुसार २० ते ३० फूट असावी. तळाशी एक फूट मोकळी जागा ठेवून अधांतरी तळाची योजना असावी. चाळीची मध्यावरील उंची ६.५ फूट, तर बाजूची उंची पाच फूट असावी.\nछप्पर कौलारू, ॲसबेस्टॉस पत्रे किंवा उसाच्या पाचटाने शाकारलेले असावे. बाजू व तळाशी लाकडी पट्ट्या किंवा बांबूचा वापर करावा.\nउसाच्या पाचटाचे छप्पर वापरल्यामुळे खर्च खूपच कमी होतो. छप्पराची दुरुस्ती किंवा बदली दर तीन वर्षांनी करावी.\nउसाच्या पाचटाने शाकारलेल्या चाळीत तापमान कमी राहते, तसेच आर्द्रता कमी राहते, त्यामुळे सर्वांत कमी सड होते.\nतळाशी मर्यादित हवा खेळती राहणारी\nआणि छपराजवळ झरोके असणारी चाळ :\nप्रचलित शिफारस केलेल्या दोन्ही प्रकारच्या चाळीमुळे कांदा वजनातील घट कमी करण्यास मदत होते; परंतु जुलै ते सप्टेंबरपर्यंत सतत पडणाऱ्या पावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे वाढत जाणारी आर्द्रता चाळीतदेखील वाढत जाते. जेवढी आर्द्रता बाहेर असते जवळपास तेवढीच आर्द्रता चाळीमध्ये असते, त्यामुळे सड होते, तसेच कोंब फुटण्याचे प्रमाण वाढते.\nआर्द्रता कमी करण्यासाठी ही चाळ दोन पाखी आहे. त्याची सर्व रचना तळाशी हवा खेळती राहणाऱ्या दोन पाखी चाळीप्रमाणे आहे; परंतु याची उभारणी दक्षिण-उत्तर केली जाते. तळाशी मोकळी जागा असते; परंतु दक्षिण-उत्तर व पूर्व बाजू बंद केलेल्या असतात. पश्‍चिम बाजूवर झडपा असतात. पूर्वच्या बाजूवर छताच्या खाली जाळीदार खिडक्‍या असतात.\nपश्‍चिमेकडील वाऱ्याच्या झोतासोबत हवा तळाशी मोकळ्या जागेत घुसते. तिला तिन्ही बाजूंनी प्रतिबंध केल्यामुळे ती अधांतरी तळातील फटीमधून साठवलेल्या कांद्यामधून पूर्वेच्या बाजूवरील खिडक्‍यामधून बाहेर पडते, त्यामुळे हवा खेळती राहते.\nपावसाळ्यात हवेत दमटपणा वाढल्यानंतर पश्‍चिम बाजूच्या झडपा बंद केल्यानंतर साठवणगृहातील आर्द्रता कमी करता येते, तसेच आतील तापमान वाढवता येते. साठवणगृहात २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ७५ टक्के आर्द्रता राखता येते.\nज्या भागात सतत आर्द्रता जास्त असते अशा भागात अशा प्रकारची चाळ अधिक उपयुक्त ठरू शकेल.\nया चाळीत सध्या शिफारस केलेल्या चाळीपेक्षा कांदा अधिक चांगला टिकतो.\nशीतगृहामध्ये (+ -) ० ते २ अंश सेल्सिअस तापमान व ६५ टक्के आर्द्रता राखली जाते. अशा वातावरणात कांदे ८ ते १० महिने चांगले राहू शकतात. वजनात अजिबात घट होत नाही, तसेच सडदेखील होत नाही; परंतु शीतगृहाच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना लगेच कोंब येतात.\nशीतगृह व विकिरण प्रक्रिया केंद्र यांची साखळी निर्माण करणे आवश्‍यक आहे. भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राने कांद्यावर विकिरणांचा प्रयोग करून कांदे कोंब न येता बराच काळ टिकविता येतात याबाबत संशोधन केले आहे.\nकांदा व लसूण संशोधन केंद्राने भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राच्या मदतीने कांद्यावर विकिरणांचा वापर करून ते शीतगृह व नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळीत ठेवून प्रयोग केले.\nविकिरण प्रक्रिया केल्यामुळे कांद्याला कोंब फुटले नाहीत. शीतगृहातून बाहेर काढल्यानंतरदेखील त्यांना कोंब फुटले नाहीत. त्यांच्या वजनात जरासुद्धा घट झाली नाही.\nशीतगृहातील साठवणीचा खर्च जास्त येतो. निर्यातीसाठी किंवा बियाण्यासाठी लागणाऱ्या कांद्याची साठवण शीतगृहात करणे परवडू शकेल.\n- डॉ. विजय महाजन\nसंपर्क : ०२१३५ - २२२०२६\n(लेखक राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)\nरब्बी हंगाम कांदा कांदा लागवड तंत्रज्ञान\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.holmbygden.se/mr/service/holms-blomsterfond/", "date_download": "2019-06-15T23:36:54Z", "digest": "sha1:VF4R6X34X55QQCXKE6HF77NE3EN2IZJD", "length": 12253, "nlines": 168, "source_domain": "www.holmbygden.se", "title": "Holms फुले फंड | Holmbygden.se", "raw_content": "\nमेल- आणि टेलिफोन यादी\nगेम सॉफ्टवेअर, परिणाम आणि टेबल\nHolm जिल्हा फुटबॉल कॅलेंडर\nसमर्थन Holms सुरेश (मोफत) आपण स्वीडिश खेळ खेळू तेव्हा\nHolm फायबर आर्थिक असोसिएशन\nHolm च्या स्थानिक इतिहास सोसायटी\nDrakabergets सुरेश – मोटरसायकल आणि स्नोमोबाइल\nVike ना-नफा व्याज गट\nÖsterströms बॅग सुट्टी कंपाऊंड\nबोट, पोहणे आणि जल क्रीडा\nAnund फार्म आणि Vike जॉगिंग ट्रॅक\nHolm वन पासून एक शोध काढूण अहवाल द्या\nHolm मध्ये निवास व्यवस्था जाहिरात\nआम्ही Holm भाग-वेळ रहिवासी\nलॉग इन Loviken मध्ये कॅबिन\nसुंदर सरोवर दृश्य सह व्हिला\nकल मध्ये विलक्षण स्थान\nकार्यशाळा आणि अविवाहित सह व्हिला\nGimåfors व्हिला किंवा सुट्टी पान\nजबरदस्त आकर्षक दृश्ये छान व्हिला\nअत्यंत वसलेले घर मी Anundgård\nधान्याचे कोठार सह घर\nÖstbyn मध्ये आकर्षक शताब्दी\nदीप पाईप मध्ये सुट्ट्यांमध्ये घर\nसाठी Holm आणीबाणी माहिती\nराष्ट्रीय ग्रामीण बातम्या (विकास)\nHolm चर्च आणि Holm तेथील रहिवासी\nHolm चित्रपट – इंग्रजी मध्ये\nतुम्हाला माहीत आहे का…\nHolm च्या फ्लॉवर फंड Holm तेथील रहिवासी हेतूने भेटी घेऊन जाणे. फ्लॉवर फंड उदा करू शकता. अंत्येष्टी पैसे दान, त्यामुळे Blomsterfonden एक मेमरी क���र्ड प्रकट.\nमध्यम वापरासाठी फंड नियम अंतर्गत फ्लॉवर फंड मंडळ द्वारे व्यवस्थापित दान:\nचर्च दागिने, दफनभूमी आणि församlingshem.\nलहान भेटी, वृद्ध आणि आजारी उदा फुले.\nनवजात स्वागत भेटी – halssmycket “Snowdrop” स्थानिक रचना काच (ज्यांचे पालक स्वीडिश चर्च Holm च्या चर्च मध्ये लिहिले आणि मालकीचे आहेत मुलांना).\nआजार झाल्यामुळे सदस्य भेटी, अपघात किंवा इतर दुःखदायक परिस्थितींना प्रोत्साहनाची गरज.\nइतर कारणांसाठी योगदान एक संयुक्त बोर्ड आहे.\nHolm च्या फ्लॉवर निधी योगदान आणि भेटवस्तू माध्यमातून मध्यस्थीने:\n“Sommarräv” – कलाकार Olle एरिक्सन Gimåfors पासून पुढील मध्ये वैशिष्ट्यपूर्ण droplets एक तेल चित्रकला. अंत्येष्टी आणि जन्म उत्सव साधारणपणे Olle एरिक्सन यांनी मिळून कार्ड वापरले जातात. अधिक स्थानिक आणि वैयक्तिक प्रियाराधन प्रदान करण्याचा एक मार्ग. Olle देखील मान फार Holm च्या फ्लॉवर निधी नवजात Holm देण्यात Snowdrop रचना आहे.\nविषयी HOLMBYGDEN.SE अनुसरण येथे\nशॉर्टकट / ताज्या बातम्या:\nHolm फायबर - माहिती\nअधिक: लफडे घरे / आश्रय निवास.बंद करा.\n15/8: स्थलांतर मंडळ: सहारा नाही ...\n16/3: ग्रामस्थांनी 'चिंता साकार ...\n Aros जेथे कोठे राहाल तेथे खरेदी ...\n11/12: सचिन: कामगार बाकी ...\n26/11: Aros शेतकऱ्यांनी बाहेर फेकून ...\n21/11: पुनरावलोकन मँडेट पहा ...\n12/11: \"लफडे घरे\" टीव्ही मध्ये ...\n11/11: मार्क: कोणत्याही आश्रय निवास ...\n7/11: सुंदसवल्ल एस asylb प्राप्त ...\n25/10: आणीबाणी सेवा गंभीर ...\n17/10: Aros ऊर्जा. आग अंतर्गत ...\n4/10: स्थलांतर मंडळ तपासणी ...\n17/9: 156 Holm मध्ये \"लफडे घरे\" ला आश्रय साधक\nएक पोस्ट लिहिण्यासाठी / अधिक वाचा\nहवामान इशारे (SMHI, सचिन):\n9/2: युटा: चेतावणी वर्ग 1, एका वेळी होणारा, व्ही ... शनिवारी करू शकता ड दिवशी दरम्यान ... अधिक वाचा\nचर्च / तेथील रहिवासी\n18/3: स्नोमोबाइल देव Tjänste ...\n29/5: उन्हाळी उघडणे के ...\n19/12: पोलीस थांबले ...\nमुख्य पान → देत\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/hansal-mehta-says-i-want-to-make-film-with-shahrukh-khan/", "date_download": "2019-06-15T22:56:41Z", "digest": "sha1:BTLGSXY63SBE4HAZXKZVZHYVMREBRPL2", "length": 15483, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "दिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात, 'मला शाहरुख खान खूप आवडतो, मला त्याच्यासोबत...' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्य���…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nदिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात, ‘मला शाहरुख खान खूप आवडतो, मला त्याच्यासोबत…’\nदिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात, ‘मला शाहरुख खान खूप आवडतो, मला त्याच्यासोबत…’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाहिद, सिटी लाईट, ओमेर्टो आणि सिमरन यांसाख्या यशस्वी सिनेमे बनवणारे आणि राष्ट्रीय फिल्म अवॉर्डने सन्मानित झालेले बॉलिवूडमधील फिल्म दिग्दर्शक हंसल मेहता आता शाहरुख खानला घेऊन सिनेमा करण्यासाठी तयार आहेत. हंसल सुरुवातीपासूनच शाहरुखच्या अभिनयाचे दीवाने आहेत. शाहरुखला एका उत्तम अभिनेत्याच्या रुपात ते पाहत असतात. हंसल सांगतात की, ते शाहरुख सोबत कोणताही रोमँटीक सिनेमा नाही बनवणार तर, असा सिनेमा बनवणार आहेत जो शाहरुखने साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळा असेल.\nनुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात की, मी ब्रँड व्हॅल्यू बाबत कधीच जास्त विचार करत नाही. माझ्यासाठी कथा आणि अभिनेता जास्त महत्त्वाचा असतो. आजच्या अनेक स्टार्सपैकी माझा प्रिय अभिनेता शाहरुख खान आहे. मला तो खूपच आवडतो. तो खूपच चांगला अभिनेता आहे मला त्याच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे.\nपुढे बोलताना हंसल म्हणतात की, “कधी दर एखादी चांगली कथा मिळाली तर बात बनलीच म्हणून समजा. जेव्हा ही संधी मिळायची आहे तेव्हा मिळेलच. जेव्हा एखादी कथा मिळेल तेव्हा सर्वात आधी मी शाहरुखला कथा ऐकवेल. जर शाहरुखला स्टोरी आवडली, आणि जर त्याची माझ्यासोबत काम करण्याची इच्छा असेल, तेव्हा मात्र नक्कीच सिनेमा बनवेन.” असे हंसल मेहता यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, ते शाहरुख सोबत काम करण्यास किती उत्सुक आहेत.\nआरोग्य विषयक वृत्त –\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\n करा ‘हे’ रामबाण उपाय\nफक्त ७ दिवसांमध्ये वजन कमी करण्याचे प्रभावी ‘हे’ ११ उपाय\nहस्त मुद्रांचे अनेक फायदे ; थायरॉइड, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या होतील दूर\n दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ\nbollywoodmumbainational film awardpolicenamaपोलीसनामाबॉलिवूडमुंबईराष्ट्रीय फिल्म अवॉर्ड\n‘बिग बी’ नंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट ‘हॅक’\nतुम��ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागा��ची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nशिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या दौर्‍यादरम्यान अयोध्येत…\nवर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर…\nभाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राजकीय ‘विजनवासात’ गेलेल्या…\nअहमदनगर : मनपातील नवीन सफाई कामगार संघटनेवरून वाद\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही\n पुण्यात नोटाबंदीदरम्यान बॅंकेत जमा केल्या ५ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा\n‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/author/anjali-zarkar/", "date_download": "2019-06-15T23:08:36Z", "digest": "sha1:R46XWKJR43ROJJPZ6JHRQJVB7WYZUER2", "length": 19631, "nlines": 161, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Adv. Anjali Zarkar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे “बाबा”\n“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा” म्हणून खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य ठरावेत. एक बाई म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: अभिवादन.\nयाला जीवन ऐसे नाव\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nकित्येक वेळा कायदेशीर मदत वेळेवर न घेतल्यामुळे, जमीन विषयक कायद्यांची माहिती नसल्यामुळे फसवणूकीस आणि मनस्तापास सामोरे जावे लागते. मात्र त्यासाठी अगोदरच सतर्क राहून माहिती काढल्यास आणि कायदेशीर बाबी माहीत करून घेतल्यास हे सर्व टाळता येवू शकते.\nयाला जीवन ऐसे नाव\nनवाझुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील ‘नीच’ विकृतीचा बळी पडतोय, आणि आपल्याला कळतही नाहिये\nनवाजसमोर जास्त सुंदर आणि गोरे चेहरे कास्ट करता येत नाही कारण नवाज दिसायला अत्यंत सामान्य आहे आणि त्याचा रंगही जास्त उठावदार नाही अशी टिप्पणी चौहानने केली.\nयाला जीवन ऐसे नाव\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nदिवसभर ग्राउंड वर सराव, खायची प्यायची ��ोय नाही, अनेक रात्री उपाशी राहायचं. उपाशी पोटी झोपी जाण्याची ही मोकळीक नव्हती… नाहीतर रात्रपाळीचं काम कोण बघणार…\nयाला जीवन ऐसे नाव\nसंजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते\nसंजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.\nपरमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव\nइतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.\nभुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले \nबाहुबलीच्या सुटकेच्या मुहूर्तावर शरदमती च्या बालेकिल्ल्यातील खलबतखान्यात सुपारी कुटता कुटता कुटली गेलेली कुटनीती फळास आली\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \nज्या दिवशी मी संपेल त्या दिवशी तुझं अस्तित्व सुद्धा जळून राख होईल.\nशरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही हे मान्य करा\nसाहेबांचे ऑन द रेकॉर्ड एक आणि ऑफ द रेकॉर्ड हजारो “ राजकीय” पुतणे आहेत जे त्यांच्यावर कायम (दात खावून) लिहित असतात.\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nपोलीस अधीक्षकाने अगोदर प्रकरणाची चौकशी करून त्यावर निर्णय घेतल्याशिवाय व्यक्तीला अटक होवू शकणार नाही.\nस्त्रीचे विवाहबाह्य संबंध – ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स\nमुळात लैंगिकता हा स्त्रीच्या जीवनाचा अगदी लहानसा हिस्सा आहे.\nअंमली पदार्थ, खून आणि सत्ता : एक खिळवून ठेवणारे भयानक सूडनाट्य\n“सूड हा असा खाद्यपदार्थ आहे जो थंड असतनाच खायला चांगला लागतो”\nDSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी\n कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nफर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity\nBusiness बीट्स अभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nनिरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फिरवून अधिकाधिक वाढत जाणारा पैसा हा खरा धनसंचय करून देतो हे तत्व सर्वसामान्य लोकांना कळून चुकले आहे.\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nमी, फक्त “जाड” आहे म्हणून एकेकाळी हेटाळली गेलेली, एक मुलगी\nआयुष्यामध्ये जो काही संघर्ष करण्याचा, जिद्द बाळगण्याचा attitude माझ्यामध्ये निर्माण झाला त्याच श्रेय माझ्या लठ्ठपणाला जातं.\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nअनेकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावून देखील केवळ तांत्रिक कारणामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाला दिला जातो. त्यामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपन्याचे जास्त फावले जाते. रिझर्व बँकेने बँकांच्या अशा पद्धतीच्या गैरकारभाराबाबत चिंता व्यक्त करून याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलेले आहे परंतु अजूनही त्याबाबत काही परिणामकारक चित्र पाहायला मिळत नाही.\nमृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…\nव्यक्तीला तिच्या वाड वडिलांकडून वारसा हक्काने जी संपत्ती मिळालेली आहे त्याची विल्हेवाट व्यक्ती इच्छापत्राद्वारे लावू शकत नाही.\nफडणवीस सरकारने लागू केलेला, बिल्डर लॉबीने प्रचंड विरोध केलेला “रेरा” नेमका काय आहे\nरेरा च्या कायदेशीर दर्जावर शिक्कामोर्तब होणे हा सामान्य ग्राहकांसाठी एक महत्वाच्या विजयाचा टप्पा आहे.\nकुठे नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे त्याचे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती\nमहापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा\nह्या कॉलेज कुमारीने चोरून चालवलेल्या रेडिओमुळे भारतीय स्वातंत्र्य साध्य करणं शक्य झालं..\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\n” : सातवीतला विद्यार्थी शिक्षिकेला विचारतो तेव्हा\nही व्यक्ती मानवी राखेला देते हिऱ्याचे स्वरूप\nविजयनगर साम्राज्याचं मूलतत्त्व : सर्वधर्मसमभाव\nअटलजींच्या जीवनावर येऊ घातलेला “हा” चित्रपटातून काही अज्ञात अध्याय उलगडेल का\nक्रूरतेचा नंगा धिंगाणा…’झेलम एक्स्प्रेस’; दिल्ली-पुणे…२,३ नोव्हें. १९८४\nहोतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी\nमहाराष्ट्रात आम आदमी पक्षाला space आहे का\nपुरुषांनो, ही व्हिडीयो सिरीज बघाच \nजगप्रसिद्ध ‘न���यगारा धबधबा’ सजणार “तिरंग्याच्या रंगांनी” कारण खूपच सुरेख आहे\nथंडीच्या दिवसात तोंडातून वाफ का निघते\nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\n“ती खरंच तुमच्या प्रेमात पडलीय की नाही” : मानसशास्त्र देऊ शकतं याचं परफेक्ट उत्तर \nतुमच्या मृत्युनंतर “आपला मृत्यू झालाय” याची तुम्हाला कल्पना असते- शास्त्राज्ञांचा अचाट शोध\nविहीर आणि बोअरवेल – काय, कुठे आणि का\nसाउथ इंडस्ट्रीचा मास, डॉन आणि भाई म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार ‘नागार्जुना’\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/19/17.htm", "date_download": "2019-06-15T23:15:15Z", "digest": "sha1:VXYY34OB4YS3MAKSFVUT7KYA7GCYQYFS", "length": 5990, "nlines": 37, "source_domain": "www.wordproject.org", "title": " स्तोत्रसंहिता / Psalms 17 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nस्तोत्रसंहिता - अध्याय 17\n1 परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना ऐक.\n2 तू माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेशील. तू सत्य बघू शकतोस.\n3 तू माझ्या ह्दयात खोलवर पाहिलेस. तू रात्रभर माझ्या बरोबर होतास तू मला प्रश्न विचारलेस आणि तुला काहीही चूक आढळली नाही. मी वाईट गोष्टी करण्याची योजना आखलेली नाही.\n4 एखाद्याला जितके शक्य आहे तितक्या प्रयत्न पूर्वक मी तुझ्या आज्ञा पाळायचा प्रयत्न केला.\n5 मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो. माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.\n6 देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा तू मला उतर दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.\n7 देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस. ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.\n8 तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.\n9 परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.\n10 ते वाईट लोक देवाचे न ऐकण्याइतके गर्विष्ठ झाले आहेत आणि ते स्वत:च���याच बढाया मारत आहेत.\n11 त्या लोकांनी माझा पाठलाग केला आता ते माझ्या अवती भोवती आहेत आणि माझ्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत.\n12 ते दुष्ट लोक दुसरा प्राणी मारुन खाण्यासाठी लपून बसलेल्या सिंहासारखे आहेत. ते सिंहासारखे हल्ला करण्यासाठी लपून बसतात.\n आणि शत्रूकडे जा. त्यांना शरण यावयास लाव. तुझ्या तलवारीचा उपयोग कर. आणि मला दुष्टापासून वाचव.\n14 परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.\n15 मी न्यायासाठी प्रार्थना केली. म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-potato-growers-double-trouble-3025", "date_download": "2019-06-15T23:48:51Z", "digest": "sha1:23MGD7ODVUR7AU4BY2OS2Q7NLNGB2ACD", "length": 14894, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, potato growers In double trouble | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबटाटा उत्पादक दुहेरी संकटात\nबटाटा उत्पादक दुहेरी संकटात\nबुधवार, 15 नोव्हेंबर 2017\nउदापूर, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील बटाटा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परतीचा पाऊस, तसेच विविध रोगांमुळे एकरी उत्पादन कमी मिळत आहे, तर बाजारभावही कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.\nउदापूर, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील बटाटा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परतीचा पाऊस, तसेच विविध रोगांमुळे एकरी उत्पादन कमी मिळत आहे, तर बाजारभावही कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.\nवेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रतिकूल हवामान, धुके, पाऊस यामुळे जुन्नर तालुक्‍यात यंदा बटाटा उत्पादनात घट होण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पादन खर्चात मात्र वाढ होत आहे. त्यात मजूर टंचाई आणि वाढत्या मजुरीचा प्रश्‍नही आहेच. परतीच्या पावसामुळे बटाट्यावर करपा, दांडी करपा, काळा करपा, डावणी, भुरी, माथेसूळ अशा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे, तर दुसरीकडे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.\nदीपावलीनंतर शेतातील कामे असतात. त्यात प्रामुख्याने कांदे लागवड, कांदा रोपाची निंदणी, चाळीतील साठवणूक केलेला कांदा भरणे, बटाटा काढणी व इतर पिकांची तोडणी वगैरेची कामे एकत्र येतात, त्यामुळे शेतमजुराचा मोठा तुटवडा जाणवत असून मजुरीही वाढली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला तालुक्‍यात बटाट्याची लागवड झाली आहे.\nमात्र, या वर्षी लागवडीनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यातच पडलेल्या विविध रोगांमुळे बटाट्याच्या गुणवत्तेत सुधारणा झालीच नाही. बटाटा चांगल्या प्रकारे पोसलाच नाही, त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव कमी मिळत आहे. सध्या बटाट्यास प्रतवारीनुसार चार रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होऊनही उत्पादन कमी निघाल्याने उत्पादकांना खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही.\nऊस हवामान धुके पाऊस\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी पर��स्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-suspend-veterinary-doctor-who-not-live-main-office-2970", "date_download": "2019-06-15T23:39:01Z", "digest": "sha1:MHMWXYHZ526VKLVYTWWGRM2TBIYRY4JJ", "length": 16639, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Suspend to veterinary doctor who not live in The main office | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यालयी न राहणाऱ्या पशुवैद्यकांचे निलंबन करा\nमुख्यालयी न राहणाऱ्या पशुवैद्यकांचे निलंबन करा\nसोमवार, 13 नोव्हेंबर 2017\nनागपूर : पशुवैद्यक सरकारकडून पगार घेतात पण गावामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलबध राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनात अडथळा निर्माण होत आहे. गावात राहण्याचा पगार घेऊन शहरात दिवस घालविणाऱ्या पशुवैद्यकांना निलंबित करा, अशी सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकार तसेच पशुसंवर्धन आयुक्तांना केली.\nनागपूर : पशुवैद्यक सरकारकडून पगार घेतात पण गावामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलबध राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनात अडथळा निर्माण होत आहे. गावात राहण्याचा पगार घेऊन शहरात दिवस घालविणाऱ्या पशुवैद्यकांना निलंबित करा, अशी सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकार तसेच पशुसंवर्धन आयुक्तांना केली.\nरेशीमबागेतील ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनातील दुग्ध विकास परिषदेत ते बोलत होते. पुणे दिवसाकाठी ३५ लाख लिटर, कोल्हापूर २८ लाख , सांगली १७ लाख लिटर दुग्ध उत्पादन करत असताना, संपूर्ण विदर्भात केवळ ८ लाख लिटर प्रतिदिवस दुधाचे उत्पादन होते. हे चित्र बदलू शकते. यासाठी उत्तम दर्जाचे पशुखाद्य शेतकऱ्यांनी वापरावे, असा सल्ला गडकरींनी दिला.\nसक्षम झाल्याशिवाय विदर्भ वेगळा नाही\nआर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळे राज्य घेणे योग्य होणार नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्‍वासन दिले होते. केंद्र सरकारला साडेतीन वर्षे व राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही भाजपकडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतेही पाऊल उचलले नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सक्षम विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी दुग्ध उत्पादनाची जोड शेतकऱ्याला मिळण्याची गरज आहे. यामुळे २०१९ पूर्वी विदर्भ वेगऴा होण्याची आशा आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.\nउद्योग राज्यमंत्र्यांची सहकार विकास महामंडळाच्या स्टॉलला भेट\nउद्योग राज्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी ॲग्रो व्हिजन प्रदर्शनातील राष्ट्रीय सह���ार विकास महामंडळाच्या स्टॉलला भेट देत विविध योजनांची माहिती घेतली. सहकार विकास महामंडळाच्या वतीने सहकारी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न देशाअंतर्गत केला जात आहे. या वेळी सहकार विकास महामंडळाचे उपसंचालक सचिन शर्मा यांनी त्यांना महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.\nसरकार government नितीन गडकरी nitin gadkari प्रदर्शन पुणे कोल्हापूर सांगली विदर्भ पशुखाद्य उपक्रम\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक���यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-importance-free-range-system-2365", "date_download": "2019-06-15T23:37:10Z", "digest": "sha1:Q7YSWGRJM6PYLF4XPYWCKDQL2I4C3ZYY", "length": 16561, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon, Importance of free range system | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. गणेश गादेगांवकर, डॉ. भूषण रामटेके\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nमुक्तसंचार गोठ्यामध्ये गाई, म्हशी मुक्तपणे फिरतात. त्यामुळे मानसिक ताणाखाली राहत नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी पितात. त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक्षमता वाढते. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते.\nमुक्तसंचार गोठ्यामध्ये गाई, म्हशी मुक्तपणे फिरतात. त्यामुळे मानसिक ताणाखाली राहत नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी पितात. त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक���षमता वाढते. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते.\nथंडीच्या वेळी गायी, म्हशी अधिक वेळ चारा खातात, अधिक वेळ बसून\nविश्रांती घेतात. रवंथ करतात. त्यामुळे अन्नद्रव्यांची पाचकता वाढते. दूध उत्पादनासाठी अन्नद्रव्ये कार्यक्षमतेने वापरली जातात. वासरांची जलद वाढ होते.\nमजूर व चारा व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो. निर्जंतुकीकरण, साफ सफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो.\nगोठ्यामध्ये सोयीनुसार फेरबदल करता येतात. असे गोठे बहुउद्देशीय असतात. किरकोळ बदलासह सर्व प्रकारच्या जनावरांसाठी सर्व हंगामात उपयोगी येतात. विस्तार करण्यास सुलभ असतात.\nगाई, म्हशी गोठ्यामध्ये मुक्तपणे संचार करत असल्यामुळे मानसिक ताणाखाली राहात नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी, क्षार मिश्रण खातात. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात.\nमुक्त संचारामुळे जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक्षमता वाढते. पायाच्या वाढलेल्या नख्या छाटाव्या लागत नाहीत. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते. माजावरील गाय, म्हैस चटकन ओळखता येते.\nक्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक जनावरे ठराविक कालावधीकरिता सामावू शकतात.\nबांधकामासाठी खर्च कमी लागतो. नुकसानीचा धोका कमी असतो.\nया गोठा पद्धतीमध्ये जनावरांच्या शरीरातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. गायी अधिक पाणी पितात.\nसंशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, पारंपरिक बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडींचा वाढीचा दर, वाढीच्या काळात जोपासण्याचा खर्च, दुभत्या गाई, म्हशीचे दूधउत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये (स्निग्ध व अस्निग्ध पदार्थ) सुधारणा दिसून आली. मुक्त हवेशीर गोठ्यामध्ये उन्हाळी हंगामात म्हशीच्या कालवडीला प्रखर उष्णतेपासून संरक्षण मिळाल्यामुळे कालवडीचे प्रथम विताचे वय १०० दिवसांनी कमी व दुग्धोत्पादन १५० लिटरने वाढलेले दिसून आले आहे.\nसंपर्क : डॉ. गणेश गादेगावकर : ९८६९१५८७६०\n(पशुपोषणशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भाग��वर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/congress-should-given-chance-to-run-the-govt-for-five-years-azad/", "date_download": "2019-06-15T22:35:10Z", "digest": "sha1:MAHUKVKFSWE2MGQIMTGJNTYMBC5LPZ7S", "length": 6532, "nlines": 130, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "congress should given chance to run the govt for five years azad", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\n‘काँग्रेसलाच सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे’, गुलाम नबी आझादांनी मारली पलटी\nकाँग्रेस पंतप्रधानपद सोडायला देखील तयार आहे, मात्र भाजप सत्तेपासून दुर राहिले पाहिजे. असे वक्तव्य काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले होते. आता या वक्तव्यावरून आझाद यांनी पलटी मारली आहे.\nकाँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही हे खरं नाही. काँग्रेस हाच सर्वात मोठा आणि जुना पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हालाच सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाच वर्ष स्थिर सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसच सर्वात योग्य पक्ष आहे असंही ते म्हणाले.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nतसेच युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे.\nपुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून विनयभंग\nहवाईदलाच्या तळांवर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट; श्रीनगरमध्ये हायअलर्ट जारी\nटँकर लॉबीसाठी शासन पुन्हा नवा आदेश काढणार; मंत्रिमंडळाची लागणार मान्यता\nहिंदू महिलेचा जीव वाचवण्यासाठी एका मुस्लिम तरुणाने तोडला रमजानचा रोजा; केले रक्तदान\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nतांत्रिकासोबत शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे…\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/big-decision-about-the-nira-water-resources/", "date_download": "2019-06-15T22:51:47Z", "digest": "sha1:7MKRMW7JLC4YYJSAMR2PWM45PWZJTCL4", "length": 14850, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "शरद पवारांना मोठा धक्‍का ; नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशरद पवारांना मोठा धक्‍का ; नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय\nशरद पवारांना मोठा धक्‍का ; नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून गेल्या काही दिवसांपासुन मोठे वादंग निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माढयाला हक्‍काचे पाणी देणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. माढयाला हक्‍काचे पाणी मिळावे म्हणून नवनियुक्‍त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढयाला देण्याचा आदेशच जलसंपदा विभागाने काढला आहे.\nनीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश देणार असल्याचे यापुर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. त्याबाबतचा शासकीय आदेश आज काढण्यात आला आहे. ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करार संपल्यानंतर देखील नियमबाह्य पाणी बारामती तालुक्याला देण्यात येत होते. दिले जाणारे पाणी पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार माहिते पाटील यांनी केली होती. शासनाने आज आदेश काढल्याने बारामतीचे पाणी आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्‍का बसला आहे.\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानस��ेसाठी ‘एवढ्या’…\nरामराजेंचा पुतळा उदयनराजे समर्थकांनी जाळला ; फलटण…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nअंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना \nडिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती\nअळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात\nGirish Mahajanpolicenamapolicenama epapersharad pawarजलसंपदा मंत्री गिरीश महाजनपाणीपोलीसनामापोलीसनामा ऑनलाइन टीम\nमान्सूनला ‘विलंब’, शेअर मार्केटमध्ये घसरणीच्या ‘लाटा’\nदुबईला जाणा-या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nरामराजेंचा पुतळा उदयनराजे समर्थकांनी जाळला ; फलटण ‘बंद’\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nउद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nरामराजेंचा पुतळा उदयनराजे समर्थकांनी जाळला ; फलटण…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर म��ठी सुट\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n…तर वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये दोन्ही संघांना ‘विजेता’…\nममता बॅनर्जींकडून ‘बंगाली’ अस्मितेचा मुद्दा, प. बंगालमध्ये…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’ कॅप्टन ;…\nअमित शाहांची आंध्रप्रदेशचे CM जगनमोहन रेड्डी यांना मोठी…\nकंपनीच्या वॉशरुममध्ये ऑफिसबॉय कडून महिलांचे ‘चित्रण’ करणाऱ्याचा प्रयत्न\nझालेल्या भांडणात ‘त्यांनी’ खरोखरच ‘त्याचे’ दात घातले घशात\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे चाहत्यांना ‘हे’ आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/19/44.htm", "date_download": "2019-06-15T22:35:11Z", "digest": "sha1:SHH2AOQK3BP6OWXJLPVRLPL5QAGDTUDZ", "length": 7723, "nlines": 48, "source_domain": "www.wordproject.org", "title": " स्तोत्रसंहिता / Psalms 44 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nस्तोत्रसंहिता - अध्याय 44\n1 देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी तू त्यांच्या आयुष्यात काय केलेस ते सांगितले, खूप पूर्वी तू काय केलेस तेही त्यांनी सांगितले.\n2 देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.\n3 हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही. त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही. हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास. देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.\n4 देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा द आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.\n5 देवा, तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे रेटू. तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूवर चालून जाऊ.\n6 माझ्या ध��ुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. माझी तलवार मला वाचवू शकणार नाही.\n7 देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस. तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.\n8 आम्ही रोज देवाची स्तुती करु आम्ही तुझ्या नावाची सदैव स्तुती करत राहू.\n9 परंतु देवा, तू आम्हाला सोडून गेलास. तू आम्हाला अडचणीत टाकलेस तू आमच्याबरोबर लढाईत आला नाहीस.\n10 तू आमच्या शत्रूंना आम्हाला मागे रेटू दिलेस. शत्रूंनी आमची संपत्ती घेतली.\n11 तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले. तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तता विखरुन टाकले.\n12 देवा, तू आम्हाला कवडीमोलाने विकलेस. तू किंमतीसाठी घासाघीस देखील केली नाहीस.\n13 तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात.\n14 आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.\n15 मी लाजेने वेढला गेलो आहे. दिवसभर मला माझी लाज दिसते.\n16 माझ्या शत्रूंनी मला अडचणीत आणले माझे शत्रू माझी चेष्टा करुन जशास तसे वागायचा प्रयत्न करतात.\n17 देवा, आम्ही तुला विसरलो नाही तरीही तू आम्हाला या सगळ्या गोष्टी करतोस आम्ही तुझ्याबरोबर केलेल्या करारनाम्यावर सही केली तेव्हा खोटे बोललो नाही.\n18 देवा, आम्ही तुझ्यापासून दूर गेलो नाही. आम्ही तुझा मार्ग चोखाळणे बंद केले नाही.\n19 परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस, मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.\n20 आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का\n21 देवाला खरोखरच या गोष्टी माहीत असतात. त्याला आपल्या ह्दयातल्या अगदी आतल्या गुप्त गोष्टीही माहीत असतात.\n22 देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.\n23 प्रभु, ऊठ तू का झोपला आहेस ऊठ आम्हाला कायमचा सोडून जाऊ नकोस.\n24 देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का\n25 तू आम्हाला घाणीत ढकलून दिले आहेस आम्ही धुळीतपोटावर पडलो आहोत.\n आम्हाला मदत कर. मेहेरबानी करुन आम्हाला वाचव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87/", "date_download": "2019-06-15T22:32:50Z", "digest": "sha1:VWDU753WR75FBDE74NNKJ7ESJ7IFQGJX", "length": 12416, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कोकणात मुसळधार पावसाचा इशारा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news कोकणात मुसळधार पावसाचा इशारा\nकोकणात मुसळधार पावसाचा इशारा\nमोसमी पावसाला चक्रीवादळामुळे विलंब; गुरुवापर्यंत राज्यात दाखल होण्याचा अंदाज\nकोकणात बहुतांश ठिकाणी येत्या २४ तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस असून, नैर्ऋत्य मोसमी वारे गुरुवार (१३ जून) पर्यंत तळकोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे.\nमोसमी वाऱ्यांचे भारतातील आगमन यंदा उशिराने झाले आहे. ते ८ जूनला केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल झाले होते. एक आठवडय़ाहून अधिक विलंबाने केरळमध्ये पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची प्रगती चांगली असली, तरी समुद्रातील घडामोडी त्यावर प्रभाव टाकू शकतात. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळात रूपांतर होणार असल्याचे संकेत आहेत. या सर्व प्रणालीच्या प्रभावातून मोसमी वारे खेचले जात आहेत. दक्षिण महाराष्ट्रात वेगाने पोहोचल्यानंतर मोसमी वारे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापू शकतील. मात्र, कमी दाबाची प्रणाली उत्तरेकडे सरकल्यानंतर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमी होणार असल्याने उर्वरि��� राज्यातील त्यांची प्रगती मंदावण्याची शक्यता आहे.\n अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर आता त्याचे रूपांतर ‘वायू’ या चक्रीवादळात झाले असून त्याची तीव्रता दोन दिवसात वाढली आहे हे वादळ १३ जूनला गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होत आहे. परिणामी दुष्काळाने होरपळत असलेल्या विदर्भ, मराठवाडय़ासह इतर ठिकाणी मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज आहे.\nमोसमी पाऊस केरळमधील कोची, तमिळनाडूतील मदुराईपर्यंत मजल मारत सोमवारी ईशान्य भारतातील राज्यात दाखल झाला आहे.\nवायू चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त ढगांची निर्मिती कोकण किनारपट्टीच्या भागात होणार आहे. परिणामी कोकणात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असून समुद्र खवळलेला असेल.\nमध्य प्रदेशात द्रोणीय स्थिती तयार झाली असून या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.\nगेल्या २४ तासांत मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.\nभारतीय हवाई दलाचे बेपत्ता ‘एएन-32 ‘ विमानाचे अवशेष अखेर सापडले\nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात विरोधाभास\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल��� आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/12/26/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-15T22:56:21Z", "digest": "sha1:UZZE2GODLYEFROHVMZKXMBO4ZGWBLLTK", "length": 25251, "nlines": 121, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "मार्क्‍सवाद आणि मातृसत्ताक पध्दती | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« नोव्हेंबर जानेवारी »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nमार्क्‍सवाद आणि मातृसत्ताक पध्दती\nPosted: डिसेंबर 26, 2010 in पुस्तक समीक्षा/परिचय, विचार\nटॅगस्इतिहास, मातृसत्ताक, मार्क्स, मार्क्सवाद\nकम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. शरद पाटील हे अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व असून त्यांनी इतिहासाकडे अत्यंत वेगळ्या व चिकित्सक दृष्टीने पाहून अत्यंत विचारप्रवर्तक अशी पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की – गायनॉक्रसी अँड मॉडर्न सोश्ॉलिझम, खंड – ४’ या पुस्तकाचे गेल्या महिन्यात प्रकाशन झाले. हे पुस्तक मौजाई प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. कॉ. शरद पाटील यांच्या या तसेच अन्य ग्रंथांतील संदर्भ देत मधु शेटय़े यांनी प्राचीन भारत, तेथील परंपरा, समाजरचना व मार्क्‍सवादी विचारधारा यासंबंधी विवेचन केले आहे. त्यातील मातृसत्ताक पध्दतीबद्दलची मांडणी थोडक्यात येथे देत आहोत.\nभारताचा समाजवादी लोकशाहीचा स्वतंत्र मा��्ग असू शकतो का सोव्हिएत युनियनचे पतन, चीन आणि इतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी भांडवलदारी मार्ग स्वीकारल्यामुळे या समस्येवर जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये विपुल चर्चा झाली आहे आणि होत आहे.\nजागतिक साम्राज्यवादी भांडवलशाहीच्या अरिष्टाची चर्चाही होत आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भांडवलशाही व साम्राज्यवादी पर्याय कुंठित झाले आहेत. भारतातील दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे राजकारण कोंडीत सापडून पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतून त्यांची सत्ताही संकटात सापडली आहे. अशा अरिष्टग्रस्त परिस्थितीत भारतातील समाजवादी लोकशाही क्रांतीचा मार्ग काय असावा यांवर ठाम मार्गदर्शक दार्शनिक ऐतिहासिक कामगिरी सत्यशोधक मार्क्‍सवादी कॉ. शरद पाटील यांनी आपल्या ‘दास क्षुद्रांची कामगिरी’पासून ते ‘आदिम साम्यवाद, मातृशासन, स्त्री सत्ता आणि आधुनिक समाजवाद’ याच्या चार खंडांतून तसेच अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, सामंती सेवकत्वाचा प्राचीन इतिहास विकसित करून जे सर्जनशील प्रतिभावंत कार्य केलेले आहे ते भारताच्या आधुनिक समाजवादी पर्यायांमध्ये अभूतपूर्व म्हटले पाहिजे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी या स्वयंप्रज्ञ नेत्याला त्यांच्या स्वतंत्र संशोधनाला मदत तर राहोच पण बहिष्कृत करावे यात प्रस्थापित कम्युनिस्टांचा अध:पातच उघड आहे. नवा माणूस विकसित कसा करावा अशी समस्या आजवर डाव्या आंदोलनातील विचारवंतांच्या विवंचनेचा विषय होता. पण त्यासाठी प्राचीन भारतातील समाजव्यवस्थेच्या मुलगामी संशोधनाचीच ऐतिहासिक नितांत गरज होती. ती भरून काढण्याचा निर्धार करुन कॉ. शरद पाटीलांनी जे संशोधन मांडले आहे त्यासाठी त्यांना दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या बाहेर पडून आदिवासी, ग्रामीण विभागात मार्क्‍सवादी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करावी लागली. त्याचप्रमाणे प्राच्य विद्येची संस्कृत, मागधी, पाली इत्यादी भाषांतून दोन तपाहून खास अभ्यासपूर्वक संशोधन करून त्यांनी ही मांडणी केली आहे.\nकार्ल मार्क्‍स ने ‘भांडवल’च्या पहिल्या खंडात क्रयवस्तूंचे विश्लेषण मांडले आहे. मार्क्‍सच्या सहकाऱ्यांनी ते सोपे करून मांडण्याची सूचना केली. त्यावर मार्क्‍स म्हणतो की, शास्त्राला सोपे करणारा राजमार्ग नाही. कॉ. शरद पाटील म्हणतात की, अकोला जेलमध���ये कॉ. बी. टी. रणदिवे यांना त्या प्रकरणावर माझे टिपण दिले होते (१९६२-६३). पण कॉ. रणदिव्यांकडून त्यावर स्पष्टीकरण आलेच नाही. शरद पाटील हे मार्क्‍सवादी पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडले व मार्क्‍सवादी पक्षाकडून बहिष्कृत झाले. १९७८ साली त्यांनी ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्ष’ आदिवासी भागात स्थापन केला.\nमार्क्‍सने ‘भांडवल’ ग्रंथात भांडवलशाही जगातील अंतर्विरोध दाखविले आणि ते इतक्या विकोपाला जातील की भांडवलशाही कोसळेल असे भाकित मांडले. शरद पाटील हे कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्य कचेरीत स्टाफ आर्टिस्ट होते. त्याच सुमाराला राहुल सांकृत्यायन मुंबईत हिंदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करीत असताना (१९४६-४७) राहुलजींनी भारतीय मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात येण्याची विनंती आपल्या भाषणात केली. पण दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांमध्ये आम्ही वाचले की राहुल सांस्कृत्यायन यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोव्हिएत युनियनमध्ये शेतीच्या सामुदायिकीकरणातून संकट निर्माण झाले होते आणि अन्नधान्याची आयात करावी लागली. विज्ञानात जेनेटिक्सची संभावना भांडवलदारी विचार करण्यात आली. आयकॅन पावलोव्ह (१८४९-१९३६) याला सिग्मंड फ्रॉईडपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यात आले. ब्रिटिश मार्क्‍सवादी साहित्यिक व समीक्षक ख्रिस्तोफर कॉडवेल याने फ्रॉईडच्या नेणीवेच्या सिद्धांताचा पुरस्कार केला असताना कॉडवेललाही नाकारण्यात आले कारण त्यामुळे मार्क्‍सवादी व कम्युनिस्टांच्या मार्क्‍सच्या एकप्रवाही ज्ञानशास्त्राला आव्हान मिळत होत. अशा पध्दतींमुळेच सोव्हिएत युनियन तत्वज्ञानात ठोकळेबाज राहिले आणि मार्क्‍सवादी आणि कम्युनिस्ट हे आजही तीच री ओढत आहेत. अखेरीस पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी संकटग्रस्त डाव्या आघाडीच्या कटू अनुभवातून गेल्यावर (५ जानेवारी २००८ रोजी) वैफल्याने समाजवाद अव्यावहारिक आहे आणि बुद्धदेव भट्टाचार्याना पाठिंबा देताना भांडवलशाहीचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली.\nप्राथमिक साम्यवाद, मातृशासन आणि स्त्रीसत्ता हे प्रकरण तर समाजशास्त्रज्ञांसाठी (भारतातील) मोठेच कोडे आहे. शरद पाटील यांनी पाश्चिमात्य बिफ्रॉ, मॉर्गन यांचे संशोधन भारताला कोठे लागू पडते त्याची उदाहरणे तर दिलीच आहेत पण भारतीय संदर्भात आद्य व्याकरणकार संकटायनापासून पाणिनीपर्यंत भाषातील धातूशास्त्रापासून मातृशासन आणि स्त्रीसत्ता ही साऱ्या जगातील सर्वात प्राचीन व्यवस्था भारतातच नव्हे तर जगातील भौगोलिक खंडातून किती प्रभावी होती व तीतूनच स्वातंत्र्य, समता आणि मित्रत्व ही तत्कालिन समाज व्यवस्थेची तत्व यांचे विश्लेषण नव्याने मांडले आहे. उदाहरणार्थ, गण समाज हा स्त्रीसत्तेचाच होता. नंतर ‘कुल’ आणि ‘ज्ञाती’ यांची समिती पुरुषांनी स्थापन केली. भारताप्रमाणेच चीनमध्येही तशीच व्यवस्था मातृशासित ‘मोसुओइस्ट’ होती. महायान बुद्धिझम (इ.स.वि. १०० शतकापुढे) भारतीय बुद्धिझम शिकण्यासाठी तिबेटच्या लामांनी नालंदामध्ये महाविहारातून त्याची मांडणी केली होती. बुद्धिस्ट यात्रेकरू आंध्रमधील श्रीशैल या धर्मस्थानातून यात्रा करीत कारण ते स्त्रीराज्य होते. स्त्रीसत्तात्मक तांत्रिझमचे त्या काळात प्रभावी स्थान होते. त्यांनी चीनला गेल्यावर चीनमधील दिग्नाग विचारपीठाची स्थापना केली आणि नेणीवेच्या संकल्पनेचा बोध आणि शोध सुरू केला.\nचीनमधील ‘मोसुओइस्ट’ यांना ते मातृशासित असल्यामुळे सर्वोच्च स्थान आहे. त्यांची लोकसंख्या ३० हजार असून ते युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर राहातात. त्यांची स्वतंत्र भाषा असून तिची लिपी नाही. उत्तर आफ्रिकेत काबाईल प्रदेशात मातृसत्ताक वस्ती आहे. इटलीमध्ये एट्रस्कॉन वस्तीतही मातृसत्ताक धर्तीवरची लैंगिक समता आहे. पॅसिफिक महासागरातील वनाटीनाईज वस्तीमध्ये मातृसत्ताक पद्घती आहे. केरळमध्ये मल्याळी लोकांत मातृसत्ताक शासन मौर्यकालापर्यंत होते हे शरद पाटलांच्या पूर्वीच्या दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या खंडात विस्तृतरित्या दिले आहे. इंडोनेशियामध्ये पश्चिम सुमात्रा प्रदेशात आजही ‘मिनांगनॉस’ या प्रदेशात मातृसत्ताक समाज आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिमेकडील प्रदेशात प्युब्लोज, होपीज आणि झुनीस या प्रदेशातील भागात मुलांना जन्म देणारी म्हणून स्त्रीदेहाला धार्मिक पावित्र्य मिळते. मनुष्यजन्म आणि शेती उत्पादन ही आदिम समाजात सर्वश्रेष्ठ माया (जादू) समजली जाते. या प्रदेशात स्कसंबंधांमुळे माता स्त्री कुळांना गणांचे स्वरूप देते. गण हे तांत्रिकी श्रुतीचे अपत्य आहे, वैदिकी नव्हे. युरोपात सोआमी जमातीत आजीची सत्ता असते. उत्तर आफ्रिकेत त्वारेगल (पश्चिम सहारा) ही मातृशासित जमात आहे आणि स्त्रियांपुरतीच शिक्षणाची तरतूद मर्यादित आहे. पश्चिम आफ्रिकेत गिनी बिसॉ येथे महिलाच कुटुंबप्रमुख आहे. या प्रदेशातील हौसा भागात १७ राज्यांच्या घराण्यांची सत्ता होती. तसेच टोगोमध्ये व्यापार महिलांच्या हाती आहे. अरबांमध्ये दक्षिण अरबस्तानातील कृषी प्रदेशात अभिजात स्त्रीसत्ता नांदत होती. महंमदी धर्मापूर्वी तेथील स्त्रियांना नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य होते तर येमेन हे स्त्रीसत्ताकच होते. उत्तर अमेरिकेत विवाहित स्त्रियांना मालमत्ता मालकीचा अधिकार होता. आणि वारसाहक्क स्त्रियांमार्फत प्रस्थापित होई. कॅनडामध्ये मोन्टमनेन-नस्कापी येथे स्त्रियांना समाजात श्रेष्ठ मान होता. उत्तर अमेरिकेत मातृशासित समाजात स्त्रिया आपले प्रतिनिधी पंचायतीत निवडून देत. स्त्रिया कुळप्रमुख समजल्या जात. स्त्रियांच्या कौन्सिलमधील प्रतिनिधींतून युद्धप्रमुख स्त्रीला प्रिय महिला अशी उपाधी होती. प्वेब्लोमध्ये स्त्रियांच्या संतती उत्पादकतेमुळे त्यांना सर्वश्रेष्ठ मानमरातब मिळत होता. झुनी प्रदेशात धर्मात प्रवेश करण्याचा अधिकार महिलांना होता. ते जमिनीला आई मानीत, तिच्यातील धान्याला बालके समजत आणि शिकारीच्या जनावरांना पितृस्थानी मानीत. स्त्रियांना जगातील मध्यवर्ती स्थान असे. नवडो प्रदेशातील संस्कृती मातृसत्ताक आहे. तेथे स्त्री सत्तेवर असून स्वतंत्र आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचं संपूर्ण भाषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tabletwise.com/mr/predmet-tablet", "date_download": "2019-06-15T22:31:01Z", "digest": "sha1:HQFOPJAE4S4H4D2MBWTXKITKXBCL56PC", "length": 38543, "nlines": 554, "source_domain": "www.tabletwise.com", "title": "Predmet Tablet in Marathi (परेद्मेत) - उपयोग, साइड-इफेक्ट्स, पुनरावलोकने, कॉम्पोझिशन, इंटरेक्शन्स, खबरदारी, पर्यायी औषधे आणि डोस - Milmet Sun Pharma - TabletWise - India", "raw_content": "\nPredmet Tablet (परेद्मेत) उपचारासाठी सुचविलेले आहे दमा, संधिवात, दाह, सांधेदुखीचा, मेंदुच्या वेष्टनाचा दाह, Dermatomyositis, अवैध अवयव प्रत्यारोपण, रिजनल आयलिआयटिस, फुप्फुसांचा क्षयरोग, Dermatitides आणि आरोग्याच्या इतर समस्या.\nPredmet Tablet (परेद्मेत) मध्ये खालील सक्रिय घटक समाविष्टीत आहे: Methylprednisolone. हे tablet प्रकारात उपलब्ध आहे.\nPredmet Tablet (परेद्मेत)'चे उपयोग, कॉम्पोझिशन, डोस, साइड-इफ���क्ट्स आणि पुनरावलोकन या संबंधित सविस्तर माहिती खाली सूचीबद्ध आहे:\nPredmet Tablet (परेद्मेत) चा वापर खालील रोग, परिस्थिती व लक्षणे यांच्या उपचार, नियंत्रण, प्रतिबंध आणि सुधारणेसाठी होत आहे:\nआपल्या वापरा अहवाल द्या »\nअधिक जाणून घ्या: उपयोग\nPredmet Tablet in Marathi (परेद्मेत) साइड-इफेक्ट्स\nPredmet Tablet (परेद्मेत) सर्व च्या समाविष्ट घटकांपासून उद्भवू शकणाऱ्या साइड-इफेक्ट्सची सूची खालीलप्रमाणे आहे. ही एक व्यापक यादी नाही आहे. हे साइड इफेक्ट्स शक्य आहेत, पण नेहमी दिसत नाहीत. काही साइड इफेक्ट्स दुर्मिळ पण गंभीर असू शकतात. आपल्याला खालीलपैकी कोणतेही साइड इफेक्ट्स दिसल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषत: जेव्हा ते जात नसतील.\nशरीरात द्रवपदार्थ धारणा वाढलेली\nआपल्याला वरील साइड इफेक्ट्स सोडून इतर कही साइड इफेक्ट्स दिसले तर, वैद्यकीय सल्ल्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आपण आपल्या स्थानिक अन्न आणि औषध प्रशासन अधिकार केंद्राकडे देखील साइड इफेक्ट्सची तक्रार करू शकता.\nअधिक जाणून घ्या: साइड-इफेक्ट्स\nहे औषध वापरण्यापूर्वी, डॉक्टरांना आपल्या वर्तमान औषधांच्या यादीबद्दल सांगा, डॉक्टरांनी न लिहून देता सुद्धा घेत असलेली औषधे (उदा. जीवनसत्त्वे, हर्बल अतिरिक्त आहार, इ.), अॅलर्जी, अस्तित्वातील रोग, आणि वर्तमान आरोग्याच्या समस्या (उदा. गर्भधारणा, आगामी शस्त्रक्रिया, इ.). काही आरोग्याच्या समस्या आपणस औषधांच्या साइड-इफेक्ट्स ला अधिक संवेदनाक्षम बनवू शकते. म्हणून आपल्या डॉक्टरांच्या निदर्शनानुसार घ्या किंवा उत्पादनाच्या इन्सर्ट वर छापलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा. डोस आपल्या आरोग्याच्या समस्येवर आधारित आहे. आपली परिस्थिती आहे तशीच राहिली किंवा आणखीच बिकट तर आपल्या डॉक्टरांना सांगा. महत्वाचे समुपदेशन मुद्दे खाली सूचीबद्ध आहेत.\nसक्रिय किंवा गुप्त पाचक व्रण\nअधिक जाणून घ्या: खबरदारी आणि कसे वापरावे\nआपण इतर औषधे किंवा डॉक्टरांनी न लिहून देता सुद्धा घेत असलेली औषधे एकाच वेळी घेत असाल, Predmet Tablet (परेद्मेत) चे परिणाम बदलू शकतात. यामुळे साइड-इफेक्ट्सची आपली जोखीम वाढू शकते किंवा आपले औषध व्यवस्थित काम करु शकत नाही. आपल्या डॉक्टरांना आपण वापरत असलेले सर्व औषधे, जीवनसत्त्वे, हर्बल अतिरिक्त आहार यांबद्दल सांगा, जेणेकरून तुमचे डॉक्टर औषधांच्या इंटरेक्शन्स टाळण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यासाठी आपली मदत करतील. Predmet Tablet (परेद्मेत) ची खालील औषधे आणि उत्पादनांशी इंटरेक्शन होऊ शकेल:\nअधिक जाणून घ्या: इंटरेक्शन्स\nPredmet Tablet (परेद्मेत) ला अतिसंवदेनशीलता असेल तर त्याचा वापर करण्यास मनाइ आहे. याव्यतिरिक्त, Predmet Tablet (परेद्मेत) आपणस खालील आरोग्याच्या समस्या असतील तर घेऊ नये:\nअधिक जाणून घ्या: उपयोग करण्यास मनाई\nरचना आणि सक्रिय साहित्य\nPredmet Tablet (परेद्मेत) खालील सक्रिय घटकांनी बनलेले आहे (साल्ट्स)\nकृपया नोंद घ्यावी की ह्या औषधातील सूचीबद्ध प्रत्येक सक्रिय घटकाच्या विविध ताकद उपलब्ध होऊ शकतात.\nPredmet Tablet (परेद्मेत) खालील पॅकेजेस आणि ताकदीत उपलब्ध आहे\nPredmet Tablet in Marathi (परेद्मेत) - सतत विचारले जाणारे प्रश्न\nCan Predmet Tablet (परेद्मेत) दाह आणि मेंदुच्या वेष्टनाचा दाह वापरले जाऊ शकते \nहोय, दाह आणि मेंदुच्या वेष्टनाचा दाह हे Predmet Tablet (परेद्मेत)साठी सर्वात जास्त नोंदवलेले उपयोग आहेत. कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय Predmet Tablet (परेद्मेत) हे दाह आणि मेंदुच्या वेष्टनाचा दाह साठी वापरू नका. इतर रुग्णांना नोंदवलेले Predmet Tablet (परेद्मेत) चे सामान्या वापर पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि सर्वेक्षणाचे निकाल पहा.\nमाझ्या परिस्थितीत सुधारणा दिसण्यापूर्वी मला Predmet Tablet (परेद्मेत) हे किती काळ वापरावे लागेल\nTabletWise.com वेबसाइट वापरकर्त्यांनी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा दिसण्यापूर्वी सर्वात जास्त 1 आठवडा आणि 1 दिवस वेळ हे औषध घेतल्याचे नोंदवले आहे. ह्या वेळा आपल्याला अनुभवाबद्दल किंवा आपण हे औषध कसे वापरावे ह्या बद्दल काही संगतीलच असे नाही. किती वेळ Predmet Tablet (परेद्मेत) घेणे आवश्यक आहे याच्या खात्रीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. Predmet Tablet (परेद्मेत) साठी परिणामकारकता वेळ म्हणून इतर रुग्णांनी काय नोंदवले आहे हे शोधण्यासाठी येथे क्लिक करा आणि सर्वेक्षणाचे निकाल पहा.\nमला किती वारंवार Predmet Tablet (परेद्मेत) हे वापरावे लागेल\nTabletWise.com वेबसाइट वापरकर्त्यांनी दिवसातून एकदा आणि दिवसातून दोनदा हे Predmet Tablet (परेद्मेत) चे सर्वात जास्त वापरले जाणारे डोस म्हणून नोंदवलेले आहेत. Predmet Tablet (परेद्मेत) आपल्याला किती वेळा घेणे आवश्यक आहे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने अनुसरण करा. Predmet Tablet (परेद्मेत) वापरण्याची इतर रुग्णांनी नोंदवलेली वारंवारता पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि सर्वेक्षणाचे निकाल पहा.\nमी य��� उत्पादनास खाद्यान्नापूर्वी किंवा अन्नानंतर रिकाम्या पोटाचा वापर करावा\nTabletWise.com वेबसाइट वापरकर्त्यांनी Predmet Tablet (परेद्मेत) जेवणाच्या नंतर हे सर्वात जास्त वापरल्याचे नोंदवलेले आहे. तरीही हे औषध आपण कसे घ्यावे ह्याबद्दल ते काहीही सांगत नाही. आपण हे औषध कसे घ्यावे याबद्दल डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करावे. Predmet Tablet (परेद्मेत) वापरण्याची इतर रुग्णांनी नोंदवलेली वेळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि सर्वेक्षणाचे निकाल पहा\nहे उत्पादन वापरताना भारी यंत्रणा चालवणे किंवा चालविणे सुरक्षित आहे का\nआपल्याला जर Predmet Tablet (परेद्मेत) औषध खाल्यावर तंद्री, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे किंवा डोकेदुखीचा अनुभव येत असेल तर तुम्ही गाडी किंवा अवजड यंत्रसामग्री ऑपरेट करणे सुरक्षित असू शकत नाही. एखादे औषध खाल्ल्यावर आपल्याला तंद्री, चक्कर येणे, रक्तदाब खूप कमी होणे असे जाणवत असेल तर आपण वाहन चालवू नये. औषधे घेत असताना फार्मासिस्ट दारू पिऊ नका असा सल्ला रुग्णांना देतात कारण दारू तंद्रीचे साइड इफेक्ट्स वाढवते. Predmet Tablet (परेद्मेत) वापरताना कृपया आपल्या शरीरावर असे काही प्रभाव तर होत नाही आहेत ना हे तपासा. कृपया, आपले शरीर व आरोग्यासाठी काही विशिष्ट शिफारसी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या\nहे औषध किंवा उत्पादन व्यसन किंवा सवय लावणारे आहे का\nअधिकांश औषधे व्यसन किंवा दुरुपयोग साठी क्षमता असलेले येत नाहीत. सहसा, सरकार व्यसन लावू शकणाऱ्या औषधांना नियंत्रित पदार्थ म्हणून श्रेणीबद्ध करते. उदा. भारतामध्ये शेड्यूल H किंवा X आणि यू.एस. मध्ये शेड्यूल II-V. औषध या विशिस्ट श्रेणीतील नाही आहे याची खात्री करून घेण्याकरीता उत्पादन पॅकेजचा सल्ला घ्या. शेवटी, डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:वर औषधोपचार करु नका कारण त्याने आपल्या शरीराचे औषधांवर अवलंबित्व वाढू शकते.\nमी या उत्पादनाचा त्वरित वापर करणे थांबवू शकतो किंवा मला हळू हळू वापरणे बंद करावे लागेल का\nकाही औषधे रिबाउंड इफेक्ट मुळे हळू हळू कमी करणे आवश्यक आहे किंवा लगेच थांबविले जाऊ शकत नाही. कृपया, आपले शरीर, आरोग्य व आपण अधीपासून घेत असलेल्या औषधांबद्दल काही विशिष्ट शिफारसी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या .\nPredmet Tablet in Marathi (परेद्मेत) बद्दल इतर महत्वाची माहिती\nजर आपला एखादा डोस चुकला, तर तो समजल्यानंतर लवकरात लवकर घ्या. जर तो तुम��्या पुढील डोसच्या जवळ असेल तर राहु दया आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घ्या. न घेतलेला डोस भरून काढण्यासाठी अतिरिक्त डोस घेऊ नाका. जर तुमचा डोस सारखाच चुकत असेल तर अलार्म लावा किंवा एखाद्या कुटुंबातील सदस्याला सांगा तुम्हाला आठवण करुन द्यायला. तुमचे अलीकडे बरेच डोस चुकले असतील तर औषधांचे वेळापत्रक बदलण्यासाठी किंवा चुकलेले डोस भरून काढण्यासाठी नवीन वेळापत्रकासाठी डॉक्टरांशी चर्चा करा.\nPredmet Tablet (परेद्मेत) चे नियोजित पेक्षा अधिक मात्रे मध्ये सेवन\nनिर्धारित डोस पेक्षा जास्त घेऊ नका. अधिक औषधे घेतल्याने आपली लक्षणे सुधारणार नाहीत ; त्याऐवजी विषबाधा किंवा गंभीर साइड-इफेक्ट्स होऊ शकतात. जर आपल्याला शंका असेल की तुम्हाला किंवा इतर कोणालाही Predmet Tablet (परेद्मेत)चा ओवरडोस झाला आहे, कृपया जवळच्या हॉस्पिटल किंवा नर्सिंग होमच्या इमरजेंसी विभागात जा. आवश्यक माहिती देऊन डॉक्टरांची मदत करण्यासाठी औषध बॉक्स, कंटेनर, किंवा लेबल घेऊन जा.\nजरी तुम्हाला माहित असेल की इतर कोणाला सारखीच आरोग्याची समस्या आहे किंवा तुम्हाला असे वाटत असेल तरी त्यांना तुमची औषधे देऊ नका. त्यामुळे ओवरडोस होऊ शकेल.\nअधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घ्या किंवा उत्पादन पॅकेज पहा.\nPredmet Tablet (परेद्मेत) चे स्टोरेज\nऔषधे सामान्य खोलीच्या तापमानात ठेवा, उष्णता आणि प्रकाशापासून दूर. पैकेज इन्सर्ट वर लिहिलेले असल्याशिवाय औषधे गोठवू शकत. मुले आणि पाळीव प्राण्यांपासून औषधे दूर ठेवा.\nऔषधे शौचालयात किंवा ड्रेनेज मध्ये टाकू नयेत तसे करण्याची सुचना असल्याशिवाय. या रीतीने टाकून दिलेली औषधे वातावरण दूषित करू शकतात. Predmet Tablet (परेद्मेत) ला सुरक्षितपणे कसे टाकून द्यावे याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या औषध विक्रेत्याशी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nकालबाह्य झालेले Predmet Tablet (परेद्मेत)\nकालबाह्य Predmet Tablet (परेद्मेत)चा एकच डोस घेऊन विपरीत घटना घड़ने संभव नाही. तरीही, योग्य सल्ल्यासाठी किंवा आपल्याला आजारी वाटत असेल तर आपल्या प्राथमिक आरोग्य प्रदाता किंवा फार्मासिस्टशी चर्चा करा. कालबाह्य झालेली औषधे आपल्या निर्धारित आरोग्याच्या समस्यांच्या उपचारांचासाठी अकार्यक्षम होऊ शकतात. सुरक्षित राहण्याकरीता, कालबाह्य औषध घेणे टाळा. जर आपल्याला एखादा क्रोनिक आजार असेल जसे ह्रदय विकार, सीज़र्स, जीवघेण्या एलर्जीज़ ज्यामध्ये आपल्याला सतत औषधे घ्यावे लागतात, आपण आपल्या प्राथमिक आरोग्यसेवा पुरवठादाराच्या संपर्कात राहणे अधिक सुरक्षित आहे जेणेकरून आपल्याला कालबाह्य न झालेल्या औषधांचा ताजा पुरवठा मिळू शकतो .\nआपल्या डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घ्या किंवा उत्पादन पॅकेज पहा.\nया पृष्ठावरील लेखाचा संदर्भ द्या\nमेंदुच्या वेष्टनाचा दाह साठी परेद्मेत\nPredmet Tablet (परेद्मेत) बद्दल अधिक\nपरेद्मेत चे उपयोग काय आहेत\nपरेद्मेत चे साइड-इफेक्ट्स काय आहेत\nपरेद्मेत हे अजुन कोणत्या औषधाशी इंटरैक्ट करते\nपरेद्मेत हे कधी घेतले नाही पाहिजे\nपरेद्मेत वापरताना काय खबरदारी घ्यायला हावी\nया पानातील शेवटचा 7/31/2018 रोजी अद्यतनित केले.\nह्यात वापरलेले ट्रेडमार्क आणि ट्रेड-नावे ही संबंधीत धारकांची मालमत्ता आहेत.\nप्रदान सामग्री केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ह्याचा वापर वैद्यकीय निदान, वैद्यकीय सल्ला किंवा उपचार यासाठी केला जाऊ नये. सामग्रीची अचूकता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे तरी, प्रभावाबद्दल कोणतीही शाश्वती दिली जात नाही. या साइटचा उपयोग च्या अधीन आहे सेवा अटी आणि गोपनीयता धोरण. पहा अतिरिक्त माहिती येथे.\nऔषध आणि या वेबसाईटवर इतर अशा पृष्ठांवर दर्शविलेली सर्वेक्षणातील व्यक्त केलेली मते सहभाग्यांची आहेत TabletWise.com ची नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-9-30-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9/", "date_download": "2019-06-15T23:20:53Z", "digest": "sha1:G66VIXIC2PBY46X2IFD2UQEVIHM6GQNA", "length": 11206, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'सकाळी 9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका'; मोदींचे मंत्र्यांना आदेश | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अव��नाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news ‘सकाळी 9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका’; मोदींचे मंत्र्यांना आदेश\n‘सकाळी 9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका’; मोदींचे मंत्र्यांना आदेश\nदुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या निवासस्थानातून काम न करण्याचा सल्ला देच संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही दौरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण दिले. जेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी आपल्या मंत्र्यांना निवडून आलेल्या खासदारांच्या भेटी घेण्यासही सांगितले. तसेच पुढील पाच वर्षांचा अजेंडा तयार करून कामाची सुरूवात करावी आणि याचा प्रभाव पुढील 100 दिवसांमध्ये दिसला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.\nया बैठकीत मार्च 2019 च्या उच्च शिक्षण संस्थांच्या आरक्षण ऑर्डिनंसला रिप्लेस करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याद्वारे आता 7 हजार शिक्षकांची भरती करण्यात येऊ शकते. तसेच शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यावरही अधिक भर देण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. यामुळे शिक्षकांच्या केडरमध्ये 200 पॉइंट रोस्टरसह थेट भर्ती करून 7 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती करणे तसेच एससी, एसटी, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या जुन्या मागण्या पूर्ण होणार आहेत. तसेच यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीही 10 टक्के आरक्षण निश्चित केले जाणार आहे.\n‘बारामती’चे नियमबाह्य़ पाणी बंद करण्याचा शासकीय आदेश जारी\nवायूची वादळ’वाट’ बदलली; परंतु गुजरात किनारपट्टीवरील धोका कायम\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/horoscope-for-8-july-to-14-july/", "date_download": "2019-06-15T23:51:15Z", "digest": "sha1:7TZZ7IU4FXFYRC5YYWHBJOLKTSWH57CO", "length": 20769, "nlines": 181, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य – रविवार ८ ते शनिवार १४ जुलै २०१८ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जी���चे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार ८ ते शनिवार १४ जुलै २०१८\nमेष – गैरसमज दूर होतील\nसूर्य-नेपच्यून लाभयोग व चंद्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. उदासीनपणा कमी होईल. राजकीय क्षेत्रात तुम्ही केलेले प्रयत्न सत्कारणी लागतील. सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. तुमच्याबद्दलचे गैरसमज दूर होतील. व्यवसायात जम बसेल. कोर्ट केस लवकर संपवा. प्रकृतीत सुधारणा होईल.\nशुभ दिनांक – ९, १०.\nवृषभ – कुटुंबातील तणाव दूर करा\nसूर्य-चंद्र लाभयोग आणि चंद्र-बुध केंद्रयोग होत आहे. नोकरीत जम बसेल. धंद्यात लक्ष देऊन समस्या सोडवा. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय क्षेत्रात लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची तयारी ठेवा. कायद्याचा विचार करून कोणताही व्यवहार करा. कुटुंबातील तणाव, गैरसमज दूर करा.\nशुभ दिनांक – ११, १३.\nमिथुन -परदेशी जाण्याचा योग\nचंद्र-बुध लाभयोग आणि सूर्��-प्लुटो प्रतियुती होत आहे. सोमवार, मंगळवार कामाचा व्याप वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. वरिष्ठांच्या मतांना दुजोरा दिल्याने सामाजिक कार्यात त्यांची मदत मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशी जाण्याचा योग येईल.\nशुभ दिनांक – ८, १३.\nबुध-नेपच्यून षडाष्टक योग आणि शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात शुक्रवार, शनिवार तणाव आणि समस्या येईल. तुमचा अंदाज चुकेल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव त्रासदायक वाटेल. कुटुंबात संततीच्या प्रगतीसंबंधी चिंता कमी होईल. वृद्ध व्यक्तीची सेवा करावी लागेल.\nशुभ दिनांक – ९, १०.\nसिंह -गुप्त कारवायांचा त्रास\nयाच आठवडय़ात महत्त्वाचे काम करा. चर्चा व संवादात यश मिळेल. सूर्य-नेपच्यून त्रिकोणयोग आणि चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. राजकीय क्षेत्रात स्वतः खात्री करून मगच मत प्रदर्शित करा. आठवडय़ाच्या शेवटी एखादा प्रश्न उग्र स्वरूप धारण करील. गुप्त कारवायांचा त्रास होईल.\nशुभ दिनांक – ९, ११\nकन्या – प्रेमात तणाव निर्माण होईल\nसूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-गुरू केंद्रयोग होत आहे. रविवार, सोमवार कुटुंबात प्रश्न निर्माण होतील. वाटाघाटीत नाराजी व गैरसमज होईल. व्यवसायात दुर्लक्ष नको. करार करताना कायद्याचा विचार करा. प्रेमात तणाव निर्माण होईल. क्रीडा क्षेत्रात चमकाल. घर, वाहन खरेदीची संधी मिळेल.\nशुभ दिनांक – १०, ११.\nतूळ – दर्जेदार मित्र मिळतील\nचंद्र-शुक्र लाभयोग आणि सूर्य-प्लुटो प्रतियुती होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्या हिताच्या घटना घडतील. तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास सोमवार, मंगळवारी डळमळीत करण्याचा प्रयत्न होईल. दर्जेदार मित्र मिळतील. नवीन संधी मिळेल. मैत्री वाढेल.\nशुभ दिनांक – १३, १४.\nवृश्चिक – बदनामीचा प्रयत्न होईल\nचंद्र-बुध लाभयोग आणि शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत सावधपणे महत्त्वाचा निर्णय घ्या. इतरांच्या सांगण्यावरून तुमचे विचार बदलू नका. राजकीय क्षेत्रात बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक कार्यात तुमच्या स्वभावाचा आणि प्रतिष्ठsचा वापर करून घेतला जाईल. मात्र त्याचा गैरवापर होऊ देऊ नका. शुभ दिनांक ः १०, १४.\nधनु – कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी\nसूर्य-चंद्र लाभयोग आणि बुध-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. नकळत बोलण्यातून चूक होऊ शकते. वाटाघाटीत, व्यवसायात भलताच शब्द देऊन अडच���ी वाढू शकतात. कुटुंबात इतरांच्या जबाबदारीमुळे तुमची दगदग होऊ शकते. नोकरीत बदल करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.\nशुभ दिनांक – ८, १२.\nमकर – चर्चेत संयम ठेवा\nसूर्य-प्लुटो प्रतियुती आणि बुध-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. तुम्ही कोणाला शब्द देत नाही, पण जर दिला तर तो नक्की पाळता. खंबीर आणि एकमार्गी स्वभावामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. चर्चेत संयम ठेवा. सामाजिक बांधिलकी तुम्हाला चांगली परिचयाची आहे, पण तुमचा प्रभाव पडणे कठीण आहे.\nशुभ दिनांक – १०, १४.\nसूर्य-चंद्र लाभयोग आणि शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. चौफेर घोडदौड करता येईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्या. याच आठवडय़ात तुमचा दबदबा दिसून येईल. सामाजिक कार्यात लोकांचे प्रेम मिळेल. आर्थिक आवक येण्यास वेळ लागेल. कुटुंबाला खूश ठेवता येईल. कोर्ट केस यशस्वीपणे पार पडू शकते.\nशुभ दिनांक – ८, १२.\nमीन – पैसा मिळेल\nचंद्र-बुध लाभयोग आणि चंद्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल. पैसा मिळेल. अर्थात गोड बोलून तुमचा पैसा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. विरुद्धलिंगी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. व्यसन, मोह यामुळे अडचणी वाढतील. फाजील आत्मविश्वास न ठेवता कार्य सिद्ध करा.\nशुभ दिनांक- ९, १०.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : गांधीजी, सावरकर आणि आपण सारे\nइम्रान खान : इकडे आड तिकडे विहीर\nजम्मू-कश्मीर विधानसभेची पुनर्रचना, विरोध कशासाठी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004555-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=259886:2012-11-05-20-15-49&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3", "date_download": "2019-06-15T23:16:37Z", "digest": "sha1:64ABCTPDX47GAIR5MQKCY7YGTXFE4YUK", "length": 17806, "nlines": 236, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गायब झाले मोकळे भूखंड!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गायब झाले मोकळे भूखंड\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगायब झाले मोकळे भूखंड\nविकासाची भकासवाट - भाग झ्र् ३\nकोणत्याही शहराचे नियोजन करताना मोकळ्या जागांचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित केले जाते. शिवाजी महाराजांनी रायगडाची बांधणी करताना बाजारपेठ, पाण्याच्या टाक्या, निवास व्यवस्था आदींचा विचार केल्याचे दिसून येते.अगदी मोहेंजोदडो-हरप्पा संस्कृती काळातही शहरे नियोजनबद्ध असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात मात्र, राजकारणी आणि सनदी अधिकारी नियोजन करतात की नियोजनबद्ध विचका करतात, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मुंबईच्या १९९१च्या विकास आराखडय़ात तीन चौरस मीटर प्रति माणशी एवढी मोकळी असलेली जागा कमी होऊन आता जेमतेम ०.९७ चौरस मीटर एवढी झाल्याची माहिती पालिकेकडून माहितीच्या अधिका��ात उपलब्ध झाली आहे. मोकळ्या जागांचा गळा घोटण्याचे काम करणाऱ्यांना आळा घालायची धमक जे महापालिका आयुक्त दाखवू शकत नाहीत, तेच आता मुंबईसाठी ‘तथाकथित’ विकास योजना तयार करण्याचे काम करत आहेत.\nपालिकेच्या १९९१च्या विकास आराखडय़ानुसार प्रति माणशी तीन चौरस मीटर एवढी मोकळी जागा मुंबईत होती. २००७ साली ही जागा १.७७ चौरस मीटर एवढी दाखविण्यात आली, त्याच वेळी एमएमआरडीकडील २०१२ च्या नकाशात मात्र १.९१ चौरस मीटर एवढी जागा दाखविण्यात आली आहे. या साऱ्यात एमएमआरडीएचे म्हणणे खरे की महापालिकेचे आणि या मोकळ्या जागांचे तरी संरक्षण कसे आणि कोणी करायचे, हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे ‘यूडीआरआय’चे म्हणणे आहे. आता तर हे प्रमाण आणखी कमी झाले असून माणशी केवळ ०.९७ चौरस मीटर एवढीच मोकळी जागा शिल्लक असल्याचे पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नसून ‘यूडीआरआय’ने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यांना माहिती मिळू शकलेली नाही.\nमहाराष्ट्र वेटलँड अ‍ॅटलासनुसार खारफुटीची ५७१६ हेक्टर एवढी जागा होती ती कमी होऊन आता ३८३८ हेक्टर एवढी शिल्लक आहे. याचाच अर्थ तब्बल १८७८ हेक्टर एवढी जागा कमी झाली आहे. सुमारे ३२.८५ टक्केखारफुटीची जागा कमी झाली आहे. मिठागराची १५७७ हेक्टर जागा नकाशात दाखविण्यात आली असून ती कमी होऊन ६४५ हेक्टर एवढी झाली आहे. याचाच अर्थ ९३२ हेक्टर जमिनीवर कोणीतरी ‘डाका’ घातला असून तब्बल ५९.०९ टक्केजागा कमी झाल्याचा दावा ‘यूडीआरआय’ या संस्थेने केला आहे. मुंबई शहराचे विकास नियोजन करताना पालिकेच्या २४ विभागांमधील लोकांना सर्वप्रथम विश्वासात घ्या, अशी मागणीही त्यांनी केली असून वेगवेगळ्या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती असलेल्या ‘यूडीआरआय’च्या मागण्यांची दखल घेण्याची तसदीही पालिका प्रशासन घेण्यास तयार नाही.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-non-vegetarian-recipes/biryani-109082400039_1.html", "date_download": "2019-06-15T22:34:27Z", "digest": "sha1:VXWXH5SG4KJSD7UDWLFMJ72XN2F4RBJW", "length": 9725, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चिकन बिर्याणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 650 ग्रॅम चिकनचे तुकडे, दीड कप बासमती तांदूळ, 2 मोठे चमचे तेल, 1 कापलेला कांदा, 2 पाकळ्या लसूण, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 तुकडा अद्रक, 2 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मीठ (चवीनुसार), 1/2 चमचा गरम मसाला, 3 कापलेले टोमॅटो, 1/2 चमचा हळद, 2 तेजपान, 4 लहान वेलची, 4 लवंगा, 1 चमचा केसर.\nकृती : तांदूळ धुऊन अर्था तास पाण्यात भिजवावे. एक पॅनमध्ये तेल गरम करून कांदे परतून घ्यावे. नंतर लसूण, आलं व हिरवी मिरची\nटाकून फ्राय करावे. चिकन टाकून पाच मिनिट फ्राय करावे. चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला घालून पाच मिनिट फ्राय करावे नंतर टोमॅटो घालून तीन-चार मिनिट आणखी भाजावे नंतर उतरवून एकीकडे ठेवावे. दुसऱ्या सॉस पॅन मध्ये तांदूळ, तीन कप पाणी, हळद, तेजपान, वेलची आणि केसर घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. शिजून झालेला भातात चिकन हळूच मिसळावे आणि कमी आंचेवर आठ-दहा मिनिट शिजवून आंच विझवावी व आठ-दहा मिनिटानंतर वाढावे.\nयावर अधिक वाचा :\nचिकन बिर्याणी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\n* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nखडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...\nपितृदिन विशेष : बाप\nआईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\nयोगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nयोग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/best-solo-tourism-in-india/", "date_download": "2019-06-15T23:57:57Z", "digest": "sha1:F2CLNNO26TNZSOTOJUZDRMFBWUCNKUUP", "length": 16286, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "सोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nसोलो टूरिझमसाठी बेस्ट डेस्टीनेशन\nसध्याच्या धकाधकीच्या जीवनात थोडी उसंत सगळ्यांनाच हवी असते. पण त्यासाठी कुटुंबातील सगळ्यांच वेळेच गणितही जुळुन येण गरजेचं असतं. ते न जुळल्यामुळे मग ठरलेल्या सहली कॅन्सल कराव्या लागतात. मूडची पार वाट लागते. पण आता याला पर्याय म्हणून सोलो टूरिझम फॉर्मात येऊ लागलय. ज्यात एकट्यानेच सहलीचा आनंद घेता येतो. चला तर मग जाणून घेऊ या देशातील सोलो पिकनिक स्पॉटबद्दल.\nउत्तराखंडमधलं नैनिताल म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. येथील प्रेमळ लोक मनापासून पाहुण्यांच आदरातिथ्य करतात. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनेही नैनिताल सुरक्षित आहे. यामुळे एकट्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची खास करुन महिलांची संख्या येथे सर्वाधिक आहे.\nकर्नाटकमधलं सांस्कृतिक शहर म्हणून म्हैसूर ओळखलं जातं. नैनिताल नंतर पर्यटनासाठी सुरक्षित शहर म्हणून म्हैसूरचे नाव घेतले जाते. येथील रस्ते दिवस रात्र माणसांनी गजबजलेले असतात.\nपाहुण्यांचं आदरातिथ्य मनापासून करण्याची यांची संस्कृती आहे. महिलांच्या सुरक्षेची येथे विशेष काळजी घेतली जाते.\nहिमाचल प्रदेशमधलं शिमला हे हिल स्टेशन देशातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. बाराही महिने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यामुळे गजबजलेले पर्यटनस्थळ म्हणूनही शिमला ओळखलं जातं. साधी पहाडी माणस मोठ्या प्रेमाने तुमच स्वागत करतात. घरातल्या माणसांप्रमाणेच तुमची काळजी घेतात. यामुळे येथे एकट्याने जरी फिरायला आलात तरी एकटेपणा जाणवत नाही.\nयुनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिलेल्या खजुराहोला एकदातरी नक्की जावं.पर्यटकांसाठी सुरक्षित असलेलं ठिकाण म्हणून खजुराहो परिचित आहे.\nनिरव शांतता हवी असेल तर पॉंडेचरीला जायलाच हवं. येथील फ्रेंच सिटी बघून फ्रान्समध्ये आल्याचा भास होतो. खूप सुंदर स्वच्छ नीटनेटक शहर असलेल्या पॉंडेचरीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.\nपर्वत रांगामध्ये वसलेल्या सिक्कीमच्या सौंदर्यासाठी शब्दही अपुरे पडतात. येथे असलेले बुध्दविहार तुमचा मनावरचा ताण हलका करतात. मन शांत करतात. येथील आल्हाददायक वातावरणात सगळा थकवा दूर होतो. अनेकजण एकटेच येथे फिरायला येतात. येथून उर्जा घेऊन मायदेशात परततात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती व सासूला न्हावाशेवा पोलिसांच्या बेड्या\nपुढीलमालवण नगरपरिषद शतकमहोत्सवी वर्षाची १ मे रोजी सांगता\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा न��योजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rokhthok-search-for-politicali-rushi/", "date_download": "2019-06-15T22:38:06Z", "digest": "sha1:DHVWE2ID3IHAYMJCLI3OVNPMEJ4O6GIL", "length": 27345, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "चला, राजकारणात ऋषी शोधूया! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nचला, राजकारणात ऋषी शोधूया\n<< संजय राऊत >>\nराजकारणात गुंड आधीपासूनच होते. आता गुंडांचा स्वीकार अधिक पारदर्शकतेने होत आहे. गांधीजी चरख्यावरून गेले. नोटेवरून हटवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राजकारणात पूर्वी सल्लामसलतीसाठी ज्येष्ठ लोक होते. आज असे लोकही उरले नाहीत. ऋषीतुल्य कोण\nराजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा आहे, असे सिद्ध करण्याची चढाओढ सध्या आपल्या देशात सुरू आहे. महात्मा गांधींची उरलीसुरली वस्त्र् (पंचा) उतरवायचा कार्यक्रम काही मंडळींनी हाती घेतला आहे. गांधींना आधी त्यांच्या चरख्यावरून हटवले. आता नोटेवरून हटविण्याचा प्रयत्न करून पाहिला. तो अंगलट आला. नोटेवर फक्त गांधीच का इतर राष्ट्रीय पुरुष का नाहीत इतर राष्ट्रीय पुरुष का नाहीत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ांत नेताजी सुभाषचंद्र बोस ते स्वातंत्र्यवीर सावरकर सगळ्यांचेच योगदान आहे. मग त्यांचे चित्र चलनावर का नको हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ांत नेताजी सुभाषचंद्र बोस ते स्वातंत्र्यवीर सावरकर सगळ्यांचेच योगदान आहे. मग त्यांचे चित्र चलनावर का नको अशा मागण्या झाल्याच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मुद्रे’ने नोटा छापल्या जाव्यात ही मागणी चुकीची नव्हती. महाराष्ट्रात सध्या ‘मराठा क्रांती मोर्चे’ निघत आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे ‘नोटां’वर शिवाजी महाराजांचे चित्र हवेच अशी मागणी करायला हवी. छत्रपतींनी स्वतःचे स्वतंत्र चलन ‘होन’ निर्माण केले. स्वतःचे राज्य, स्वतःची राजमुद्रा, स्वतःचे चलन निर्माण करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे. मग त्यांचे चित्र चलनावर का नको अशा मागण्या झाल्याच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मुद्रे’ने नोटा छापल्या जाव्यात ही मागणी चुकीची नव्हती. महाराष्ट्रात सध्या ‘मराठा क्रांती मोर्चे’ निघत आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे ‘नोटां’वर शिवाजी महाराजांचे चित्र हवेच अशी मागणी करायला हवी. छत्रपतींनी स्वतःचे स्वतंत्र चलन ‘होन’ निर्माण केले. स्वतःचे राज्य, स्वतःची राजमुद्रा, स्वतःचे चलन निर्माण करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे. मग त्यांचे चित्र चलनावर का नको गांधींपेक्षा मोदी हा ब्रँड मोठा असल्याचे वक्तव्य हरयाणातील भाजप मंत्र्याने केले. पण शिवाजी महाराज हा सगळ्यात मोठा ब्रँड होता. मोदी शिवाजीराजांपेक्षा मोठे होते काय गांधींपेक्षा मोदी हा ब्रँड मोठा असल्याचे वक्तव्य हरयाणातील भाजप मंत्र्याने केले. पण शिवाजी महाराज हा सगळ्यात मोठा ब्रँड होता. मोदी शिवाजीराजांपेक्षा मोठे होते काय हे आता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी सांगायचे आहे\nमोदी यांच्या छायाचित्रांच्या नोटा छापाव्यात असे भाजपच्या मंडळींना वाटते व त्यांनी तसे बोलून दाखवले. मोदी हे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचे चित्र छापावे. असे चित्र इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांचेही छापले नव्हते. इंदिरा गांधी यांनी तर १९७१ च्या युद्धात पाकिस्तानची फाळणीच केली. मोदी यांचे चित्र आज छापले. पण उद्या दिल्लीत दुसऱया कुणाचे राज्य आले तर नवे राज्यकर्ते या मोदीछाप नोटा पुन्हा रद्द करतील व जनतेला पुढील सहा महिने रांगेत उभे करतील आणि नोटाबंदीचा निर्णय कसा चुकीचा, जनतेला छळणारा आहे, असे सांगत भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. तेव्हा हे असले प्रकार आता थांबायला हवेत. गांधीजी नोटांवर विसावले आहेत त्यांना तेथेच राहू द्या. श्री. मोदी यांनी खादी वस्त्र परिधान केल्यापासून खादीची विक्री वाढली आहे, हे चांगलेच झाले. पण आज देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळली आहे. खादीची विक्री वाढली असली तरी रुपया कोसळून स्मशानात गेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ‘६७’ इतका घसरला. मोदी हे मोठेच ब्रँड आहेत. घसरलेल्या रुपयांची पतही त्यांनी वाढवायला हवी. खादी वाढवा, रुपयाचे मोलही वाढवा.\nसध्याचे राजकारण कमालीचे संकुचित, सूडाचे व मतलबाचेच सुरू आहे. राहुल गांधींची यथेच्छ खिल्ली उडवणारे नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. आपण कमालीचे राजकारणग्रस्त झालो आहोत याचाच हा पुरावा. गांधीजींचे परमशिष्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे, ‘राजनीती राक्षससम शास्त्र’ म्हणजे राजनीती हे तर राक्षसांचे शास्त्र आहे. हे असले राजकारण संपल्याशिवाय दुनिया आणि देश वाचणार नाही. टॉलस्टॉयने शंभरेक वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिले. त्यात म्हटले होते की, जमिनीची मालकी संपली पाहिजे. आज जमिनीची व पैशाची मालकी असलेले लोकच राजकारण करतात व या राजकारणाविरुद्ध बोलणारे देशद्रोही किंवा गुन्हेगार ठरवले जातात. जहाजातून प्रवास चालला असता किनाऱयावर असलेले प्रकाशगृह तुम्हाला मार्गदर्शन करते. जगात व समाजात असे काही मुक्त पुरुषही असले पाहिजेत, जे लोकांना चिरकालीन मूल्यांचे दर्शन घडवतील.\nरिझर्व्ह बँकेसारख्या स्वतंत्र संस्थांचे अस्तित्व नामशेष झाले आहे व राज्यकर्त्यांच्या आदेशाने जुन्या नोटा स्वीकारणारे ते एक गोदाम बनले आहे. बहुमतवाल्यांचे सरकार बनते, पण मंत्रिमंडळाच्या सामुदायिक निर्णयाची परंपरा संपली आहे. लोकशाहीचे राज्य म्हणजे नेमके काय हा संभ्रम बनला आहे. जुन्या जमान्यातील गोष्ट आहे. तेव्हाही तशी लोकशाहीच होती. प्रजा राज्यकारभार चालवीत होती. परंतु चांगले राज्य चालत नव्हते. म्हणून लोक मनूकडे गेले आणि त्यांनी मनूला विनंती केली की, आपण राजा व्हावे. मनू म्हणाला, मी तर तपस्या करीत आहे. हे सोडून राजाचे काम करीन तर आपल्याला माझे सर्व म्हणणे ऐकावे लागेल. अमुक गोष्ट आम्ही ऐकणा�� नाही असे कधी म्हणता कामा नये. प्रजेने हे कबूल केले तेव्हा मनू राजा झाला. अशी कहाणी आहे. मनूने उद्योगपतींचा व सावकारांचा वापर केला नाही व पैशांचा वापर करून सत्ता मिळवली नाही. मनूला राजकीय खरेदी-विक्रीचा मामला मंजूर नव्हता. सर्व लोकांची इच्छा असेल तर मी सत्तेवर बसेन, नाहीतर आपली तपस्या व चिंतन करीत बसेन. म्हणजे मला शंभर टक्के मते मिळाली पाहिजेत. केवळ बहुमताने मी राजा होऊ इच्छित नाही. आज असा विचार कोण करणार\nगोपाल कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे गुरू. बॅ. मोहम्मद अली जीनाही गोखले यांना मानीत. गांधी हे गोखले यांचा सल्ला घेत व पुढचे धोरण ठरवीत. नेहरू व सरदार पटेल हेसुद्धा गांधींना गुरुतुल्य मानीत. छत्रपती शिवाजी महाराजही रामदास स्वामींना मानतच होते. कधीकाळी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांना ऋषीचा मान होता. आज आडवाणींची स्थिती शरपंजरी पडलेल्या भीष्मासारखी झाली आहे. जयप्रकाश नारायण यांना एकेकाळी ऋषीचे स्थान मिळाले, पण सत्तेवर आलेल्यांनी त्यांनाही फेकले. आजचे ‘राजे’ कुणाचे ऐकतील याची खात्री नाही. फार प्राचीन काळी असे होते की तेव्हा राजे होते, पण त्यांना लोक निवडीत असत. ते ऋषींचा सल्ला घेत. कोणतीही मोठी गोष्ट असली, प्रश्न उपस्थित झाला की ते ऋषींजवळ जात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार राज्य चालवीत. त्यावेळी ऋषींचे राज्य होते. परंतु ऋषी गादीवर बसत नव्हता. तो आपल्या आश्रमातच राहात असे. राजा वेळोवेळी आश्रमात त्यांच्याकडे जाई. ऋषी ध्यान-चिंतन करून राजाच्या प्रश्नांचे उत्तर देई आणि राजा ते मान्य करी. राजा दशरथ वसिष्ठ ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे वागत असे. जेव्हा विश्वामित्राने दशरथाजवळ राम-लक्ष्मणाची मागणी केली तेव्हा मुले देण्याचा राजाचा धीर होईना. कारण त्यावेळी मुले लहान होती. त्याने नकार दिला. परंतु वसिष्ठ म्हणाले, “राजा, तू कसा अविचारी आहेस विश्वामित्र तुझ्याकडे मुलांची मागणी करीत आहेत. ती मान्य करण्यातच मुलांचे व राज्याचे कल्याण आहे.’’ ऋषींची आज्ञा झाल्याबरोबर राजाने ते मान्य केले आणि मुले सोपवून दिली. ते ऋषी राष्ट्रपतींप्रमाणे निवडले जात नव्हते. ते आश्रमात बसूनच ध्यान-चिंतनाद्वारे जगाचे कल्याण करीत.\nआज हे चित्र उरले नाही. अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंग यांनाच लोळवले व कायमचे राजकीय वनवासात पाठवले. भारतीय जनता पक्षा���ील ऋषिमुनींना कुणी विचारत नाही व काँग्रेस पक्षात असे कुणी ऋषी वगैरे उरले नाहीत. जे आहेत ते भिंतीवरील तसबिरीत लटकले आहेत. नारायणदत्त तिवारी (वय ९२) हेसुद्धा त्यांच्या पुत्रासह भाजपात दाखल झाले. राजकारणातील सर्वच प्रवाह गढूळ झाले. गुंडांचे अड्डे तेथे होतेच. पण गुंडांचा स्वीकारही अधिक पारदर्शकतेत होत आहे. उद्या याच गुंडांना राजकारणातील ऋषींचा दर्जा मिळणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसीरियातील धुमश्चक्री, महासत्तांचे राजकारण\nपुढीलआंध्र प्रदेशमध्ये रेल्वेला अपघात, ३६ ठार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : गांधीजी, सावरकर आणि आपण सारे\nइम्रान खान : इकडे आड तिकडे विहीर\nजम्मू-कश्मीर विधानसभेची पुनर्रचना, विरोध कशासाठी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/icc-under-19-cricket-world-cup-2020-japan-qualify-without-play-final-match-mhsy/", "date_download": "2019-06-15T23:03:11Z", "digest": "sha1:ELQQZ3AG7H46R7W2IT2DTERUAPN72KVW", "length": 14873, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "अंतिम सामन्यात ११ खेळाडू निलंबित, वर्ल्डकप फायनल न खेळताच संघ घरी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nअंतिम सामन्यात ११ खेळाडू निलंबित, वर्ल्डकप फायनल न खेळताच संघ घरी\nअंतिम सामन्यात ११ खेळाडू निलंबित, वर्ल्डकप फायनल न खेळताच संघ घरी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमध्ये अनेकदा नियमभंग केल्याने खेळाडूंना निलंबित करण्यात येते. मात्र काहीवेळा अशा विचित्र घटना घडतात कि त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. अशाच प्रकारची घटना २०२० मध्ये होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफायरच्या अंतिम सामन्यात घडली. जपान हा अंतिम सामना ना खेळताच २०२० मध्ये होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला.\nया स्पर्धेचा अंतिम सामना हा जपान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार होता. मात्र या सामन्याआधी पापुआ न्यू गिनीच्या ११ खेळाडूंना निलंबित करण्यात आल्याने हा सामना खेळवण्यात आला नाही. त्यामुळे सामना न खेळताच जपानचा संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला. परंतु या खेळाडूंवर कोणत्या कारणांमुळे हि कारवाई करण्यात आली याची माहिती मिळू शकलेली नाही.\nया स्पर्धेत पापुआ न्यू गिनीने सातत्य राखत करत आतापर्यंत ९ पैकी ८ वेळा हि स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र यावेळी त्यांना अंतिम सामना खेळता न आल्यामुळे या यावेळी त्यांच्या या विजयात खंड पडला. त्यामुळे जपानला पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली.\nदरम्यान, जपान १९९६ पासून आयसीसीचा असोसिएट मेम्बर असून त्यांनी हि कामगिरी करताना पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत प्रवेश केला आहे.\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो…\nआरोग्य विषयक वृत्त –\nस्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’\nपुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी\nसेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात\nयुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत युवासेनेकडून ‘हा’ नवा दावा\nसेक्स शरीरासाठी आवश्यक ; पहा तज्ज्ञ काय सांगतात\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त संस्कृत, सोशल…\n नक्षलींकडे अमेरिकन G-3 रायफल्स ; पाकिस्तानची ‘रसद’ असल्याचा…\n मे महिन्यातील महागाईचा दर मागील २२ महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी, भाज्या…\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला ‘महासत्‍ता’ बनण्याचा ‘दिशादर्शक…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धा��कास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nवर्ल्डकप २०१९ : हॉटेलमध्ये स्विमींग पुल नसल्याने ‘हा’ संघ…\n‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या…\nअखेर अमिताभ बच्चन यांचे ‘ते’ वचनही झाले पूर्ण \n…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय\nआंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधातच गुन्हा दाखल ; लातूर प्राशासनाचा ‘अजब’ कारभार\nमुकेश अंबानींचा मुलगा आकाश, सून श्‍लोकाचे लग्‍नानंतरचे ‘रोमँटीक’ फोटो पहिल्यांदाच ‘सर्वांसमोर’,…\nसलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/11237", "date_download": "2019-06-15T23:44:13Z", "digest": "sha1:Y4EGI3S27OW672H3YWWMMWTZFEHQR72X", "length": 82181, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मैत्र जीवाचे - श्री. विदुर महाजन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मैत्र जीवाचे - श्री. विदुर महाजन\nमैत्र जीवाचे - श्री. विदुर महाजन\nमाणूस एकटा येतो, आणि एकटाच जातो, हे काही खरं नाही. जाताना तो अनेकांचं सुख, झोप असं बरंच काही घेऊन जातो. अरुणा ढेर्‍यांच्या त्या कवितेतल्यासारखं.\nश्री. विदुर महाजन हे एक उद्योजक आणि प्रख्यात सतारवादक. त्यांचा वीस वर्षांचा मुलगा, मैत्रेय, एका अपघातात हे जग सोडून गेला. हा आघात सोसणं महाजन कुटुंबास खूप कठीण होतं. या दु:खातून सावरण्यासाठी श्री. विदुर महाजन यांनी डायरी लिहायला सुरुवात केली. मग सुरू झाला एक शोध - जीवनमृत्यूचा, सुखदु:खांचा, मानवी अस्तित्वाचा व नात्यांचा आणि कलेचाही. तेच हे तत्त्वचिंतनपर लेखन -'मैत्र जीवाचे'. म्हटलं तर श्री. महाजन यांचं व्यक्तिगत, पण प्रत्येक संवेदनशील माणसाला अर्थपूर्ण जगण्यासाठी बळ देऊ शकेल असं.\nश्री. विदुर महाजन यांच्या 'मैत्र जीवाचे' या पुस्तकातली ही काही पानं...\n(११ वाजता आंबी रोडहून आल्यावर - )\nअपर्णा म्हणाली, मला मैत्रेयला विसरायचं नाही. मला नॉर्मल लाईफ जगण्याची भीती वाटते. मी कॉलेजात पाऊण तास शिकवताना - मला शिकवता येईल किंवा येणार नाही जर आलं नाही तर कठीण आहेच. आलं तर त्याचा अर्थ मी शिकवण्यात इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्याचा अर्थ मी तेवढा काळ मैत्रेयला विसरले. मला तसं होऊ द्यायचं नाही.\nमी तिला म्हणालो, 'अपर्णा, व्यक्त होत असलेला आक्रोश हा थांबू शकतो. त्याला मर्यादा असतात. मैत्रेयची चिता जळताना, अस्थी गोळा करताना, विसर्जन केल्यावर मी जे व्याकूळ रडलो, त्याला मर्यादा होती. दहा-पंधरा मिनिटांनंतर, माझं शरीर दमलं आणि माझा आक्रोश आपोआप थांबला, पण अंतर्मनातला आक्रोश तो मी थांबवू शकत नाही. त्या आक्रोशाची चिता - त्याची आग मनात धगधगत जळत आहे. त्याला अंत नाही.'\n'त्या आगीत होरपळून न जाण्यासाठी, त्या आगीपासून काही काळ लांब जायलाच हवं. त्यात आपलं भस्म व्हायला नको. त्या आगीची उब वाटायला हवी. शेकोटीजवळ सतत थांबलं तर चटकेच बसणार. मी सतार वाजवणं, 'स्लिंग'मध्ये - माझ्या कारखान्यात - जाणं, तू कॉलेजमध्ये शिकवणं; हे त्या आगीपासून काही काळ दूर जाणं आहे. आपापली कामं सोडून आपण जर अंतर्मनातल्या आक्रोशाचा आवाज ऐकत राहिलो तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार. मैत्रेय आपल्यात कधीच नसणार आहे हे जसं खरं तसं दुसर्‍या अर्थानं, तो असणार आहे हेही तितकंच खरं आहे. हे समजलं तर वियोगाचा अर्थ समजेल. अर्थ समजून काम करत राहिलो तर तो आपला कर्मयोग असणार आहे.'\nमैत्रेय गेल्यावर मला वाटलं, छत्र जाणं वेगळं, बरोबरीचं कुणी जाणं वेगळं, पण आपल्या अस्तित्वाचा भाग निखळून पडणं फार भयानक आहे मुलांना काळजाचा तुकडा का म्हणतात हे कळलं - खरं तर, काळीज म्हणजे काय हेही... असंही मनात आलं, की माझाच मृत्यू आहे हा मुलांना काळजाचा तुकडा का म्हणतात हे कळलं - खरं तर, काळीज म्हणजे काय हेही... असंही मनात आलं, की माझाच मृत्यू आहे हा मीच माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहत आहे.\nमग विचारांच्या काळ्या मातीवर, मी प्रेरणेचं बीज पेरलं अन लक्षात आलं, की हा मृत्यू नाही. हा पुनर्जन्म आहे. मैत्रेय गेला नाही. मी, अपर्णा, नेहा, तिघाही जणांनी एकत्र येऊन पुन्हा जन्म घेतला. कारण आम्ही तिघंही ३ जानेवारीपर्यंतचे वेगळे होतो आणि ४ जानेवारीनंतरचे वेगळे झालो. आमचा हा पुनर्जन्म आहे - नवा जन्म\nकुदळीनं घाव घालून, मैत्रेयने आमच्या भावविश्वात खड्डा खणला. आम्हांला त्यात आमचं अस्तित्व पेरून, त्याला विचारांचं खतपाणी घालून पुन्हा उभं करायचंय. चांगलं जगायचंय. जीवनवृक्षाला पुन्हा पालवी फुटणार आहे - त्याला फळंही येणार आहेत. आम्हांला त्याची सावली अनेकांना द्यायची आहे. मैत्रेयच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती त्या वृक्षाखाली क्षणभर बसली, तरी तिला सावली मिळेल, ऊब मिळेल. मैत्रेयच्या देहातीत असण्याची ऊब आमच्या देहार्पणानंतरच थंड होणार आहे. हा विचार मनात आला आणि चक्क एक कोंब फुटल्यासारखं वाटलं\nसकाळी उठून सतार वाजवण्याची प्रेरणा कुठून आली काल तर मैत्रेयचं अपघाती निधन झालं. त्याचं क्रियाकर्म करून दमलेलं शरीर केव्हातरी श्रांत झालं आणि सकाळी उठून सतार वाजवण्याची उर्मी मनात आली. भीती वाटत होती, ही मला साथ देणार आहे का नाही काल तर मैत्रेयचं अपघाती निधन झालं. त्याचं क्रियाकर्म करून दमलेलं शरीर केव्हातरी श्रांत झालं आणि सकाळी उठून सतार वाजवण्याची उर्मी मनात आली. भीती वाटत होती, ही मला साथ देणार आहे का नाही ती भीती होती की पंचवीस वर्षं माझ्याबरोबर जीवनाचा भाग असलेल्या सतारीनं दिलेली प्रेरणा होती ती भीती होती की पंचवीस वर्षं माझ्याबरोबर जीवनाचा भाग असलेल्या सतारीनं दिलेली प्रेरणा होती पण मी सतार हातात घेतली अन आवाजाच्या परिणामाचं वेगळं परिमाण जाणवलं. Sound ही काय energy आहे, त्याचा मानवी मनावर काय परिणाम होऊ शकतो, ह्याचं एक अद्वितीय रूप मला अनुभवाला येऊ लागलं. माझ्या अंतर्मनाचा आक्रोश - कोमल रिषभ - तार सप्तकातला होता.\nपंचमावर, वरच्या षड्जावर स्थिरावल्यावर मला आधार मिळत होता, शांत वाटत होतं. षड्ज - पंचम स्थिर स्वर का ह्याचा अर्थ त्यापूर्वी कधीच कळला नाही. सतार पंचवीस वर्षं मजजवळ राहून मला ती कळलीच नव्हती. तिची नवी ओळख होत होती. तिच्या-माझ्या नात्याचाही पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं.\nसंध्याकाळी मैत्रेयचे मित्र-मैत्रिणी आले. त्यावेळी मी यमन वाजवला. त्यावेळी निर्माण झालेली अगम्य शांतता - कित्येक क्षण... त्यांनी मला काय दिलं मी शरण गेलो होतो, सतारीला, सुरांना, स्वतःला, यमनला. तो भाव कितीतरी वेळ रेंगाळला\nत्याच क्षणी, मला मैत्रेयनं मोटारसायकलीवरील कसरती करण्याचा नाद (स्टंटिंग) सोडून दिल्यानंतर, त्यानं केलेला स्वतःचा उल्लेख आठवला, 'Once a Wheelie King' मोटारसायकल चालवताना पुढचं चाक वर करणं याला wheelie असं म्हणतात. त्याला त्यातल्या onceचा अर्थ असा भीषण सुचवायचा होता का' मोटारसायकल चालवताना पुढचं चाक वर करणं याला wheelie असं म्हणतात. त्याला त्यातल्या onceचा अर्थ असा भीषण सुचवायचा होता का सर्व मित्रांनी निघताना मोटरसायकली सुरू करून, रेझ करून, मैत्रेयला सलामी देऊन ते निघून गेले. त्या आवाजानं आसमंत दणाणला होता. शूर योद्ध्याला वीरगती प्राप्त झा���्यावर जवानांनी सलामी द्यावी तसा तो प्रसंग होता. जगातलं श्रेष्ठ संगीत कोणत्याही आवाजात असू शकतं असं त्यावेळी मनात आलं.\nआंबी रोड - मैत्रेयच्या मते, जगातील सर्वात सुंदर जागा आणि त्याची ती in love असलेली babe - Pulsar 180 मोटार सायकल. त्याच्या मोटारसायकलीला तो त्याची बेब म्हणे. म्हणजे त्याची जणू प्रिय मैत्रीण. आणि आंबी रोड त्याच्यासाठी त्याचा स्वर्ग होता. त्यामुळे आताही तो तिथंच असणार त्याला वेगळ्या स्वर्गाची गरजच नाही.\nमी आणि अपर्णा सकाळी एका अनामिक ओढीनं तिथं गेलो. तिथल्या वार्‍याच्या आवाजात मैत्रेय होता. त्याच्या cell phoneवरचे बाईकच्या आवाजाचे सगळे ring tones ऐकत आम्ही दोघं जेव्हा कट्ट्यावर बसलो तेव्हा एक काळा पक्षी समोरच्या झाडावर...\n'हाच परवाही आपल्या बदामाच्या झाडावर होता' अपर्णा म्हणाली. अपर्णानं जोरात 'मणी' अशी मारलेली आर्त हाक त्याला ऐकू न जाणं शक्यच नव्हतं. त्या रस्त्यावर, वातावरणात मैत्रेयचं भारून गेलेलं अस्तित्व होतं. तेवढ्यात, कुणीतरी मोटार सायकल चालू करून, एका जागी मागचं चाक वेगात रस्त्यावर घासून, केलेलं burn out पाहिलं. आम्हाला ते अर्धवट भासलं. अपर्णा म्हणाली, 'ते मैत्रेयचं असणं शक्य नाही - त्याचं पूर्णच असणार.' थोड्याशाच अंतरावर एक पूर्ण सर्कल होतं. त्यात मी उभा राहिलो. तो क्षण अंगावर वेगळ्या लहरी आणणारा होता. त्या वर्तुळानं मला, अपर्णाला, नेहाला कशात तरी बांधून ठेवल्यासारखं वाटलं. ते मैत्रेयचंच अस्तित्व होतं. एका वेगळ्याच अनुभूतीनं आम्ही घरी परतलो. त्याच्या सहवासात क्षण जगून आल्यासारखे...\nआता प्रचंड गर्दी होणार, माणसं येणार, काहीतरी बोलत राहावं लागणार. इच्छा असो-नसो. So called सामाजिक संकेत अक्षरशः हजारो लोक घरी आले. ४, ५, ६, ७ व ८ तारखांना सलग पाच दिवस एकावेळी सरासरी पंचवीस-तीस जण अशा गराड्यात आम्ही राहिलो. वाटलं होतं, त्यापेक्षा वेगळाच अनुभव. प्रत्येकाच्या सद्भावना - काही वेळा शब्दांत, काही वेळा हालचालींत, कित्येक वेळा अव्यक्त. त्या भावनांची स्पंदनं जाणवत राहायची. ह्या हृदयीचे त्या हृदयी कळावे त्याप्रमाणे. ह्या मंडळींनी आमच्या भावविश्वात पडलेल्या खोल खड्ड्यात माती भरली, पाणी टाकलं अन ह्या सामाजिक संकेताचं महत्त्वही कळलं.\nगेल्या दोन-चार दिवसांत मैत्रेयचा जो मित्रपरिवार आला त्यानं भारावून गेल्यासारखं झालं. ससूनमध्ये बाहेर शंभर एक मित्र केविलवाणे उभे होते. जगताप हॉस्पिटलच्या बाहेर असाच मोठ्ठा ग्रूप आणि इकडे तळेगावात रोज सातत्यानं येणारे मित्र... एक जण म्हणाला, 'त्याची ओळख झाली, मैत्री झाली - मग वाढली... असं नसायचंच. पहिल्या भेटीतच व्हायची एकदम intense मैत्री.' मला मैत्रेय माझ्यासारखा वाटायचा तो त्याच्या याच पैलूमुळे. No Friend आणि Best Friend. मधेअधे काही नाही. सही रे भाऊ किती माणसं जोडलीस, यार... मैत्रेय सातार्‍याला मयाच्या (मैत्रेयचा एक वर्गमित्र. सातार्‍याचा मयुरेश उर्फ मया) घरी दोन दिवस राहून आल्यावर त्याच्या घरचाच झालेला बलू (मैत्रेयचं घरातलं नाव). मयुरेशकडे त्याच्या मृत्यूचं कळल्यावर ते लगेच घरी आले. मयाची आई ज्या उत्स्फूर्ततेनं बोलली त्यावरून ध्यानी आलं, की त्यानं सगळ्यांना पहिल्याच भेटीत आपलंसं केलं होतं. I am proud of you, my son\nगेल्या दोन-चार वर्षांत त्याची-माझीही छान मैत्री झाली होती. अपर्णा १० सप्टेंबरनंतर कोथरुडला राहायला गेल्यावर तिचं-त्याचंही मैत्र होतं. मी त्याच्यासाठी, त्याच्या मित्रमैत्रिणींसाठी Cool Dad होतो. माझ्या सतारवादक असण्याचा, भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढलो त्याचा आणि 'दोस्त-बाप' असण्याचा त्याला अभिमान होता. तो त्याच्या दोस्तांनाही माझ्याविषयी भरभरून सांगे, He was my great emotional support as well as his mother's... His mother used to feel that he understood her better than anybody else in the world. मला आठवतंय, मी शाळेतून रेल्वेनं घरी येताना शिवाजीनगर ते तळेगाव प्रवासात माझी सहप्रवाशाशी सहज मैत्री व्हायची.\nअस्तित्वाच्या वियोगातून प्रकर्षानं शिल्लक राहतं ते वियोगाचं अस्तित्व. मैत्रेयचा वियोग हेच माझं अस्तित्व आहे. त्याचं असणं हे माझं अस्तित्व नव्हतं. त्या अर्थानं ४ जानेवारी हा माझ्या अस्तित्वाचा जन्मदिवस.\nदुःख आत घेण्याचीसुद्धा एकेकाची क्षमता असते, ताकद असते. माझ्या मुलाची चिता जळताना, त्याला अग्नी दिल्यानंतर मी केलेला आक्रोश, त्यातली व्याकुळता, माझ्या अंतर्हृदयात उमटलेली स्पंदनं हे सारं मैत्रेयचं माझ्यात येणं होतं. माझं स्वतःचं माझ्यात येणं होतं.\nसकाळी सव्वानऊच्या सुमारास कान्हा येथे ऑफिसला निघण्याऐवजी काही क्षण, मी खुर्चीत बसून रेलत होतो. अनामिक शांततेचे क्षण होते ते. निघवत नव्हतं मला कामाला. आता, त्या जगलेल्या क्षणांचा अर्थ स्पष्ट दिसत आहे. ते मैत्रेयच्या निरोपाचे क्षण होते. तो माझा निरोप घेतल्याशिवाय जाईलच कसा मीच तर त्याला सोडून आलो. मी�� तर त्याला माझ्या अंतर्मनातल्या खोल सागरात तळापर्यंत नेऊन ठेवलं. लगेच फोन आला. अ‍ॅक्सिडेंट झालाय. पुण्याला निघालो तेव्हा स्वतःशीच मोठ्यानं म्हणालो, You have lost your son. - तुला आता हे सत्य स्वीकारायचं आहे\nत्यामुळे जगताप हॉस्पिटलला पोचण्याच्या क्षणी मला आश्चर्य वाटत नव्हतंच. माझा मेहुणा, भैया मला मिठी मारून रडला तेव्हा मीच त्याचं सांत्वन केलं. मैत्रेय शांतपणे झोपला होता. भैयानं 'कन्फर्म' आहे का हे आपण काहीच करू शकत नाही का आपण काहीच करू शकत नाही का एवढं विचारून, खात्री करून घेतल्यावर, मैत्रेयच्या जवळ बसून त्याच्या केसात हात फिरवताना, त्याचा हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवताना, त्याच्या कपाळाचं चुंबन घेताना, त्याच्या निस्तेज डोळ्यांकडे पाहताना जाणवत होतं, किती खोल खोल तळाशी ठेवलं आपण त्याला एवढं विचारून, खात्री करून घेतल्यावर, मैत्रेयच्या जवळ बसून त्याच्या केसात हात फिरवताना, त्याचा हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवताना, त्याच्या कपाळाचं चुंबन घेताना, त्याच्या निस्तेज डोळ्यांकडे पाहताना जाणवत होतं, किती खोल खोल तळाशी ठेवलं आपण त्याला मनाच्या सागरावर लाटांचं प्रचंड थैमान सुरू होतं. त्यांनी किनाराच उद्ध्वस्त केला होता. मी त्या लाटांनी वाहून गेलो नाही मनाच्या सागरावर लाटांचं प्रचंड थैमान सुरू होतं. त्यांनी किनाराच उद्ध्वस्त केला होता. मी त्या लाटांनी वाहून गेलो नाही मी तळाशीच होतो. त्याच्याबरोबर. तसं असताना माझ्या डोळ्यांत आलेले ते अश्रू नव्हते - त्या महाकाय लाटा होत्या\nअंतर्मनाच्या तळाशी, खोलवर गूढ जागी मैत्रेय आहे. मीपण आहे - त्याच्याच बरोबर. त्याला देह नाही. माझ्या देहाला अधूनमधून वर येऊन श्वास घ्यावा लागणार आहे. खरंच, मैत्रेयच्या अस्थी विसर्जन करताना, त्या तळाशी जाताना, इंद्रायणीच्या थंड पाण्यात उभा असताना मला काय जाणवलं जाणवली ती त्या पाण्याची खोली. समोर जाणवलं ते क्षितिजाचं - आकाशाचं विस्तीर्ण रूप. पंचमहाभूतांना शरीर परत केल्याची खात्री - Body is given back to the elements - त्याशिवाय का आंबी रोडवरच्या आणि आता, कान्ह्याच्या माझ्या केबिनमधल्या वार्‍यात मला मैत्रेय जाणवतोय जाणवली ती त्या पाण्याची खोली. समोर जाणवलं ते क्षितिजाचं - आकाशाचं विस्तीर्ण रूप. पंचमहाभूतांना शरीर परत केल्याची खात्री - Body is given back to the elements - त्याशिवाय का आंबी रोडवरच्या आणि आता, कान्ह���याच्या माझ्या केबिनमधल्या वार्‍यात मला मैत्रेय जाणवतोय त्याशिवाय का गेले चार दिवस सकाळी बाहेर जाऊन, उन्हात उभं राहावंसं वाटलं मला त्याशिवाय का गेले चार दिवस सकाळी बाहेर जाऊन, उन्हात उभं राहावंसं वाटलं मला त्याशिवाय का अपर्णाची आर्त हाक त्यानं अवकाशात ऐकली त्याशिवाय का अपर्णाची आर्त हाक त्यानं अवकाशात ऐकली त्या घाटावर नीरव शांततेचे जे क्षण आम्ही अनुभवले, जो वेगळेपणा आम्ही अनुभवला, ती मैत्रेय पंचत्वात विलीन होण्याची प्रक्रिया होती. तिचा साक्षीदार होतो मी.\nमाझ्या देहापासून खूप खूप लांब, खोल, उंच माझं अस्तित्व आहे. तिथं मी त्याच्याबरोबर आहे. आम्ही एकत्रच आहोत. मैत्रेय कायमच आमच्यात असणार आहे. हा भ्रम आहे. आम्ही कायम त्याच्याबरोबर असणार आहोत हे सत्य आहे. मला दिसलेलं अंतिम सत्य.\nतो ज्या आवेगानं मला म्हणाला, 'बाबा, आत्ताच बोल.' तो आवेग, तो स्वर, त्यातली अधीरता यांत घाई होती, ती विलीन होण्याची. पण मला ती त्यावेळी जाणवली नाही. पण खरं तर पुसटशी जाणवलीही. त्याला पोचवण्यासाठी मला बोलावत होता तो.\nमैत्रेय गेला. पुत्रवियोग हे माणसाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दु:ख असं महाभारतापासूनचं सत्य. का दु:ख करत बसण्यापेक्षा, माझ्या आयुष्यात घडलेल्या ह्या घटनेचं आकलन करणं मला तीव्रतेनं आवश्यक वाटू लागलंय. याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे\nजन्म देणारा, त्यानं जन्म दिलेल्या अपत्याचा मृत्यू त्याला पाहवा लागणं हे जर फार मोठं दु:ख असेल तर विश्व निर्माण करणार्‍या शक्तीला, जेव्हा दररोज लाखो जीव नष्ट होतात तेव्हा किती त्रास होत असेल त्यामुळे मृत्यू ही संकल्पना वाईट नसेलच. तो नैसर्गिक प्रक्रियेचा अपरिहार्य भाग..\nमग अशा मृत्यूपेक्षासुद्धा मुलाचा मृत्यू वाईट असणार.. कारण त्याचं असलेलं अकालीपण. निसर्गक्रमाप्रमाणे, तो माझ्यानंतर जाणार; त्या ऐवजी तो आधी गेला. का असा प्रश्न विचारायला समोर कुणीच नाही. त्यामुळे माझ्या हातात 'म्हणजे काय असा प्रश्न विचारायला समोर कुणीच नाही. त्यामुळे माझ्या हातात 'म्हणजे काय' असा प्रश्न स्वत:ला विचारण्यापलीकडे आणि त्याचं उत्तर शोधण्यापलीकडे काहीच नाही.\nव्यावहारिक पातळीवरचं जीवन जगताना ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्यामागची मुख्य गरज पुढल्या पिढीची तरतूद... तेव्हा माझ्या आयुष्यात त्या पातळीवरच्या जीवनाची आसक्ती कमी होणं अपरिहार्य. किंवा तसं झालं म्हणजे आसक्ती कमी झाली तर ते स्वाभाविक आहे. आमच्या जीवनाचा खूप मोठा भाग मैत्रेयच्या भविष्यकाळाशी, पर्यायानं माझ्या-अपर्णाच्या भविष्यकाळाशी निगडित होता. ते कारण कमी तीव्र झालं.\nसामाजिक पातळीवर मी जसा त्याचा बाप आहे तसा नेहाचापण बाप आहे - मुलीचा बाप आणि मुलाचा बाप ह्यांत नात्यांचा वेगळेपणा आहे. त्यामुळे बाप म्हणून माझं निम्मं अस्तित्व - कदाचित नेहापुरतं संपूर्ण अस्तित्व शिल्लक आहे. जीवनाचा जोडीदार म्हणून मी अपर्णाचा नवरा आहे. वंश चालू राहावा आणि समाजाची रचना म्हणून निर्माण झालेल्या कुटुंबसंस्थेचा भाग - तेही अस्तित्व शिल्लक आहे. त्या खेरीज कुणाचा तरी मुलगा-भाऊ-दीर-काका-मामा आणि कौटुंबिक पातळीवरच्या नात्यांच्या अशा कितीतरी बंधनांत मी आहेच. त्याशिवाय, जीवन जगताना माझं भावविश्व व्यापणार्‍या किती तरी जणांचा मित्र. एकलाचि जन्मा आलो, मरणालागि एकलाचि जाणे - जणू ऋणानुबंध जन्मांतरीचे - जिव्हाळ्यानं ओथंबलेले. माझ्या जीवनात जी जी माणसं आली ती ह्या ऋणानुबंधांनी बांधली गेली.. अशी कितीतरी माणसं आजूबाजूला आहेत. तेव्हा कोणत्याही पातळीवर बॅलन्स शीट मांडायचा ठरवला तर शिलकीत बरं काही आहे. ज्यात माझं अस्तित्व आहे. आम्ही माणसांच्या जगात नसतो आणि चौघंच असतो तर यापेक्षा अधिक अवघड झालं असतं अस्तित्व टिकवणं\nयाहीखेरीज माझ्या दोन प्रेरणा शिल्लक आहेत - एक म्हणजे ज्ञानाची लालसा. संगीत, साहित्य ह्या माझ्या आवडीच्या विषयांचं ज्ञान. तो किती मोठा महासागर आहे. तो जाणण्याचा माझ्यापरीनं प्रयत्न करणं. हाही माझ्या भावनिक, त्यापेक्षाही वैचारिक जीवनाचा केवढातरी मोठा भाग आहे दुसरी, भावनिक जीवनात माझी अभिव्यक्तीची गरज. अगदी आतून आलेली. Instinct. ती माझ्याबरोबर आहेच. त्या गरजेसाठी मी निवडलेलं माझं माध्यम - भारतीय शास्त्रीय संगीत- हेही कितीतरी प्रभावी आहे दुसरी, भावनिक जीवनात माझी अभिव्यक्तीची गरज. अगदी आतून आलेली. Instinct. ती माझ्याबरोबर आहेच. त्या गरजेसाठी मी निवडलेलं माझं माध्यम - भारतीय शास्त्रीय संगीत- हेही कितीतरी प्रभावी आहे स्वत:चं अस्तित्व विसरायला लावणारं.\nतेव्हा माझ्या मुलाचं सदेह माझ्याबरोबर नसणं स्वीकारूनही करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत त्य़ा सार्‍या करण्यात अवघड भाग आहे तो माझं, काळ हे औषध नसलेलं दु:ख. सातत्यानं दु:ख जवळ ठेवून किंवा ते अपरिहार्यपणे जवळ असताना जीवन जगण्याची सवय करणं. ती सवय, जोपर्यंत मी मी सदेह आहे तोपर्यंत मला जडवावी लागणार\n हे आणि अशाप्रकारचे विचार करणं म्हणजे पत्त्यांचा बंगला बांधण्यासारखं वाटतं. एकेक विचार जोडत जोडत बंगला उभा राहतो आणि मैत्रेयच्या आठवणीची एखादी झुळूक तो पाडून टाकते. पुन्हा नवी इमारत - नवा बंगला. तेव्हा मैत्रेयच्या आठवणींचं वादळ निर्माण हौ न देण्यासाठी उपाय काय त्याच्या आठवणींचं वादळ निर्माण हो‍ऊ न देण्यासाठी उपाय काय त्याच्या आठवणींचं वादळ निर्माण हो‍ऊ न देण्यासाठी उपाय काय त्याच्या आठवणींना हृदयापासून दूर जाऊ न देणं. त्या दूर गेल्या नाहीत तर येण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. म्हणजे त्याचं आठवणींच्या रूपातलं अस्तित्व अंतर्हृदयात साठवून ठेवणं. बरं, असाही आव आणण्याचं कारण नाही की त्या आठवणींनी किंवा मैत्रेयच्या अस्तित्वानं वर येऊच नये. ते अस्तित्व मधून मधून डोकावलं तर उलट मैत्रेयच्या भेटीचा तो सोहळा का वाटून घेऊ नये\nअपर्णा म्हणाली, माझी जी मनस्थिती ४ तारखेला सकाळी साडेदहा वाजता होती, ती तितक्याच इंटेन्सिटीनं आताही आहे. तरीही सात दिवस गेलेच की\nमला एकदम माझ्या मनाच्या खोल अंधारात रस्ता शोधण्यासाठी बॅटरी सापडल्यासारखं वाटलं. सात दिवस गेले म्हणजे सात महिने जाणार अन् सात वर्षंही. कालप्रवाह चालू राहणार - तो थांबणारच नाही. ती इंटेन्सिटीही तशीच राहणार. ती कमी होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी अटळ अपरिहार्य, आमच्या कुणाच्याही हातात नसलेल्या.\nमग हातात काय आहे जीवन जगणं. नुसतं जिवंत राहण्याची प्रेरणा ही नैसर्गिक आहे. चांगल्या तर्‍हेनं जगण्याची प्रेरणा ही त्या जीजिविषेवर इमारत बांधण्यासारखं आहे. जीजिविषा हा पाया आहे. तेव्हा मी आणि अपर्णा मिळून जेव्हा एक सुंदर विश्व निर्माण करू, चांगलं कुटुंब निर्माण करू तेव्हा त्यातून आमच्या सहवासातली कितीतरी माणसं, आमची एकत्र कितीतरी नाती, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईलच की जीवन जगणं. नुसतं जिवंत राहण्याची प्रेरणा ही नैसर्गिक आहे. चांगल्या तर्‍हेनं जगण्याची प्रेरणा ही त्या जीजिविषेवर इमारत बांधण्यासारखं आहे. जीजिविषा हा पाया आहे. तेव्हा मी आणि अपर्णा मिळून जेव्हा एक सुंदर विश्व निर्माण करू, चांगलं कुटुंब निर्माण करू तेव्हा त्यातून आमच्या सहवासातली कितीतर��� माणसं, आमची एकत्र कितीतरी नाती, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईलच की आमच्या एकत्रित अस्तित्वाचा केवढातरी मोठा भाग नेहा आहे. नेहा आहे हा दिलासा आहे. नेहा आहे ही सोय पण आहे, मैत्रेय शरीरानं आमच्याबरोबर नसताना जगण्याची..\nदशक्रिया विधी होता. पिंड ठेवून तटस्थपणे स्वत:ला समजावत मी पुन्हा गुरुजींसमोर बसलो. त्या क्षणी, का कुणास ठाऊक कावळा येतोय का नाही ते पाहवं म्हणून पिंडाकडे पाहिलं एरवीपेक्षा थोडा मोठा, थोडा अधिक काळा एक कावळा आला की एरवीपेक्षा थोडा मोठा, थोडा अधिक काळा एक कावळा आला की त्याच्याकडे पाहताना तोही माझ्याकडे पाहतोय असा भास झाला. मी त्याला नक्की पाहात होतो. तो शिवला पिंडाला. का कुणास ठाऊक त्याला एक व्यक्तिमत्त्व होतं. काहीतरी वेगळ्या संवेदना झाल्या मनात - अपर्णाकडून नंतर कळलं, की तिनंही सुरुवातीला पाहिलं तेव्हा तिला दिसलं नव्हतं, पण नंतर ती पुन्हा पाहत असताना तो शिवला अन्‌ म्हणे, पिंड पाण्यात पडला आणि कावळा निघूनही गेला. मात्र तो खायला आल्यासारखा वाटला नाही.\nआतेभाऊ पुष्कराज म्हणाला, सुरुवातीला काव काव करणारे तीन-चार कावळे होते. तो वेगळाच कुठूनतरी अचानक टपकला.\nगुरुजींना विचारलं, कावळा का तर ते म्हणाले, की तो म्हणे वकील असतो. आत्म्याचा वकील. त्याच्या वतीनं मृत्यूलोकात बोलणारा. गुरुजींना\nविचारलं, शिवत नाही असं पण होतं का कधी ते म्हणाले, हो कितीदातरी\nदोन-दोन चार-चार तास थांबावं लागतं. मृत्यूलोक कावळा सारंच अगम्य - शोधण्यापलीकडचं.\nसतार वाजवताना आठवणी येत होत्या, घाटावर अस्थी विसर्जन करतानाच्या मनस्थितीच्या. माझे अनेक शब्दांचे अर्थ, अनेक जाणिवा, सुरांचा परिणाम... सारे संदर्भ बदलले, अर्थ बदलले, परिणाम बदलले. खोल या शब्दाचा अर्थ, त्याची व्याप्ती किती असू शकते हे आतापर्यंत कळलं नव्हतं. अंतच नाही अशी, खाली खाली जाणारी पोकळी आपल्याच अंतर्मनाच्या किती आत असू शकते अशी काहीतरी गूढ जाणीव हृदयात / मनात होत आहे. मैत्रेयनं जाता जाता या अथांग, अनंत खोलीची जाणीव करून दिली. त्यात खाली कुठेतरी त्याचं अस्तित्व जाणवतं. 'मी आहे रे इथं, पण तू पोचू शकणार नाहीस, बाबा' असं तो मला शांतपणे सांगतोय असं वाटतं, आणि माझी त्याला आर्तपणे हाका मारण्याची धडपड चालू आहे असंही वाटतं. मी पण त्या खोलीत उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण कशाला तरी धरून ठेवलं आहे. ते स���डवत नाही. ते काय आहे ते माहीत नाही, पण सोडवत नाही. ते धरूनच खाली पडण्याचा प्रयत्न करतो आणि चक्क क्षणभर भेटही होते त्याची\nशांतता. इतके दिवस, यावेळी मैत्रेय घरी नसायचाच. कित्येकदा मी एकटाही असायचो. पण आता होत असलेल्या शांततेची जाणीव प्रचंड निराळी आहे. ही शांतता कशी आहे तिला विशेषण नाही. पण शांततेलाही एक dimension आलंय. पोकळी हेच तिचं dimension. तिला रंग आलाय. काळाकुट्ट. भीती वाटावी स्वत:च्या अस्तित्वाची, अशी ही शांतता. कालप्रवाहाचीही जाणीव करून न देणारी. या शांततेत राहिलं की मन कावरंबावरं होतं.\nआज चार तारीख. योगायोगानं सकाळी चार वाजताच जाग आली. अपर्णा काल म्हणत होती, उद्या चार तारीख आहे. मी कॉलेजला जात नाही, आपण एकत्र राहू. मी तळेगावला येते, वगैरे. म्हटलं, तारखेचा बाऊ मुळीच करायचा नाही आणि दुप्पट काम करायचं. मघाशी फोनवर बोलताना म्हणालो, काय गं, आपल्याला रोजच चार तारीख असल्यासारखं वाटतं. परवा महिना बदलताना कॅलेंडर भिंतीला चुकून उलटं लावलं, तर एकदम जानेवारी महिना आला मग परत जुलै लावला. तेव्हाच जाणवलं, अर्धं वर्षं संपलं. वर्ष मग परत जुलै लावला. तेव्हाच जाणवलं, अर्धं वर्षं संपलं. वर्ष अर्धं वर्षं आमचा मैत्रेय आमच्यात नाही या गोष्टीला अर्धं वर्षं झालं\nखरोखरच, काळ ही विलक्षण गोष्ट आहे. एक बरं आहे, असंही वाटतं, की चला, आपल्या आयुष्याचा प्रवास संपण्याच्या रस्त्यावर अर्धं वर्षं तर ओलांडलं. असंच एक. अशीच अजून काही. किती ते माहीत नाही. पण प्रवास संपेपर्यंत चालू राहणार. तो ठेवायचा न ठेवाय्चा choice नाही. काळ पुढे सरकत राहणार.\nमाझं लिहिणं चार जूननंतर संपल्यासारखं झालं होतं. कान्ह्याला जाताना मैत्रेयबरोबर ऐकलेला यमन पुन्हा एकदा केव्हातरी ऐकला. त्यादिवशी लिहिलं. गंमत वाटत होती स्वतःची. नेहा आली तेव्हा नव्या आयुष्याला पाच महिने झाले होते. त्या पाच महिन्यात आठ concerts आणि जवळजवळ एकशेतीस पानं लिखाण. खूप दमल्यासारखं झालं. लिहावंसं वाटत नव्हतंच. आज मात्र जाग आल्या आल्या खूप तीव्रतेने लिहिण्यासाठीच उठलो.\nआता आठवते, नेहा येण्याआधीची मनस्थिती. त्या विचित्र-दु:खद घटनेचा परिणाम असाही होता, की नेहा परतेपर्यंत, ती सुखरूपपणे नीटपणे येण्याचंच टेन्शन होतं. त्यामुळे ती आपल्यापासून इतक्या दूर राहत आहे, इतक्या लांबचा प्रवास एकटीनं करून येणार, याचाच ताण होता. तो मुंबईच्या विमानतळावर तिला मिठी मारेपर्यंत टिकला आणि नंतर एकदम सुटला. आता ती आली. आमच्यात आहे. आम्ही तिघं एकत्र आहोत. बरीच मंडळी म्हणतात, ती आली. आता काय बरं वाटत असेल. अर्थात त्यांना काय म्हणायचं ते कळतं, पण गंमत वाटते. मी म्हणतो त्यांना, 'ती येणार होतीच, प्रत्यक्षात आली एवढंच.' ती आली त्यामुळे बरंही वाटत आहे, पण त्यामुळे जो गेलाय... इतके दिवस मुलगा गेलेले आईबाप एकत्र होते. आता भाऊ गेलेली बहीण त्यांच्याबरोबर राहायला आली आहे.\nएक मात्र आहे, की आमची व्यग्रता वाढली. तिच्यामुळे. तिचं कॉलेज, नवं routine, मित्रमैत्रिणी, तिच्याबरोबरचं एकूणच सारं sharing यांमुळे आयुष्याला वेग आला. हो, खरंच, नेहा आल्यामुळे आयुष्याला वेग आला. दु:ख कमी झालं नसलं तरी... कदाचित, लोकांनाही तेच म्हणायचं असेल.\nबर्‍याचदा असं होतं. काय म्हणायचं आहे ते म्हणायच्या ऐवजी आपण वेगळंच काही म्हणतो. ऐकणारा वेगळंच ऐकतो आणि निष्कर्ष आणखी वेगळा काढतो. त्यामुळे सगळाच गोंधळ.\nगेले चार दिवस खूप पाऊस पडतोय. पावसाळ्यात मैत्रेयची आठवण आणखी येते. त्याच्या जन्माचा हा महिना. तो हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्या जन्माच्या दिवशी, १५ जुलैला मी आणि आक्का M-80वरून भर पावसात तळेगावहून पुण्याला गेलो होतो. आमची दोन्ही मुलं भर पावसात जन्मली. नेहा १८ ऑगस्ट.\nमैत्रेयला पाऊस मात्र अजिबात आवडत नसे. तू खूप वैतागायचा. 'बाबा, असं अजून किती दिवस' असं सारखं विचारायचा. म्हणजे त्याला पावसात भिजणं, मजा वगैरे वाटायची, पण 'आपापलं routine सांभाळायला पावसाचा त्रास होतो. कॉलेज नको होतं पावसात. मग आवडला असता पाऊस मला, नुसती मजा करायला' असं म्हणायचा. माझंही तसंच होतं. त्यात 'स्लिंग'चा कागदपुठ्ठ्यांशी संबंध. इतका त्रास होतो काम पुढे न्यायचा. बॉक्स वाळत नाहीत. वाहनं ये-जा करायला वेळ. रिळं भिजण्याचं टेन्शन. एक ना दोन. मग मी पण स्वतःबरोबर त्याची समजूत घालायचो. अरे, आता तीन नहिने असं चालणार. स्वीकारायचं, वगैरे.\n'तो गेल्याला' असं म्हणण्याऐवजी 'नव्या आयुष्याच्या सुरुवातीला' असं म्हणायला मस्त वाटतं, हे आता लिहिताना जाणवतं. बर्‍याचदा, बोलण्यात तसं आलं की अपर्णा म्हणायची, 'नको रे असं बोलत जाऊस, कसंतरी वाटतं ऐकायला'. आता नाही म्हणणार असं कधी. आता म्हणीन नव्या आयुष्याच्या सुरुवातीला अर्धं वर्षं झालं..की आयुष्याच्या नव्या सुरुवातीला\n१५ जुलै. त्याचा वाढदिवस. काय करायचं त्या दिवशी अ��र्णा मला विचारते अधूनमधून. आम्ही मग गोंधळतो. खरं तर, मला तर त्या दिवसाची भीती वाटल्यासारखंच होतं. काय करायचं\nकुणी म्हणे, त्या दिवशी मृताच्या आठवणीत कुठल्या कुठल्या सामाजिक संस्थांना देणगी देतं. कुणी मुंबईतला फ्लॅट विकून, बरेच पैसे बँकेत ठेवून ट्र्स्ट केलाय आणि मृताच्या अंगच्या गुणांची समाजात वाढ व्हावी म्हणून त्याच्या नावानं बक्षीस देतं. कुणी व्यवस्थित साजरा करतं म्हणे वाढदिवस. आपल्या मुलाचा वाढदिवस, तो गेल्यावरही. आम्हांला तर काहीच कळत नाही.\nत्याच्या मित्रमैत्रिणींना बोलवावं, एकत्र यावं आणि घालवावा वेळ. अपर्णाची ही सूचना मला पण बरी वाटत आहे. त्याच्या आवडत्या babeचे, त्याच्या मोटारसायकलीचे मात्र त्या दिवशी नक्कीच लाड करू. झालंय काय, मनाला बरं वाटणारी कोणतीही गोष्ट आम्ही केली किंवा कोणत्याही गोष्टीनं मनाला बरं वाटलं, तर ती गोष्ट म्हणजे वेडेपणा असंच वाटू लागलं आहे हल्ली. तरीही आम्ही ते सारं करतो.\nखरं तर, वेड्यासारखं जगायचं त्यापेक्षा जगणं हा वेडेपणा असं अधूनमधून वाटलं तर बिघडलं कुठे कदाचित शहाण्यासारखं जगताना किंवा जगल्यामुळेच तसं अधूनमधून वाटणार. हे ठरवणार तरी कोण कदाचित शहाण्यासारखं जगताना किंवा जगल्यामुळेच तसं अधूनमधून वाटणार. हे ठरवणार तरी कोण आपण स्वतःच ना मग कशाला त्या भानगडीत पडा\nनेहा नुकती नुकती अमेरिकेहून परतली होती. मला तिच्या एकटीनं घराबाहेर पडण्याचाच ताण यायचा. आता मी सरावतोय. त्या दिवशी असंच तिच्या स्कूटरवर मागे बसलो असताना म्हणालो, your life is more precious to me. ती म्हणाले, हो रे बाबा, and for me, yours. आमचं झालंय काय की, मृत्यूच्या भीतीपेक्षा आम्हांला दुसर्‍याच्या, म्हणजे एकमेकांच्या संभाव्य मृत्यूची भीती अधिक प्रकर्षानं वाटू लागली आहे.\nLife is Beautiful पाहिला, नानाच्या आग्रहामुळे. त्यातल्याप्रमाणे आपल्याला स्वतःच्या मृत्यूचं नाही काही वाटत. आपण घाबरतो दुसर्‍याच्या मृत्यूला. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला.\nलिहिता लिहिता साडेपाच वाजले. अपर्णाला फोन करून ऊठवलं. 'मस्त घालवायचा दिवस' सांगितलं. मीही रियाज करून कामावर निघालो. नव्या आयुष्याची सुरुवात रोज नव्यानं करावीच लागते.\n१५ जुलै २००६ हा मैत्रेयचा वाढदिवस. एकवीस वर्षांचा झाला असता तो. प्रत्येक वाढदिवशी असले विचार मनात येणार. आम्ही पाहणार त्याच्या बरोबरीच्यांकडे. ���्यांच्यात मैत्रेयला. तो नसतानाचा हा पहिलाच वाढदिवस. काय करावं ते कळत नव्हतं. एकेका मित्राचे फोन येऊ लागले. एकूण अंदाज आला. बरेच जण आम्हांला भेटायला येणार. म्हटलं, ठीक आहे.\nमैत्रेयने मोटारसायकलीच्या चेनची सुरेख कीचेन केली होती. तशा अनेक करायचं ठरवलं. त्याच्या आवडत्या मेकॅनिककडे गेलो आणि पन्नास पीस करून आणले. पुण्याहून बोहरी आळीतून रिंगा आणवल्या आणि छान खोकी बनवली. त्याने सुंदर गणपती काढला होता. छोटासाच १.५ x १.५ इंचाचा असेल. लीनाकडून स्कॅन करून घेतला आणि ५ x ३१/२ च्या फ्रेम आणल्या. त्यांनी त्याच्या अनेक ग्रूप्सपैकी 'सॅटर्न' ग्रूपचा एका 'ग्रूप फेस' नावाचं चित्र काढलं होतं. मला तर ते चित्र पिकासोचीच आठवण करून देतं. पाच जणांचा ग्रूप. एकाची गिटार, मैत्रेयची बाईक, हचं पैशाचं झाड, राहुलची पुस्तकं आणि रवीचं नाक. या चित्राच्या फ्रेम केल्या.\nसंध्याकाळी पाच वाजता आंबी रोड. मैत्रेयची सर्वाधिक प्रिय जागा. तिथे एका चौकात मोठ्ठं वर्तुळ. त्यात गवत. झाडं. तिथं आम्ही गेलो. त्याचे पंचेचाळीस मित्रमैत्रिणी सहा वाजेपर्यंत जमा झाले. सगळे पुण्याहून आलेले. आठ-दहा तळेगावातले. एक सॅटर्न ग्रूप, एक फ्रेंड्स, मग आरएसए, आरपी, मिशलीम. काय काय नावं ठेवली होती त्या ग्रूप्सना सगळी पोरं जमली. मला तर सुचेनाच. तो वाढदिवस साजरा करणं शक्य नव्हतं. ती श्रद्धांजलीची सभा नव्हती. तरीही आम्ही सारे एकत्र होतो.\nमी मग सगळ्यांना म्हणालो, तुम्हा सार्‍यांमुळे आम्ही जगतोय. त्याच्या नावातला 'मैत्र'भाव आपण एकमेकांत निर्माण करू, जोपासू आणि एकत्र राहू. त्यानंतर प्रत्येकजण मैत्रेयविषयी बोलला. त्याच्याकडून आम्ही काय शिकलो ते सांगितलं. दुसर्‍याच्या यशानं आनंदित होणारा, जीव तोडून मैत्री करणारा, प्रेम देणारा मैत्रेय. सगळे मनापासून बोलत होते. त्यात औपचारिकता नव्हती. सुमारे तीस-चाळीस मिनिटं ज्या कुणी तो प्रसंग अनुभवला, तो प्रत्येकजण जणू मैत्रेयच्या सहवासात होता. सर्वांची त्याच्याविषयीच्या प्रेमाची, मैत्रीची भावना एकच होती. त्याचा एकत्रित परिणाम त्या वातावरणात भरला होता. जणू ते त्याचं अस्तित्व होतं.\nआपर्णानं उपमा घरी केला होता. आम्ही तो खाल्ला आणि त्याचं आवडतं पेप्सी प्यायलो. सगळ्यांबरोबर फोटो काढले आणि आयुष्यातली एक अविस्मरणीय संध्याकाळ मनात साठवत सारे परतले. येताना गाडीत अंधार होता. बाहेरही. पाऊस पडत होता. अपर्णानं जोरात हाक मारली. सगळ्या वातावरणात त्याचंच अस्तित्व होतं. काही जण रात्री अकरापर्यंत थांबले होते. पुन्हा आमचे आम्ही.\nदुसर्‍या दिवशी अपर्णा म्हणाली, प्रचंड ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. तिच्यातली positivity पाहून सही वाटलं. खरंच, खूप ऊर्जा मिळाली. अनेक sms आले. लागलो कामाला.\nआधी वाटलं होतं, चार जानेवारी ते नेहाचं परतणं हा एक अवघड टप्पा आहे. नेहा आल्यावरही १५ जुलै जवळ येत होती, तेव्हा निराळंच वाटत होतं. आता वाटतंय, चार जानेवारी ते १५ जुलै हा एक अत्यंत अवघड टप्पा. दमवणारा चढ. आम्ही तिघांनी एकमेकांना धरून तो पार पाडला. आता जणू पठार सुरू, पण आयुष्य सहज असतं यावर विश्वास राहिलेला नाही. पुढचे चढउतार कसे असतील, कुणास ठाऊक तरीही जगायचं एवढं मात्र नक्की.\nअपर्णाशी बोलताना एक मुद्दा जाणवला, दु:ख नाही वाटता येत, पण आम्ही जणू मैत्रेय वाटतोय सार्‍यांबरोबर. आणि या वाटण्यामुळे तो वाढतोय. कोणतीही गोष्ट वाटली की ती वाढते. तसंच जणू. मग हे चांगलंच आहे. आमच्या बरोबरीनं तो वाढत राहील, असाच आमच्या प्रत्येकात. आम्हांलाही वाढवेल.\nलेखक - श्री. विदुर महाजन\nकिंमत - रुपये २००\nटंकलेखन साहाय्य - श्रद्धा द्रविड, अंशुमान सोवनी\nहे असलं काही वाचून खूप त्रास\nहे असलं काही वाचून खूप त्रास होतो. एका जवळच्या मित्रावर हाच प्रसंग आला होता.त्याची तेव्हाची मनस्थिती अजून आठवते.चिनुक्ष धन्यवाद.पुस्तक मिळवून वाचले पहिजे.त्रास झाला तरी.\nकठीण आहे रे बाबा आयुष्य.\nकठीण आहे रे बाबा आयुष्य. खरोखर, हे असं पाहिलं की वाटतं आपल्याला जगण्याच्या छोट्यामोठ्या कुरबुरी करायचा अजिबात हक्क नाही. दुखा:ची प्रतवारी करता येत नाही, कुणाचं किती मोठं ते, पण पुत्रवियोगाचं दु:ख वै-याच्याही वाटेला येऊ नये.\n'माणूस एकटा येतो, आणि एकटाच\n'माणूस एकटा येतो, आणि एकटाच जातो, हे काही खरं नाही. जाताना तो अनेकांचं सुख, झोप असं बरंच काही घेऊन जातो'.. चिनुक्स.. धन्यवाद.. यापूर्वी दु:खाशी अक्षरशः तोंडओळख सुद्धा नव्हती.त्यामुळे ते माझ्या वाटेला येणार नाही असंच समजून चालत होते.. नुकतीच काही दिवसापूर्वी आई सोडून गेली आणी ती ज्या परिस्थितीत गेली ते रोज रोज आठवून कुठेही,कधीही रडू कोसळतं,, ही काही पानं वाचली आणी मनात सुविचारांचा उजेड पडला.. मार्ग सुचला अशा मनस्थितीतून बाहेर निघण्याचा. निदान प्रयत्न करायला त��ी उमेद आली. आता भारतात आले की हे पुस्तक जरूर विकत घेईन.\nchinoox, हे पुस्तक नक्की विकत\nchinoox, हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचणार.\nधन्यवाद चिनुक्स, श्र, अंशुमान.\nमन उदास उदास झाल्, का कुणास\nमन उदास उदास झाल्,\nका कुणास ठाऊक इतक्या दिवसानी माझ्या आजोबांची आठवण झाली.माझे वडील ते हयात असताना वारले. आयुष्याची सावरासावर करता करता त्यांचे उर्वरीत वार्धक्य गेले्. हे सर्व वाचताना तो भूतकाळ डोकावत होता.\nअत्यन्त ह्रुद्य अन प्रामाणिक स्वगत आहे.\nयाची प्रशंसा करताना ही खूप अपराधी वाटते कारण हे साहित्य नसून स्वनुभूतीची अभिव्यक्ती आहे.\n'त्या आगीत होरपळून न\n'त्या आगीत होरपळून न जाण्यासाठी, त्या आगीपासून काही काळ लांब जायलाच हवं. त्यात आपलं भस्म व्हायला नको. त्या आगीची उब वाटायला हवी. शेकोटीजवळ सतत थांबलं तर चटकेच बसणार.>>> असं आपण करु शकलो तरच दूर गेलेल्या माणसाच्या आठवणी सुसह्य होतात. त्याचे चटके न बसता उबच वाटते.\nमैत्रेयच्या देहातीत असण्याची ऊब आमच्या देहार्पणानंतरच थंड होणार आहे. >>> हेच ते नसून जवळ असणं.\nचिनुक्स /श्र/अंनशुमन धन्यवाद. रैनाला अनुमोदन. मला पुर्ण वाचवलं नाही. नंतर धीर करुन वाचेन.\nचिनुक्स, श्रद्धा, अंशुमान... खूप खूप धन्यवाद नक्की वाचणार हे पुस्तक\nचिनुक्ष दर्जेदार नेहमी प्रमाणे व १००% सत्य.\nअस्तित्वाच्या वियोगातून प्रकर्षानं शिल्लक राहतं ते वियोगाचं अस्तित्व>>> अगदी खरंय. दाटून आलं खूप खूप आतून. सारखे डोळे भरून येत होते पण तरिही पूर्ण वाचून काढलं.\nधन्यवाद चिनूक्स. पुस्तकाचं नाव 'वाचायच्या पुस्तकांच्या' यादीत सर्वात वर लिहीलं आत्ताच.\nमरण हे जन्माच्या वेळी निश्चित\nमरण हे जन्माच्या वेळी निश्चित झालेले असते असे म्हणतात. परन्तू असा अपघाती किन्वा अपमॄत्यू होतो तेव्न्हा देवाने दिलेले आयुष्य पूर्ण पणे न जगता अर्ध्यावरच आपणास सोडून जाणारे आपले प्रियजन अर्धेच आयुष्य जगतात तर त्यान्चे उरलेले अर्धे आयुष्य आपण त्यान्च्या बरोबर पुढील जन्मात जास्त काळासाठी घालवू शकतो का देवाने दिलेले आयुष्य पूर्ण पणे न जगता अर्ध्यावरच आपणास सोडून जाणारे आपले प्रियजन अर्धेच आयुष्य जगतात तर त्यान्चे उरलेले अर्धे आयुष्य आपण त्यान्च्या बरोबर पुढील जन्मात जास्त काळासाठी घालवू शकतो का कोणी सान्गू शकेल का \nअनुभव असता तर सांगितले असते\nअनुभव असता तर सांगितले असते हो\nमाहिती हवी आहे विभागात एक नवा बीबी उघडून विचारा. हितगुजमधे यावर अधिकारवाणीने बोलू शकेल असा तज्ञ असेलच ते माहिती देतील.\nडीअर अ‍ॅबी च्या सौजन्याने:\nडीअर अ‍ॅबी च्या सौजन्याने: चान्गली माहिती आहे म्हणुन इथे चिकट्व्ली आहे.\nधन्यवाद मामी 'मैत्र जीवाचे'\n'मैत्र जीवाचे' या पुस्तकाला यंदा महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=55%3A2009-07-20-04-00-45&id=259506%3A2012-11-03-18-00-30&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=13", "date_download": "2019-06-15T23:22:37Z", "digest": "sha1:XEHLOBLDG77B4B6TNDVYFT7D5RKEVMP7", "length": 4709, "nlines": 6, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गणितरत्न", "raw_content": "\nरविवार, ४ नोव्हेंबर २०१२\nडॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम यांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी उज्जन येथे झाला असला तरी नंतरच्या काळात त्यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे.\nइतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते. पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठान या गणित अभ्यासाच्या संस्थेची स्थापना डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी केली होती. पुणे हे भारतातील गणित शिक्षणाचे केंद्र व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मुलांना गणित हे मराठी भाषेतून शिकता आले पाहिजे असे त्यांना वाटत होते. गणिताच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्गाकरिता वेगवेगळी पुस्तके असतात त्याऐवजी एकच पुस्तक असावे म्हणजे ज्याला जसे शक्य होईल तसे तो कुठल्याही इयत्तेच्या पातळीवरील गणिताचा अभ्यास हवा तेव्हा करू शकेल असे त्यांना वाटत असे. गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती त्यांना आवडत असे.\nडॉ. श्रीराम यांनी लीलावती या गणितावरील ग्रंथाची अनेक पारायणे केली होती. टाटा मूलभूत संशोधन संस्था व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थांत गणिताविषयी चांगले संशोधन सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.\nत्यांचे वडील डॉ. शंकर अभ्यंकर हे त्यांचे गणित विषयात पहिले आदर्श होते. नंतर न्यूटन, गॅल्वा व जॅकोबी यांच्या गणिती संशोधनाचा प्रभाव त्यांच्यावर होता. हार्वर्ड विद्यापीठात ऑस्कर झारिन्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गणितात विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. ‘लोकल युनिफॉर्मायझेशन ऑन अल्जिब्रिक सरफेसेस ओव्हर मॉडय़ुलर ग्राउंड फील्ड्स’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. १९६७ मध्ये ते पडर्य़ू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रोफेसर झाले. बुलियन अल्जिब्रा विषयात त्यांनी केलेल्या गणिती संशोधनाचा वापर अमेरिकी नौदलात करण्यात आला होता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/arunima-sinha/", "date_download": "2019-06-15T23:02:44Z", "digest": "sha1:QC6F2R5QVVPUCEJ6XIJCZANQBGFILIBW", "length": 4274, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Arunima Sinha Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nअरुणिमा सिन्हा यांच्यावरील बायोपिकमध्ये आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत\nदिव्यांग असतानाही आपल्या जिद्दीने माउंट एव्‍हरेस्ट सर करणाऱ्या अरूणिमा सिन्हा यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये आलिया भट्ट प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. 'बॉर्न अगेन ऑन द माउंटेन: ए स्टोरी ऑफ लूजिंग एव्‍हरीथिंग ॲण्‍ड फायंडिंग बॅक' या पुस्‍तकावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शुटिंग लवकरच लखनौ येथे सुरू केले जाणार असून, करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. दिव्यांग असतानाही माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरूणिमा सिन्हा या पहिल्या महिला आहेत. अरूणिमा सिन्हा या नॅशनल व्‍हॉलीबॉल प्लेअर…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nमधमाश्या चावल्या आणि वृ्द्धाचा मृत्यू झाला\nतांत्रिकासोबत शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे…\nभाजप, वायएसआर करतंय सुडाचं राजकारण- टीडीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/piyush-goyal-tweets-video-of-most-advanced-metro-made-in-india-will-run-in-australia-make-in-india-program/", "date_download": "2019-06-15T23:40:47Z", "digest": "sha1:3RWKUEBJ5TLZXPPV22I3HLURB2ER75FQ", "length": 15967, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "Video : 'मेक इन इंडिया'चे आणखी एक 'यश', आता ऑस्ट्रेलियामध्ये धावणार भारतात बनलेली 'मेट्रो' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nVideo : ‘मेक इन इंडिया’चे आणखी एक ‘यश’, आता ऑस्ट्रेलियामध्ये धावणार भारतात बनलेली ‘मेट्रो’\nVideo : ‘मेक इन इंडिया’चे आणखी एक ‘यश’, आता ऑस्ट्रेलियामध्ये धावणार भारतात बनलेली ‘मेट्रो’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर सुरु केलेल्या मेक इन इंडिया या योजनेने मोठे यश मिळवल्याचा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, भारतात तयार झालेली रेल्वे आता ऑस्ट्रेलियात धावणार आहे. मेक इंडिया या योजनेमुळे भारत प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nपुढे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, तंत्रज्ञानाच्या जगात भारत एक उगवता देश आहे. त्यामुळे भारतात तयार झालेली हि रेल्वे याचे उत्तम उदाहरण आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या रेल्वे ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहेत. हि रेल्वे ड्रायव्हरलेस असणार आहे. म्हणजेच विना ड्रायव्हरची हि रेल्वे धावणार आहे. भारतीय कंपनी एल्सटॉम एसए हिने या रेल्वे तयार केल्या असून आंध्रप्रदेशातील श्रीसिटीमध्ये असेम्बल करण्यात आल्या आहेत. ६ डब्ब्यांवाल्या अशा २२ रेल्वे सिडनीत धावणार आहेत.\nदरम्यान, हि रेल्वे पूर्णपणे स्वयंचलित असून यात एलईडी दिवे, सीसीटीवी कॅमेरे त्याचप्रमाणे आपत्कालीन सुविधा यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. भारतीय कंपनी एल्सटॉम एसए यांनी १५ वर्षांसाठी सिडनी मेट्रोबरोबर यासाठी करार केला आहे. त्यामुळे भारतात तयार झालेली हि रेल्वे पाहून मेक इन इंडियाची सफलता तुमच्या लक्षात येते.\nमेक इन इंडिया की एक और सफलता: अब ऑस्ट्रेलिया के सिडनी में दौड़ेगी भारत मे बनी अत्याधुनिक मेट्रो\nमैन्युफैक्चरिंग को बढ़ावा देने के लिए शुरू किये गए 'मेक इन इंडिया' अभियान से देश तकनीक की दुनिया मे उभरता हुआ सितारा बन रहा है\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nअळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात\nघटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका\nरूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’\n..म्हणून नितीश कुमार यांच्या पक्षाचा समावेश मोदींच्या मंत्रिमंडळात नाही\nएल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांचा रांचीत फादर स्टेन स्वामींच्या घरावर छापा\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध करून…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास ��हिन्याच्या ३० ही दिवस…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nमराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु\nNDAतील JDUचा ‘ट्रिपल तलाक’ विधेयकाला विरोध\nजिल्हाधिकारी कार्यालयात उद्यापासून ‘कीऑस्क’ प्रणाली होणार…\n दारू आणायला उशीर झाल्याने पत्नीचा खून\nवर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर ‘नाराज’\nराज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, ‘या’ ५ दिग्गजांना मिळणार मंत्रिपद \nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-behind-work-of-fiction-film-disclaimer/", "date_download": "2019-06-15T22:37:38Z", "digest": "sha1:CXTMPHYNFPDSOD6QNXLLA4WHOTDDBZPA", "length": 15223, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे\" : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : ह्या संदेशाची सुरुवात होण्यामागची कथा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nबॉलीवुड असो वा हॉलीवुड किंवा जगातील कोणत्याही देशाचा चित्रपट असो त्यात एक गोष्ट मात्र एकसारखी असते, ती म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला देण्यात येणारी माहिती, ज्यामध्ये लिहिलेले असते की,\nहा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे आणि त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.\nपण कधी विचार केलाय का प्रत्येक चित्रपटामध्ये सुरुवातील ही सूचना का दिली जाते त्यामागे कारण काय आहे त्यामागे कारण काय आहे\nरसपुतीन, हे नाव जगभरातील राजकीय लोकांच्या ओठी असते पण त्याच्या स्तुतीसाठी नाही, तर त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी रशियाच्या शाही कुटुंबासाठी सल्लागार म्हणून कामकाज पाहणाऱ्या रसपुतीनचा जन्म १८६९ मध्ये झाला होता. काही लोकांचा दावा आहे की त्याला संमोहनाची कला अवगत होती आणि त्याच जोरावर त्याने शाही कुटुंबाला आपल्या वश मध्ये केले होते.\nखरा खेळ तेव्हा सुरु झाला जेव्हा तो अध्यात्मिक गुरु बनला. रसपुतीनने स्वत:ला साधू म्हणून घोषित केले आणि तो कोणाचेही ऐकुनासे झाला. त्याला लोक वेडा भिक्षु म्हणत असतं. काही काळानंतर त्याला वेडा म्हणून हिणवणारे हेच लोक त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवू लागले, कारण तो जी भविष्यवाणी करत असे ती खरी होत असे. ही बातमी रशियाची राणी एलेक्जेंड्रा पर्यंत पोहोचली.\nराणीच्या मुलाची तब्येत एका रोगामुळे खूप खराब झाली होती आणि रसपुतीनने त्याला त्या रोगातून पूर्णपणे बरे केले. मग काय, संपूर्ण शाही कुटुंबातील लोक त्याला मानू लागले. सर्वांना तो आवडू लागला, परंतु रसपुतीन बाहेरून जेवढा साधा वाटत होता, तसा तो बिलकुल नव्हता. नेहमी तो शारीरिक सुखासाठी हपापलेला असायचा. असे म्हटले जाते की, त्याने आपल्या संमोहन शक्तीचा वापर करून राणी एलेक्जेंड्राशी सुद्धा त्याने शारीरिक संबंध ठेवले होते.\nपण त्याच्या मार्गदर्शनाने राज्यकारभार करून सुद्धा रशिया प्रत्येक युद्धात पराभूत होत होता. अखेर शाही कुटुंबाकडूच त्याची हत्या केली गेली.\nआता तुम्ही विचार करत असाल की, या गोष्टीचा आणि चित्रपटामध्ये सुरुवातीला देण्यात येणाऱ्या सुचनेचा काय संबंध आहे\nतर – रसपुतीनच्या जीवनातील उलथापालथेने प्रेरित होऊन त्याच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची योजना MGM प्रोडक्शनतर्फे आखण्यात आली. चित्रपट बनवला गेला आणि तो १९३३ मध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटातून बदनामी होत असल्याचा दावा करून रशियाची तत्कालीन राणी आयरिन हिने चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात केस ठोकली.\nचित्रपटामध्ये रसपुतीन हा राणी आयरीन हिच्यावर बलात्कार करत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला होता. याच प्रसंगावर राणी आयरीन हिने हरकत वर्तवली घेतली आणि चित्रपटाविरोधात कायद्याने दाद मागितली.\nकोर्टाने देखील केस मान्य करून आपल निकाल दिला आणि बदनामी केल्याच्या आरोपांखाली MGM प्रोडक्शन हाउसला रग्गड दंड ठोठावला, तसेच चित्रपटावर देखील बंदी घालण्यात आली.\nया घटनेतून जगभरातील सर्वच फिल्म इंडस्ट्रीने चांगलीच शिकवण घेतली आणि प्रत्येक चित्रपटाच्या पूर्वी तो चित्रपट कल्पनिक असल्याची सूचना दाखवण्यात येऊ लागली, जेणेकरून कोणत्याही प्रकारे व्यावसायिक हानी होऊ नये.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← औषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते तुम्हाला माहित नसलेलं कारण\nपूर्व इतिहास आणि स्वातंत्र्यानंतरची राजकीय उलथापालथ : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – १ →\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती\nचकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”\n“अंधाधून” च्या निमित्ताने पुण्यावर विनोद करणाऱ्यांना खास पुणेरी उत्तरं\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nअणु रेणूया थोकडा…म्हणजे किती थोकडा (लहान)\nमंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..\nअर्थहीन धर्मनिष्ठेला कवटाळून बसलेला आजचा भारतीय मुसलमान : अल्पसंख्यांकांचा प्रश्न\n‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान\nबॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\n तुमचं जीवन अत्यंत सुखकर करणारी ही “ब्राऊजर एक्सटेन्शन्स” नक्की इन्स्टॉल करा\nविज्ञान तंत्रज्ञानातील ह्या शोधांमुळे आज भारत जगातील पाचवा सर्वात शक्तिशाली देश आहे.\nजेव्हा “फ्री स्पीच सैनिक” गुरमेहर कौर काही तरुणांच्या अभिव्यक्तीचा गळा दाबते\nद ग्रेट खली ला “सैराट” चं वेड लावणाऱ्या मराठी मुलाची गोष्ट \nत्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nप्राचीन भारताची ही नावं माहिती नसणं, आपल्या इतिहासाबद्दलच्या अनास्थेचं लक्षण आहे\nपैसा “सब कुछ” नहीं है, लेकिन “बहोत कुछ” है\nअफजल गुरू अन टायगर मेमन प्रेमींना रविंद्र म्हात्रे माहित आहेत काय\nचलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा करत नेण्यामागे एक जबरदस्त कारण आहे\n“व्हर्जिन” शब्दा, ही तुझ्या जन्माची कहाणी…\nबॅट्समनला ‘शून्यावर बाद करण्याची’ सेंच्य��री ठोकणाऱ्या या अवलिया गोलंदाजाबद्दल जाणून घ्या\nशुक्रतारा मावळला…भातुकलीच्या खेळा मधली राजा-राणी रडू लागली…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82/", "date_download": "2019-06-15T22:39:47Z", "digest": "sha1:NZYAGOH5D2EVIZLWTIGBXIH3B4YCKFUL", "length": 11765, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे दुष्काळाचे राजकारण-निलंगेकर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे दुष्काळाचे राजकारण-निलंगेकर\nनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे दुष्काळाचे राजकारण-निलंगेकर\nनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक राजकारण करत आहेत. खरेतर २०१५-१६ या वर्षात आत्तापेक्षाही भीषण दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी विरोधी पक्षाचा एकही नेता फिरकला नाही असे म्हणत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी विरोधकांना लक्ष्य केले.\nतसंच गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंडळ स्थापन करावे अशी मागणी होत होती. याबाबत लवकरच मंडळ स्थापन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. ते पंढरपूर मध्ये बोलत होते.\nकामगार मंत्री संभाजी निलंगेकर हे बुधवारी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रांताधिकारी सचिन ढोले आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की,राज्यातील कामगारांची नोंदणी सुरु आहे. यामध्ये ऊस तोड कामगार,साखर कारखान्यातील कामगार आदींची नोंद घेणे अंतिम टप्प्यात आले आहे. ही नोंदणी झाल्यावर अशा कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.\nदुष्काळाबाबत विरोधक सरकारवर टीका करीत आहे असे विचारले असता मंत्री निलंगेकर यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. २०१५ – १६ रोजी भीषण दुष्काळ पडला होता. लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याची महत्वाची भूमिका या सरकारने बजावली होती.त्यावेळेस एकही नेता फिरकला नाही आणि आता फिरतोय असे म्हणत निलंगेकर यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले.गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी करीत होते. याबाबत नुकतीच मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माझी बैठक झाली. यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्या बाबत निर्णय घेण्यात आला. तसेच या बाबत एक सल्लागार परिषद येत्या अधिवेशनापूर्वी स्थापन करणार आहेओत. तसेच याची अधिसूचना देखील काढणार असल्यची घोषणा मंत्री निलंगेकर यांनी केली. दरम्यान,मंत्री निलंगेकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. गुरुवारी ते उस्मानाबादला रवाना होणार आहेत.\nकर्जबाजारीपणातून सांगलीत शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक स���ने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-diwali-debt-waiver-process-completion-should-not-clear-1993", "date_download": "2019-06-15T23:53:26Z", "digest": "sha1:CS3RSI5TAGL27HQGVOFMPE564DLVMRGQ", "length": 15533, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, before Diwali debt waiver process completion should not clear | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळण्याबाबत साशंकता\nसोलापुरात दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळण्याबाबत साशंकता\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा (कर्जमाफी) लाभ देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९३ हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. जिल्हा बॅंकेशी संबंधित सर्व १२०० सोसायट्यांमधीलही शेतकरी अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील आकडेवारी अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत साशंकताच आहे.\nसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा (कर्जमाफी) लाभ देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९३ हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. जिल्हा बॅंकेशी संबंधित सर्व १२०० सोसायट्यांमधीलही शेतकरी अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील आकडेवारी अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत साशंकत��च आहे.\nसोलापूर जिल्ह्यात जवळपास दीड लाखाहून अधिक लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. सहकार विभाग यासाठी पूर्ण क्षमतेने काम करत आहे. पण कागदपत्रे, शेतकऱ्यांच्या नावांची यादी, बॅंकांशी समन्वय या सगळ्या कामांमध्ये सहकार विभागाची चांगलीच दमछाक होते आहे. पण तरीही बहुतेक सर्व कामे आटोपण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिवाळीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे सूतोवाच केले.\nजिल्हा बॅंकेकडील अर्जांच्या पडताळणीसाठी ७३ लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑक्‍टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी ग्रामसभांमधून त्याचे चावडीवाचनही झाले. त्यानंतर संबंधितांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील कर्जमाफीची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. परंतु या बॅंकांच्या विभागीय आणि मुख्य कार्यालयाकडून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.\nसोलापूर कर्जमाफी दिवाळी sections मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुभाष देशमुख\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nराज्याच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग...सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच...\nनागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळनागपूर ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या...\nचांदवड ताल��का खरेदी-विक्री संघावर...नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने...\nसांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली...सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...\nवाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः...जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी...\nजामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्तवर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड...\nखरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला...अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nसोलापुरातील कांदा अनुदानाचा ३८७ कोटी...सोलापूर : कांद्याचे दर घसरल्याने गेल्या वर्षी...\nपाण्याचे राजकारण नको : उदयनराजेसोलापूर : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण...\nलोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी...माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत...\nआषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने...सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी...\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना...औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या...\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nनांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T23:26:30Z", "digest": "sha1:RZIESTRKFAOPKTNHFY3QNMLOQ33XTPWU", "length": 5986, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सायमन डेल Archives - Majha Paper", "raw_content": "\nफोटोग्राफरने उभारली उंदरांसाठी कॉलनी\nJune 13, 2019 , 10:23 am by शामला देशपांडे Filed Under: जरा हटके, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: उंदीर, कॉलनी, फोटोग्राफर, सायमन डेल\nआपल्या घरात एक उंदीर शिरला तरी त्याला बाहेर काढण्यासाठी नाना उपाय त्वरित केले जातात. औषध घालून मारणे, पिंजरे सापळे लावणे, मांज��� पाळणे असे अनेक उपाय योजले जातात. प्रसिद्ध वाइल्डलाईफ फोटोग्राफर सायमन डेल याने मात्र वेगळाच उपाय योजला असून त्याने या उंदरांसाठी घराच्या बागेत चक्क एक कॉलनी उभारली आहे. सुरवातीला एका उंदरासाठी त्याने चिमुकले घर उभारले […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/08/12/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T22:40:49Z", "digest": "sha1:VIWZ3MBWQGGO76CADOA3BTBFRDDL3GZK", "length": 72873, "nlines": 195, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "गांधीजी भेटत गेलेले – अनिल अवचट | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिह��ससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nगांधीजी भेटत गेलेले – अनिल अवचट\nPosted: ऑगस्ट 12, 2009 in राजकारण, सामाजिक\nटॅगस्गांधी, भारत, राजकारण, समाज\nअनिल अवचट, सौजन्य – मटा\nमहात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.\nकाय गंमत आहे, आपल्यावर कोणाकोणाचे परिणाम आहेत, हे आपल्यालाच ठाऊक नाही. मागे कुणाबरोबर जोतीराव फुल्यांविषयी भरभरून बोललो, तेव्हा समजलं, आपल्यासाठी जोतीराव काय आहेत ते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, काही म्हणा, ‘तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.’\nमी विचारलं, ‘कोण म्हातारा\nतो हसला व म्हणाला, ‘गांधीजी.’\nमी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ते जाऊनही छप्पन्न वषेर् झाली, तरी ही काय जादू आहे ही काय जादू आहे कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणताना ऐकतो की, कधी नव्हेत इतके गांधीजी आज रेलेव्हंट ठरले आहेत. या समस्यांचा विचार करताना त्यांनी काय म्हटले आहे, हे पाहूनच पुढे जावे लागते… वगैरे वगैरे.\nएकीकडे गांधींचा खून करणाऱ्यावर नाटकं येताहेत, काहीजण तर फाळणीचा दोष गांधीजींवरच ठेवताहेत. पाकिस्तानला पंचावन्न कोटी गांधीजींनी द्यायला लावले, हा त्यांचा गुन्हा मानतात. फाळणीच्या काळात माझ्या मामाने सांगितलेली हकिगत अशी, की एक माणूस त्याला म्हणाला, ‘गांधी कुठे आहे, बघायचेय’ असं म्हणून त्यानं चपलेवरचा पाय उचलला, तर चपलेवर बरोबर टाचे��ाली गांधीजींचा पेपरमध्ये आलेला फोटो फाडून चिकटवलेला. एका नि:शस्त्र माणसावर एवढे का चिडत होते हे लोक’ असं म्हणून त्यानं चपलेवरचा पाय उचलला, तर चपलेवर बरोबर टाचेखाली गांधीजींचा पेपरमध्ये आलेला फोटो फाडून चिकटवलेला. एका नि:शस्त्र माणसावर एवढे का चिडत होते हे लोक त्यांचा जनमानसावरचा असलेला प्रभाव म्हणून त्यांचा जनमानसावरचा असलेला प्रभाव म्हणून मग तो का होता, आणि आपल्याला का ते साधले नाही, असा विचार न करता ऐंशी वर्षांच्या नि:शस्त्र म्हाताऱ्यावर कुणी गोळी झाडावी मग तो का होता, आणि आपल्याला का ते साधले नाही, असा विचार न करता ऐंशी वर्षांच्या नि:शस्त्र म्हाताऱ्यावर कुणी गोळी झाडावी माझा एक तरुण मित्र सांगत होता, त्याचे कॉलेजातले मित्र तर गांधींचा उल्लेख बुढ्ढा, टकल्या असा करतात. कोणी त्यांना हे शिकवले\nकाहीजणांनी गांधीजींच्या मुलाची व्यथा मांडली आहे. त्यांनी मुलांना नीट वागवले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, इत्यादी. ते खरेच आहे. पण हे अनेक महापुरुषांबाबत झालेले दिसते. सर्व माणसे सर्वच बाबतीत बरोबर किंवा यशस्वी असतात, असं नसतं. सुभाषबाबूंच्या बाबतीतही गांधीजींचे चुकले असणे शक्य आहे. त्यांनी स्वत:च आपल्या हिमालयाएवढ्या चुका झाल्याचे लिहिले आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यात सगळेच बरोबर, योग्य असेच ते वागले, हे शक्य नाही. पण तरीही त्यातनं गांधीजी काही उतरतात का\nअठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. ब्राह्माण मंडळी गांधीहत्येला ‘गांधीवध’ असे संबोधत असत. गावात नव्वद टक्के मराठे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्त्याभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचे-माझे-काय झाले असते, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हा भेद बाजूला पडून गाव ढवळलं गेलं.\nसावरकरांची ‘माझी जन्मठेप’ वाचलं. मेडिकल कॉलेजमध्ये मी मॅगेझिनचा संपादक होतो. पानभर सावरकरांचा फोटो छापून ते मॅगेझिन त्यांना अर्पण केलं होतं. गांधीजी दूरचे वाटत. त्यांची अहिंसा बावळटपणा वाटे. क्रांतिकारकांची चरित्रे वाचल्यावर तर हे मत पक्कं होत होतं. खेड्यातनं शहरात आल्यावर ब्राह्माण असण्याचं एकाकीपण संपलं होतं. सर्व थरांतल्या पोरांच्या दोस्त्या होत होत्या.\nया सगळ्यात कुठं तरी गांधीजी भेटले असावेत. मेडिकलला आम्ही अभ्यास मंडळ काढायचं ठरवलं. लाजिरवाण्या परिस्थितीतल्या आपल्या देशाला जगात ताठ मानेनं कसं जगता येईल, यावर तावातावाने विचार करायचो. देश म्हणजे नुसता नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नव्हे; तर तिथं राहणारा समाज, तिथली गरीब माणसं… या समीकरणापर्यंत आलो, म्हणून बचावलो. नाही तर आम्ही ‘जाज्वल्य राष्ट्रप्रेमी’ झालो असतो. आणि समाज बघायचा राहिलाच असता, आणि गरिबांचं खरंखुरं जीवन, त्यांचे प्रश्न तर या जन्मात दिसले नसते.\nआमचं वर्ध्याला शिबीर होतं.\nइथं काही गांधीवादी लोकांची ओळख झाली. त्यातले एक आठवताहेत, ते अण्णासाहेब सहसबुद्धे. हिरवट घारे डोळे, टक्कल, सरळ नाक. शेती हा त्यांचा खास विषय. आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, ‘सशस्त्र क्रांती झाली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्ान् सुटणार नाहीत.’ ते चिडून निघून जातील असं वाटलं होतं. उलट हसून ते म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण सशस्त्र क्रांती करायला माझी काही हरकत नाही. किती लोक त्याच्यासाठी तयार आहेत किती लोक तुमच्या मागे येतील किती लोक तुमच्या मागे येतील सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधश्ाद्धा निर्मूलन हे करायला किती कार्यकर्ते लागतील असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधश्ाद्धा निर्मूलन हे करायला किती कार्यकर्ते लागतील ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय की त्यांनाही गोळ्या घालायच्या की त्यांनाही गोळ्या घालायच्या असे किती लोकांना गोळ्या घालणार असे किती लोकांना गोळ्य�� घालणार या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर\nबाप रे… आम्ही हा विचारच केला नव्हता. सर्व प्रश्ानंची उत्तरं सशस्त्र क्रांतीतून मिळतील, असं समजत होतो; पण अण्णासाहेबांनी तो विचार फक्त शेवटपर्यंत नेऊन दाखवला आणि माझे डोळेच उघडले. मग त्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो.\nवर्धा शिबिराच्या निमित्ताने पवनारला विनोबांच्या आश्रमाला आम्ही पाचएकशे तरुणांनी भेट दिली. विनोबांविषयीही मनात अढी. कधी थट्टाही करायचो. आम्ही आश्रमात गेलो तेव्हा कळले की, ‘ते मौनात आहेत. तुम्ही प्रश्ान् विचारा, ते पाटीवर लिहून उत्तरे देतील.’ काय बोअर प्रकार हा, असं म्हणत एका मंडपात रांग करून बसलो. हिरवी कानटोपी, पुढे थोडे हूड असलेली घालून ते आले आणि आमच्या प्रश्ानेत्तराच्या सुरुवातीलाच त्यांनी मौन सोडून उत्तरं द्यायला सुरुवात केली. तासभर ते बोलले. मला सगळ्यात आवडली, ती त्यांची प्रसन्न सुंदर भाषा असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का\n‘ या शहरट लोकांना खेड्यातलं सगळं हवं असतं. दूध होतं खेड्यात, पण खेड्यातल्या लोकांना प्यायला मिळत नाही. म्हणून कृष्णानं शहराकडे दूध विकायला निघालेल्या गौळणींना अडवलं…’\nही त्यांची संगती अजब होती, पण हळूहळू पटतही होती नंतर ‘ती’ गांधीजींची झोपडी बघायला गेलो. मला ती बाहेरूनपेक्षा आतूनच आठवतेय. कुडाच्या भिंती मातीनं सारवलेल्या. जमिनी शेणात सारवलेल्या. त्यांच्या बसायच्या खोलीत अंधार-प्रकाशाचा छान मेळ होता. म्हटलं तर अंधार, पण अप्रत्यक्ष प्रकाशही. या माणसाला या बाबतीतली एवढी प्रगल्भ दृष्टी होती\nपुढे काही वर्षांनी ��ॉरी बेकरविषयी पुस्तक वाचलं. हा सैनिक. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मादेशच्या लढाईवरून घरी इंग्लंडला परत चालला होता. त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघून तरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार\n‘ मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन.’\nगांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवतो तो.’\nलॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परत आला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे विटांचा जास्तीत जास्त वापर करून हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.\nगांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल त्यांच्या करिष्म्यामुळे का मला वाटतं, त्यांच्या अल्पाक्षरी, पण जगावेगळ्या दृष्टिकोनामुळं असेल.\nअभय बंग एक मोतीलाल नेहरूंची गोष्ट सांगतो. ते बडे वकील, अमीर. गांधीजींनी जाहीर केलेला दांडीचा मिठाचा सत्याग्रह त्यांना हास्यास्पद वाटला. एवढं मोठं ब्रिटिश साम्राज्य. या मूठभर मीठ करण्यानं त्यांच्यात काय फरक पडणार त्यांनी गांधीजींना या व्यर्थपणाविषयी लांबलचक पत्र लिहिलं. गांधीजींची तार आली, ‘करके देखो.’\nत्या दिवशी अलाहाबादमध्ये या सत्याग्रहाला पाठिंबा देणारी सभा होती. ‘म्हातारा म्हणतोय तर जाऊ सभेला.’ तसं जाहीर होताच सभेला जाण्यापूवीर्च त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांना विनंती करून गांधीजींना तार केली. ‘करनेसे पहलेही देख लिया.’ जवाहरलाल, वल्लभभाई आणि कितीक गांधीजींच्या एका भेटीत पूर्ण बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. काय होतं त्यांच्यात काटकुळा, उघडा कृश देह, पडक्या दातांचं हास्य.\nपडके दात वार्धक्यामुळे पडले नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांविरुद्ध लढा उभारला असताना एका गोऱ्या आणि एका पठाण तरुणाकडून बेदम मारहाणीत पाडले गेले होते. नंतर हे दृश्य पाहणाऱ्या एका गोऱ्या महिलेनं त्यांना हॉस्पिटलात दाखल केलं. तिथे हिंदी समाजाचे लोक जमले. त्या तरुणांवर पोलिस कंप्लेट करूयात, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असं लोक म��हणू लागताच त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वांवर होणाऱ्या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू’ म्हणून पोलिस तक्रार केली नाही. नाहीतर त्या मुलांना नक्कीच शिक्षा होऊ शकली असती. गांधीजींचं हे वेगळेपण. नंतर त्या मुलांनी येऊन गांधीजींकडे क्षमायाचना केली.\nगांधीजींकडं हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता त्यांना सत्याग्रह हे तंत्र कधी सापडलं\nगांधीजींचं तंत्र घडलं ते दक्षिण आफ्रिकेत. माझी समजूत ते तिथं दोन/चार वर्षं असतील एकूण. पण तिथं ते 21 वर्षं होते. तिथं ज्या खटल्यात त्यांना तिथल्या वकिलाच्या मदतीला पाठवलं होतं, तिथं दुसऱ्या पाटीर्ला भेटून त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड घडवून आणली. जी बाजू सत्य असेल, त्यांचेच वकीलपत्र घेत. त्यामुळे कमाई कमी. म्हणून गरजा कमी केल्या. जाती-धर्मांमध्ये विखुरलेल्या हिंदी समाजाला एकत्र आणून लढा उभारला.\nपण असं त्यांना करावंसं नेमकं कधी वाटलं\nदोन घटना फार हृद्य आहेत.\nनाताळला तिकीट असतानाही गोऱ्यांनी त्यांना र्फस्ट क्लासमधून प्लॅटफॉर्मवर सामानासहित फेकून दिलं. ही घटना खूप आधीपासून माहीत होती; पण पुढचं वाचलं तेव्हा निराळा बोध झाला. रात्रीच्या वेळी, कडाक्याच्या थंडीत तिथल्या वेटिंग रूममध्ये गांधीजी रात्रभर बसून राहिले. जवळचं सामान उघडून स्वेटर, शाल, पांघरूण काढता येणं शक्य होतं; पण तसं केलं नाही. रात्रभर काय विचार केला असेल त्यांनी कदाचित इथे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निश्चय झाला असेल. कदाचित सत्याग्रह ही कल्पनाही सुचली असेल; पण त्या रात्रीनंतर ते आमूलाग्र बदलले, हे साऱ्यांच्याच लक्षात आलं.\nघोडागाडीत-व्हिक्टोरियात बसले असताना गोरा सोजिर आला. त्यानं, मला आत बसू दे, तू घोडागाडी चालवणाऱ्या कोचमनच्या शेजारी बस, असं सांगितलं. ते गांधींनी मान्य केलं. तसं पुढं जाऊन बसलेही. काही वेळानं गोऱ्याला कोचमनशेजारी बसून सिगरेट पिण्याची लहर आली. तो परत गांधींना उठायला सांगू लागला. गांधींनी त्याला नकार दिला. त्यानं आणि कोचमननं गांधीजींना बडव बडव बडवलं. गांधीजींनी बाजूची पितळी दांडी घट्ट धरून ठेवली, ती सोडली नाही. शेवटी त्या दोघांनी तो नाद सोडून दिला.\nती पकडलेली दांड��, हा सत्याग्रहाचा जन्म असावा. मी प्रतिकार करणार नाही, पण दांडीही सोडणार नाही. सविनय कायदेभंगाच्या या तंत्रापुढं नंतर ब्रिटिश साम्राज्यही डळमळलं, एवढी या साध्या सोप्या तंत्रात ताकद होती. हे तंत्र गांधीजींनी ‘थोरो’कडून घेतलं का थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो. शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. ‘रविवार’, ‘फिरणे’ यातच सिव्हिल डिसओबिडियन्स हाही आहे. म्हणजेच सविनय कायदेभंग. या अन्यायी सरकारला कर भरणं, म्हणजेही त्या अन्यायात सहभागी होणं; म्हणून कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहे, असंही म्हटलं. सरकारने त्याला अल्पकाळ तुरुंगातही टाकलं. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’ या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो. शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. ‘रविवार’, ‘फिरणे’ यातच सिव्हिल डिसओबिडियन्स हाही आहे. म्हणजेच सविनय कायदेभंग. या अन्यायी सरकारला कर भरणं, म्हणजेही त्या अन्यायात सहभागी होणं; म्हणून कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहे, असंही म्हटलं. सरकारने त्याला अल्पकाळ तुरुंगातही टाकलं. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’ या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का माहीत नाही; पण शक्य आहे.\nगांधीजींच्या साध्या राहणीची सुरुवात आफ्रिकेत झाली. ती पुढं त्यांनी आणखीनच साधी केली. ओरिसात एक दरिदी स्त्री पाहिली. तिच्यापाशी एकच पातळ विरलेलं वस्त्र होतं. त्यामुळं ती परत परत तेच घालत असे. हे पाहून गांधीजींचे मन कळवळले. त्यांनी टोपी आणि अंगरख्याचा त्याग केला आणि पंचावर राहू लागले. मग ते कुठेही असोत; कोणाला, अगदी व्हॉइसरॉयला भेटायला जायचे असो. ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.\nआज ‘साधी राहणी’च्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यातनं काय निष्पन्न होतंय निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरानिमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरानिमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी ���कास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी भकास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं तर झोपडपट्टी, प्रदूषित जीवन. आता तर कामगारांची गरज नसलेल्या कारखान्यांमुळं बेकारीही. परत परत गांधीजी आता अधिक बरोबर ठरताहेत.\nगांधीजींकडून आणखी एक गोष्ट मला नेहमी शिकावीशी वाटते. गांधी सिनेमात एक दृश्य आहे (आणि ते अनेकांनी लिहूनही ठेवले आहे.) नेहरू, पटेल आदी मंडळींची महत्त्वाच्या विषयावर बैठक चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्यानं पाहू लागतात. ते म्हणतात, ‘माझ्या बकरीला चारा घालायची वेळ झाली.’ सगळ्यांच्या चेहेऱ्यावर वैताग, काय हे खूळ असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे, तसा बकरीला चारा घालणं हाही.\nदुसरा प्रसंग. मी एका डॉक्युमेंटरीत पाहिलेला. गांधीजी दिल्लीतल्या व्हॉइसरॉय हाऊसवर बोलणी करायला गेलेले. बोलणी संपवून रात्री उशिरा घरी परत निघतात. ते ‘हरिजन वस्ती’मध्ये उतरलेले. व्हॉइसरॉयनी दिलेली गाडी नाकारून शांतपणं मोकळा रस्ता चालताना दिसतात. इकडे त्या बोलण्यातून काय निष्पन्न झाले, याविषयी त्यांचे सहकारी, पत्रकार थांबलेले; पण गांधीजी काही मैल एकटे चालत गेले. ते त्या चळवळीच्या गतीच्या वावटळीत. कधी भिरभिरले नाहीत, कधी उडून गेले नाहीत. ते आपल्या गतीनं चालत राहिले. ते असामान्य असले तरी त्यांनी आपल्यातलं सामान्यत्व जपलं. म्हणून सामान्य माणसांना ते आपले वाटले असले पाहिजेत.\nगांधीजींच्या चळवळीत खूप माणसे घडली. काही स्वातंत्र्य चळवळीत होती, काही विधायक, तर काही दोन्हीतही. गांधीजींनी कुणाला गोशाळा काढायला सांगितलं, तर कुणाला निसगोर्पचार आश्रम; कुणाला शौचालयावर संशोधन, तर आणखी कुणाला आणखी काही आणि ही माणसं बिनतक्रार आयुष्यभर त्या कामात राहिली. त्या माणसांचीही आपापली वैशिष्ट्ये सांभाळून. कुडाळचे अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिकाऱ्यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पु���ं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती. नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे. खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.\nमी ‘साधना’ साप्ताहिकात काम करताना अनेक गांधी परंपरेतल्या लोकांशी संबंध आला. आचार्य भागवत यायचे. ते गेल्यावर मी त्यांच्यावर विशेषांक काढला होता. दादा धर्माधिकारींशीही स्नेह जमला. त्यांचे व्यवस्थित, पूर्वग्रहविरहित विचार मला फार आवडायचे. ‘स्त्री-मुक्ती’वरचे त्या वृद्धाचे विचार इतके पुढचे, की आम्हालाही न झेपणारे. बाबा आमट्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’, ‘वर्कर्स युनिव्हसिर्टी’ या पुस्तकांनी असेच भारलेले. सोमनाथ शिबिरात एका सवोर्दयी वृद्धानं मला वळकटी बांधायला शिकवलं होतं. त्यांची पांढरट जाड सतरंजी गुंडाळलेली ती खास सवोर्दयी गठडी होती. कुणी माणसं शिक्षणक्षेत्रात होती. ‘नई तालीम’ ही र्वध्याची शाळा म्हणजे मुक्त शिक्षणाची आद्य शाळाच.\nगांधी परंपरेतला फसलेला प्रयोग म्हणजे भूदान, असं मी समजायचो. विनोबांची यात्रा पुढं गेली की, दान केलेली जमीन मालक परत घ्यायचे… वगैरे. पुण्याला धनंजयराव गाडगीळांचे भाषण होते. ते मार्क्स प्रवाहातले अर्थशास्त्रज्ञ समजले जात. ते केंद सरकारत प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षही होते. ते म्हणाले, ‘भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जगाकडं पाहतो. साम्यवाद, समाजवाद असे काही मार्ग आहेत. भारतीय परिस्थितीवर भारतातून निघालेले एकमेव उत्तर म्हणजे भूदान चळवळ होय. ती भले अशयस्वी ठरेना का; पण जगाला आथिर्क प्रश्ानवरचा भारतातून पुढं अलेला हा एकमेव उपाय आहे.’ तेव्हा मी चमकलोच होतो.\nमी साधनेचा संपादक असताना स्वातंत्र्य मिळून 25 वर्षं पूर्ण झाली होती. सगळीकडे 25 वर्षांत आम्ही काय मिळवलं, तर भाक्रानान्गलसारखी धरणं, भिलाई वगैरे कारखाने असे फोटो येत. गांधीजींचं एक वाक्य मी वाचलं होतं, ‘देशाच्या प्रगतीचा निकष एकच, की ती प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे की नाही, हा’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो) आज वरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं) आज वरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गळफास आपण खालच्या माणसापासून सुरुवात केली असती, तर एवढी झकपक नसती दिसली; पण माणसं चार घास सुखानं खाऊ शकली असती. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता; पण माणसांना सुखी करणारा समाज महत्त्वाचा. त्याला अनुरूप आधुनिकता त्यांना मान्�� होती. आजची कामगारविरहित कारखानदारी त्यांनी कधीच मान्य केली नसती. शूमाखरचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ इथं आठवलं. गांधीजींचा अवाढव्यतेला विरोध होता; कारण त्याखाली सर्वसामान्य माणसं चिरडून जातात म्हणून.\nकाही वेळा चर्चा सुरू होते, की ‘स्वातंत्र्य कोणी मिळवलं’ मला वाटतं, अनेकांनी. 1857च्या लढ्यापासून तो गांधीप्रणीत चळवळीपर्यंत. पण भारतातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत स्वातंत्र्याची इच्छा कोणी निर्माण केली, या प्रश्ानला मात्र एकच उत्तर मी देईन, गांधीजी. भारतव्यापी, सर्व थरांमध्ये प्रभाव टाकलेली ही एकच व्यक्ती. बाकीच्यांची वर्तुळं लहान आहेत.\nगांधीजींचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलिनियम’वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी नावं मागं पडली, आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’ (लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.)\nमाटिर्न ल्यूथर किंग या कृष्णवणिर्यांच्या नेत्याचं चरित्र वाचताना त्यानं गांधीजींविषयी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केल्याचं दिसलं. पुस्तकाच्या फोटो विभागात त्याच्या खोलीत त्याच्या मागे गांधीजींचा फोटो लावलेला होता. अमेरिकेसारख्या पिस्तुलगच्च देशात, त्यातही कृष्णवणीर्य समाजात अहिंसक चळवळ रुजवण्याचं काम तो करू शकला, हे गांधी-विचाराचं यश. कॅलिफोनिर्यामध्ये असलेल्या मेक्सिकन मजुरांचा नेता सीझर शॅवेझ असाच. अहिंसक चळवळी तर करायचाच; पण प्रश्ान् तडीला लावण्यासाठी गांधीजींसारखी वीस-वीस दिवसांची उपोषणे करायचा. त्याच्याही खोलीत गांधीजींचा फोटो. माटिर्न ल्यूथर किंग आणि सीझर शॅवेझ यांचा प्रभाव इतर हिंसक चळवळींपेक्षा जास्त टिकून राहिलाय आणि त्यांनी मनं जोडण्याचं अपूर्व काम केलंय.\nमधू लिमयांबरोबर उत्तर प्रदेशात प्रवास करताना त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. गांधीहत्या झाली, तेव्हा ते दूर युरोपातल्या कुठल्या छोट्या देशात होते. रेडिओवर ही बातमी ऐकून विमनस्क होऊन रस्तोरस्ती भटकत होते. एका प्रौढ माणसानं त्यांना थांबवलं. विचारलं, ‘तुम्ही भारतीय का’ हे ‘हो’ म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी’ हे ‘हो’ म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते\nहे ऐकून मी शहारलोच. त्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशातल्या माणसाला गांधीजी ‘त्याचे’ वाटावेत आणि आम्ही त्यांना ओळखू नये\nआणखी एका गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे नायक कोण असायला हवे होते तर गांधीजी; पण त्यांना नोआखालीत उसळलेल्या दंगली शांत करण्याचं काम महत्त्वाचं वाटलं आणि या सोनेरी क्षणाकडं त्यांनी पाठ फिरवली. आज काहीजण फाळणीला गांधीजींना जबाबदार धरतात. हेही जगातलं महान आश्चर्यच मानायला हवं. त्यांनी फाळणी होऊ नये, म्हणून जिवाचं रान केलं; पण शेवटी त्यांच्या शिष्यांनी- पंडित नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेलांनी- गांधीजींना बाजूला सारून फाळणी मान्य केली.\nपंचावन्न कोटींबाबतही तसेच. त्या करारात भारताने ते द्यायचे मान्य केले होते. तर ते वचन आहे, आणि ते पाळा, असे गांधींनी म्हटले; तर ते फाळणीचे गुन्हेगार ठरतात दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र लाल कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथे जाऊ शकले आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली. ज्यावेळी त्यांचे शिष्य स्वराज्यातले पहिले झेंडावंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामान्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता.\nमाझ्यावर गांधीजींचे वेगळेच उपकार आहेत.\nत्यांची ‘आत्मकथा’ वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता. बाहेर मांसाहारही केला होता. मीही लहानपणी घरातल्या कपाटाल्या काही नाण्यांच्या चोऱ्या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. त्यातून सिगारेट ओढायला शिकलो. पुढं ते सग��ं वाहून गेलं, म्हणून योगायोगाने वाचलो. गांधीजींना चोरी केल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत: होऊन वडलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो यांच्या आणि वडलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो. गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘गांधीजी’ कसे झाले तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का त्या काळात मी धामिर्क मार्गात होतो. ध्यान करायचो. निविर्चार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं. हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी बऱ्याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणाऱ्या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका त्या काळात मी धामिर्क मार्गात होतो. ध्यान करायचो. निविर्चार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं. हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी बऱ्याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणाऱ्या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की.\nमग हा अनुभव मी इतरांना सांगू लागलो. यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची, साधनेची काही गरज नाही. प्रत्येक माणूस हे करू शकतो. कधी ना कधी चांगल्या माणसांचा समाज निर्माण होईलही. हे गांधीजींचं माझ्यावरचं ऋण.\nया वर्षातच मला र्वध्याला जाण्याचा योग आला. तिथल्या विभा गुप्ताने ‘ग्रामीण तंत्रज्ञान परिषद’ आयोजित केली होती. तिथे जुने गांधीवादी भेटले, तसेच आज खेड्यापाड्यात काम करणारे तरुणही. कोणी बांबू हा विषय घेतलाय, तर कोणी संडास; कोणी शेतीमधले प्रयोग करतंय, तर कोणी तलम खादी काढायचा ध्यास घेतलाय. कुणी जुन्याचं उत्खनन करतोय, तर कोणी जुन्या नव्याचा मेळ घालत बसलाय… असा सगळा पागलखाना.\nदांडीयात्रेच्या समाप्तीचा तो दिवस. म्हणून आम्हाला सेवाग्राममधल्या ‘बापू कुटी’ला सक्काळीच नेणार होते. त्यामुळे मी आनंदून गेलो होतो. किती वर्षांनी परत बघणार ती कुटी. माझं इंप्रेशन तसंच रहावं, निदान कमी तरी होऊ नये, असं वाटत होतं. पण त्या परिसरात पाऊल टाकल्यावर मन प्रसन्न झालं, ते अखेरपर्यंत. झाडं-झाडं बरीच आणि मधे मधे बरीच कौलारू, मातीची टुमदार घरं. वर नळीची कौलं. सारवलेल्या मातीचा छान, डोळ्यांना त्रास न देणारा रंग. बाहेर व्हरांडे. त्याला जे खांब उभे केले, ते कुठेही न आकार दिलेले वासे. लाकूड कामास तेलाचा काळा रंग; मातीच्या रंगाला किंचित उठाव देणारा. मोकळ्या परिसरात आम्हा सगळ्यांना बसवलं. आश्रमातल्या लोकांमागोमाग आम्ही ‘आश्रम भजनावली’तल्या प्रार्थना म्हटल्या. तो काळ हळूहळू अंगावर चढू लागला. काय असेल त्यावेळी इथं वातारण. नेहरू, पटेल, आजाद, गफारखान… अशी माणसं इथं कितीदा आली असतील आणि अशीच इथं वावरली असतील. प्रार्थनेलाही बसली असतील. इथल्या प्रत्येक सामान्य माणसामध्ये एका ध्येयामुळं असामान्यत्व संचारलं असेल. चढाओढ असलीच तर ती त्यागाची. समर्पणाला सीमाच नसेल आणि या सगळ्यामागं एक जादूभरलं व्यक्तित्व असेल, गांधीजी.\nप्रार्थना संपल्यावर सगळे पांगले.\nमी बापू-कुटीकडे निघालो. यावेळी आणखी वैशिष्ट्यं जाणवली. आपल्या भिंती कुडाच्या, मातीने सावरलेल्या होत्या आणि त्या वरून मोकळ्या ठेवल्या होत्या. त्यामुळं सगळं घर वरून एकमेकांशी जोडलं गेलेलं. खालीही तसंच. कुठे सहसा दारं नाहीत. होते ते फक्त आडोसे. अप्रत्यक्ष प्रकाश सर्वत्र झिरपत होता.\nगांधीजी बसत, तिथं पुढं डेस्क आणि मागे टेकायला जरा उभा उंच पाट होता. मला खरं तर अशा गोष्टीचं फार अगत्य नाही. परदेशप्रवासात पूवीर्च्या मोठ्या लेखकांची, नेत्यांची घरं दाखवत. ते कुठं बसत, कुठं झोपत, कुठं लिहीत… असं दाखवायचे. वाटायचं, असतील; पण ते नाहीत, तर त्या वस्तूंचं काय एवढं बाहेर व्हरांड्यात आलो. एका खांबाला टेकून बसलो. बाकीचे माझे मित्र त्या परिसरात हिंडत होते. याही कुटीत कुणी मधूनच येऊन जात होतं. मी बसलो त्या आडोशाआडच गांधीजींची ती बसायची जागा होती.\nपिशवीतून कार्ड काढलं, आणि त्यावर पेन्सिलनं कसलं तरी चित्र काढू लागलो. मनातलं झाड हळूहळू वर येत होतं. भोवतीचा विसर पडला. एकदम समोर लक्ष गेलं. गांधीजींची जागा दिसली. भास झाला, की गांधीजी तिथं बसले आहेत आणि हसून मला येण्याची खूण करत आहेत. मला गंमत वाटली. या भासाला मी आपण होऊन चालना दिली. काय होईल पुढं गांधीजी माझं चित्र पाहतील आणि हसतील छान.\nते पडक्या दातांचं निर्मल हासू…\nफेब्रुवारी 17, 2010 येथे 8:07 pm\nसुंदर लेख. माझाही विचारप्रवाह सशस्त्र ते गांधी असाच होतो आहे.\nदीपा देशमुख म्हणतो आहे:\nखूप सुंदर लेख आहे हा….आपल्‍या मनात असलेल्‍या अनेक शंकांना मिळालेलं उत्तर, मनाला व्‍यापकतेकडे नेणारा हा लेख …\nआपल्‍यालाही गांधीजी भेटत जातात. धन्‍यवाद दीपक…\nसप्टेंबर 29, 2010 येथे 9:26 pm\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nभारत म्हणजे नेमके काय\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.beingmaharashtrian.in/", "date_download": "2019-06-15T23:26:16Z", "digest": "sha1:NVSGJFBOT2PXTFFTKC4CDHJA5SOCG3HQ", "length": 24189, "nlines": 348, "source_domain": "mr.beingmaharashtrian.in", "title": "Being Marathi - मराठी | चित्रपट | अभिनेत्री | कलाकार | बातम्या । इतिहास । महाराष्ट्र Being Marathi - मराठी | चित्रपट | अभिनेत्री | कलाकार | बातम्या । इतिहास । महाराष्ट्र", "raw_content": "\n नमाज अदा करणाऱ्या सहकाऱ्याला हिंदू जवानाचा कडेकोट पहारा…\nपहा कोण आहे ती पहिली मराठी अभिनेत्री जी दिसणार आता हॉलिवूडपटात\n‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला ​जबरदस्त अ‍ॅक्शन एकदा पहाच तुम्ही पण…\n‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला ​जबरदस्त अ‍ॅक्शन एकदा पहाच तुम्ही पण…\nतर मी नोकरीला लाथ मारेल.. सोलापूर CEO राजेंद्र भारुड यांची फेसबुक…\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही\n75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही\n75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी\nनामांकित आयटी कंपनीतील जॉब सोडून या महिलेने सुरु केले हॉटेल\nमकर संक्रांत आणि तिळाचे महत्व काय \nलिज्जत पापड श्री महिला उद्योग एक प्रवास ८० रु ते उलाढाल...\nलिज्जत पापड श्री महिला उद्योग एक प्रवास ८० रु ते उलाढाल १२७१ कोटी जगातील एकमेव गृहउद्योग महिलाच भागीदार असणारा \"जगातील \"एकमेव गृहउद्योग...लिज्जत पापड श्री महिला...\nI-Phone चा आतापर्यंतचा रंजक प्रवास…\nकरोडपती शेतकऱ्यांचे गाव हिवरे बाजार\nपंतप्रधानांच्या संपत्तीत झाली आहे एवढी वाढ…\nराम रहीमच्या गुहेत बलात्काराचा होता कोडवर्ड\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत...\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही आपले जीवन कसे असेल हे तुमच्यावर निर्भर करते कि तुमि तुमच्या जीवनामध्ये निर्णय कशे...\n75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड\n७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. तरुणांनाही लाजवेल असा आजीचा ऊसाह होता. आजीचे वय जरी...\n१५० शेतकरी कुटुंबाला करोडपती बनवणारे असामान्य व्यक्तिमत्व मगरपट्ट्याचे संकल्पक सतीश मगर….\nवरळी सी लिंकविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील…\nहे आहेत ज्ञानोबा भोसले यांच्यामळे अनेक कृषीच्या विद्यार्थ्यांचे झाले भले…\nCBI च्या न्यायाधीशाचा नागपुरात गूढ मृत्यू\nफायदेशीर शेळीपालनासाठी हवे काटेकोर नियोजन\nफायदेशीर शेळीपालनासाठी हवे काटेकोर नियोजन\nगोड्या पाण्यातील मोत्यांची शेती\nFU Movie Review: खूप मेहनत घेऊनही फसलेला प्रयत्न\nFU Movie Review: खूप मेहनत घेऊनही फसलेला प्रयत्न अनेकदा परीक्षेत पेपर लिहिताना आपल्या डोक्यात जे उत्तर असतं, ते नीटपणे पेपरावर उतरवता येत नाही. कधी कधी...\nमराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव सुबोध भावे\nउत्तेजीत महिला सेक्सच्या आनंदासाठी गूपचूप वापरतात या वस्तू…\n जिच्यासो��त अमेय वाघ करणार लग्न \nअवघ्या ३१वर्षे जीवनात अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळवून अर्ध्यातच या जगाचा...\nपारले जी ची मुलगी… जी अस्तित्वातच नाही\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nया नंबरवर कॉल केल्यावर येतील घरपोच औषधे..\nऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल खाशाबा जाधव\nकुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल खाशाबा जाधव वैयक्तिक क्रीडाप्रकारात, त्यातूनही कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल\nकविता देवी WWE ची पहिली भारतीय महिला सुपरस्टार\nया नंबरवर कॉल केल्यावर येतील घरपोच औषधे..\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही आपले जीवन कसे असेल हे तुमच्यावर निर्भर करते कि तुमि तुमच्या जीवनामध्ये निर्णय कशे...\nमराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री स्वप्नील जोशी आपल्या आगामी चित्रपटातील 'मोगरा फुलाला' मधील अभिनय शक्ती दर्शविण्यास सज्ज आहेत. नुकताच चित्रपटाचा First Look released केलाय आणि...\nMiss u Mister Marathi Movie 2019 | Siddharth Chandekar and Mrunmayee Deshpande सिद्धार्त चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांचा अभिनय तुमाला तर माहीतच आहे. ते दोघेही...\n75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड\n७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. तरुणांनाही लाजवेल असा आजीचा ऊसाह होता. आजीचे वय जरी...\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार - KFC ची कहाणी मित्रांनो, KFC च्या फ्राईड चिकन च्या चवीबद्दल तर सगळ्यांना माहितच असेल. परंतु या चवीमागे...\n75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड\n७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. तरुणांनाही लाजवेल असा आजीचा ऊसाह होता. आजीचे वय जरी...\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार - KFC ची कहाणी मित्रांनो, KFC च्या फ्राईड चिकन च्या चवीबद्दल तर सगळ्यांना माहितच असेल. परंतु या चवीमागे...\nनामांकित आयटी कंपन���तील जॉब सोडून या महिलेने सुरु केले हॉटेल\nनामांकित आयटी कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दाक्षिणात्य राज्यात, नऊवारी साडी नेसून कोणी मराठमोळे उपाहारगृह चालववण्याचे स्वप्न पाहिले तर त्या व्यक्तिची गणना नक्कीच वेड्यात...\nया तरुणाने 30 हजारांत सुरु केला होता बिझनेस, आता 100 कोटींची आहे कंपनी\nया तरुणाने 30 हजारांत सुरु केला होता बिझनेस, आता 100 कोटींची आहे कंपनी ----------------------------------------- वय २७ वर्षे, हातात इंजिनिअरिंगची डिग्री आणि काही तरी हटके करण्याचा मानस....\nए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही निवडक गोष्टी\nए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही निवडक गोष्टी 1) ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोम्बर 1931 रोजी तर मृत्यु 27 जुलै 2015 रोजी झाला.त्यांचे...\nरिंकूच्या आई-बाबांची मराठी सिनेमात एन्ट्री\nया कामासाठी व्हायब्रेटर म्हणून महिला वारतायत फोन…\nमराठी सिने इंडस्ट्रीतील पडद्यावरील आणि पडद्यामागील खास मित्र…\nफक्त मुलच नाही तर मुली देखील करतात हा विचार…\n जिच्यासोबत अमेय वाघ करणार लग्न \nअवघ्या ३१वर्षे जीवनात अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळवून अर्ध्यातच या जगाचा निरोप घेऊन सर्वांच्या मनात राहिलेली ही मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील…\nमाहीत नसलेले आर आर आबा\nऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवणारे जिगरबाज मल्ल खाशाबा जाधव\nजर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर \nखरच औरंगाबाद स्मार्ट होईल का……..\nदेवगिरी ( दौलताबाद ) किल्ला\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nराणी पद्मावती – सत्य की काल्पनिकता \nभिल्लाचं पोर कलेक्टर बनलं, राजेंद्र भारूड यांची प्रेरणादायी कहाणी\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ‘इज बॅक’, पोलीस महासंचालक कार्यालयात नियुक्ती\nताज्या बातम्या August 16, 2017\nजगप्रसिद्ध सॅमसंग कंपनीचा रंजक प्रवास…\nवाढते प्रदूषण हाडांना बनवत ठिसूळ, वाढवतो फ्रॅक्चर्सचा खतरा…\nवरातीत ताशा वाजवणारे हात आता मंत्रालयात करत आहेत सह्या..\nगाडीवर क्लिनर ते १४ ट्रकचा मालक\nदिपावली शुभ मुहूर्त पत्रिका\nशिपिंग मॅनेजमेंट” मधील बादशहा, प्रतापराव शिर्के..\nप्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती दिल्याशिवाय यश मिळूच शकत नाही\n75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड\n1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी\nजगातील सर्वात मोठे 10 मंदिर\nमुंबईत पाहण्या सारखी ३० ठिकाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004556-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/goa/goa-tourism-bad-condition-police-looters-industrialists-attack/", "date_download": "2019-06-15T23:58:17Z", "digest": "sha1:DKNAEJXSU6VM7TKTCTNATYBFGFKZ32XD", "length": 34633, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Goa Tourism In Bad Condition; Police Looters, Industrialists Attack | गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nगोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल\nGoa tourism in bad condition; police looters, industrialists attack | गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल | Lokmat.com\nगोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल\nराज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला.\nगोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे तीनतेरा, पोलिसांकडूनही लुबाडणूक, मंत्र्यांवर उद्योजकांचा हल्लाबोल\nपणजी : राज्याच्या पर्यटन व्यवसायासाठी सध्याचे वर्ष हे अत्यंत वाईट आहे असे सांगून गोवा टुर अॅण्ड ट्रॅव्हल या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेने शुक्रवारी सरकारवर चौफेर हल्ला चढविला. पोलिस, टॅक्सी व्यवसायिक व इतरांकडून पर्यटकांचा छळ केला जातो. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना तर पर्यटनातील काही कळतच नाही, अशा शब्दांत टुर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनच्या काही सदस्यांनी टीका सोडले.\nसंघटनेचे अध्यक्ष सावियो मेसायस, माजी अध्यक्ष फ्रान्सिस ब्रागांझा, ज्ॉक सुखिजा, श्री. धोंड, थॉमस कुकचे अनस डायस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकार दरवर्षी गोव्यात पर्यटकांची संख्या खूपच मोठी सांगत आहे. प्रत्यक्षात आमचा त्या आकडेवारीवर मुळीच विश्वास नाही. सरकारने आमच्यासोबत संयुक्तपणो डिसेंबर महिन्यात सव्रेक्षण करून घ्यावे. मग खरी आकडेवारी कळेल, असे सावियो मेसायस यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे 2क्17 च्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन करत होते तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो. खाण धंदा बंद झाल्याने पर्यटन व्यवसाय तरी नीट चालावा म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती पर्यटन मंत्रीपदी करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती व त्यांनी होकार दिला होता. नोटबंदी, जीएसटी अशा केंद्राच्या विविध निर्णयांनी गोव्याच्या पर्यटन व्यवसाय क्षेत्रत मंदी आणली पण पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी अजून एकदाही आम्हाला भेट दिलेली नाही. माविन गुदिन्हो व अन्य सगळे मंत्री मात्र आम्हाला भेटले. आजगावकर का भेटत नाहीत ते कळत नाही. त्यांना पर्यटनातील काही कळतही नाही, असे फ्रान्सिस ब्रागांझा म्हणाले. गोव्यात येणा:या पर्यटकांची गाडी अगोदर पोलिस अडवतात. पर्यटक म्हणजे जणू गुन्हेगारच आहे असे मानले जाते. 4क् टक्के पर्यटक संख्या कमी झाली आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. टॅक्सी व्यवसायिक व टॅक्सी चालकांविरुद्ध विदेशी पर्यटकांकडून आमच्याकडे दर आठवडय़ाला किमान दोन तरी तक्रारी येतात. त्यांच्याकडून लुबाडणूक केली जाते असे पर्यटक सांगतात. डिजीटल मीटर, अॅप सिस्टम वगैरे टॅक्सींसाठी सरकारने लवकर आणावी, अशी मागणी मेसायस यांनी केली.\nजास्त खर्च न करणा:या तसेच पर्यावरणाविषयी काही देणोघेणो नसलेल्या व चांगले वर्तनही न करणा:या देशी पर्यटकांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त वाढत आहे ही गोष्ट चांगली नव्हे. त्यांच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करायला हवे. कळंगुटच्या पट्टय़ातील हॉटेल व्यवसायिक तर अशा पर्यटकांना कंटाळले आहेत. राज्यात नोंदणी न करता शेकडो छोटी हॉटेल्स चालवली जात आहेत. त्यांच्याकडून सरकारला काही महसुलही मिळत नाही. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. गोव्यात मोठे विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी जीसीङोडएम, पंचायत व अन्य ब:याच यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. जीसीङोडएमची बैठक तर महिन्याला दोनचवेळा होते. परवानगीवीना विवाह सोहळे रद्द करावे लागतात. केरळमध्ये तर कोणतेच शूल्क व परवान्यांवीना विवाह सोहळे पार पडतात. असे मेसायस म्हणाले.\nगोव्यातील कचरा समस्या, वारंवार खोदले जाणारे रस्ते, अस्वच्छ किनारे या सगळ्य़ा समस्यांमुळे पर्यटक गोव्याला कंटाळतात. किनारे ���्वच्छ ठेवण्याचे काम हे पर्यटन खात्याला जमत नाही, तरीही किनारपट्टी कंत्रटासाठी निविदा तेच खाते जारी करते. सन बर्न, सेरंडिपीटी आदी महोत्सव गोव्यात झाले तर जास्त पर्यटक येतात. मात्र विविध प्रकारच्या परवान्या व विविध प्रकारचे शूल्क महोत्सवाच्या आयोजकांना भरावे लागते. आम्ही तर म्हणतो की अशा महोत्सवांसाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे मेसायस म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nवेबसाईटद्वारे गोव्यातील महिलांचे चुकीचे चित्रण\nकॅसिनोंमुळे गोमंतकीय कुटुंबे उद्ध्वस्त, 18 रोजी महिलांकडून निषेध\nरेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा\nमडगाव पालिका सोनसड्यावरील समस्येवर तोडगा काढू शकेल\nगोव्यात पेट्रोल - डिझेल महागले; 150 कोटींची अतिरिक्त प्राप्ती होणार\nगोव्यातील 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचे इतर धंदे, चौकशी करणार - रोहन खंवटे\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फस���ल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rajmata-jijau-birth-ceremony-in-sindkhed-raja/", "date_download": "2019-06-15T23:29:02Z", "digest": "sha1:4TIH7ERKKHG7MJHFFIQBFYBSQ4UQWJS4", "length": 19061, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो भक्तांची मांदियाळी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nराजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो भक्तांची मांदियाळी\nमातृतिर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर शनिवार १२ रोजी सूर्योदयापासुनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपर्‍यातून माँ साहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता.\nजिजाऊ माँ साहेबांच्या ४२१ व्या जंयतीनिमीत्त असंख्य जिजाऊ भक्तांनी सिदंखेडराजा नगरीत तोबा गर्दी केली होती सूर्योदय समयी मंगलमय वाद्��ात ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये गुलालाची उधळण करीत मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिजाऊ माँ साहेबांची महापुजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य जिजाऊ भक्तांनी ‘तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय ’ या घोषणांनी आसंमत दुमदुमुन गेले होते.\nमाँ साहेबांचे जन्मस्थळावर हार फुलांनी सजावन करण्यात येवून विविध रांगोळी काढण्यात आल्या होत्या. जिजाऊ माँ साहेब जिजाऊ, सावित्रीमाई, शिवाजी महाराज यांच्या वेशभुषा करुन जिजाऊ राजवाड्यात दाखल झाले होते. सूर्योदयसमयी, मराठा सेवा संघाच्या वतीने प्रमुख दाम्पंत्यांनी जिजाऊ पुजन केले. विजयकुमार घोगरे, जयश्री कामाजी पवारी, विना लोखंडे, रेखा दत्तात्रय चव्हाण, वंदना मनोज आखरे, अर्चना सुभाष कोल्हे, किरण ठोसरे, ज्योती शिवाजी जाधव, अरुणा योगेश पाटील, लखुजीराव जाधव यांचे वंशज संगीताताई शिवाजी राजेजाधव यांनी सपत्नीक तसेच राजुकाका राजे जाधव, संदीप राजे जाधव, प्राचार्य अरुण राजे जाधव यांनी पूजन केले.\nनगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, उपनगराध्यक्ष सिमा मुरलीधर शेवाळे, मुख्याधिकारी एच.डी. विर व त्यांच्या सर्व आजी माजी नगर अध्यक्ष तसेच नगरवेक व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे व त्यांनतर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, राजश्री जाधव सपत्नीक, शिवसेना मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उषा खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, युवासेना जिल्हा युवाअधिकारी ऋषीकेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, अतिश तायडे, शिवप्रसाद ठाकरे, संजय मेहेत्रे यांनी अभिवादन केले, तर भाराकॉंचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, जयश्री सुनिल शेळके, जगन ठाकरे, मनोज कायंदे, शहाजी चौधरी यांनी अभिवादन केले.\nडोंबारी कलेचे सादरीकरण जिजाऊसृष्टीवर जिजाऊ भक्तांनी अनुभवले. राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भक्तांना मोफत नाष्टा, चहा आणि पाण्याचे वाटप सोलापूर येथ���ल विधानपरिषदेचे आमदार प्रा.डॉ. तानाजिराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेशभैय्या डोंगरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.\nदेशभरातून आलेल्या जिजाऊ भक्तांसाठी आमदार प्रा.डॉ. तानाजिराव सावंत यांच्यावतीने ३०० क्विंटल पोहे, २२० तेलाचे डबे, ३० क्विंटल शेंगदाणे, ७ पोते साखर, अडीच हजार लिटर दूध व पिण्याच्या पाण्यासह चहा, पोहे बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य देण्यात आले. राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बाळासाहेब पाथरकर, अजय देशमुख, हनुमंत शिंदे, कृष्णा दांगट आदींची उपस्थिती होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयुवा पिढीने आरोग्याची काळजी घेण्याची गरज – प्रतापराव पाटील\nपुढीलहत्याकांडातील साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=25%3A2009-07-09-02-01-06&id=259852%3A2012-11-05-19-39-31&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=2", "date_download": "2019-06-15T23:35:51Z", "digest": "sha1:LG6FOVPSCZFAUBALVLOTBPRCMABZSK4E", "length": 6244, "nlines": 8, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "श्री विठ्ठल कोपरपाडा, दिलखुश आवासला विजेतेपद", "raw_content": "श्री विठ्ठल कोपरपाडा, दिलखुश आवासला विजेतेपद\nजिल्हा निवड चाचणी कबड्डी\nरायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात भैरवनाथ पेझारी संघावर एकतर्फी मात करीत श्री विठ्ठल कोपरपाडा संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये दिलखुश आवास संघाने स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाचा पराभव करीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली.\nचेंढरे सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या संयोजनाखाली ही स्पर्धा खेळविण्यात आली. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पहिला डाव अत्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत भैरवनाथ पेझारी संघाने १ गुणाची आघाडी घेतली होती. त्यामुळे बाजी कोण मारणार, याबाबत कबड्डीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र दुसऱ्या डावात श्री विठ्ठल कोपरपाडा संघाच्या सचिन पाटील व शशांक पाटील यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला १५-५ असा ९ गुणांनी विजय मिळवून दिला. भैरवनाथ पेझारी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nउपांत्य फेरीत श्री विठ्ठल कोपरपाडा संघाने विनायक दिवलांग संघाचा ८-६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत भैरवनाथ पेझारीने जय हनुमान उंडरगाव संघावर २३-४ अशी मात केली.\nमहिला गटात दिलखुश आवास संघाने स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. पहिल्या डावात आवास संघाकडे ७ गुणांची आघाडी होती. दुसऱ्या डावात स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाच्या खेळाडूंनी सामना आपल्या बाजूने झुकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु तो असफल ठरला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर दिलखुश आवास संघाने २७-२० असा सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले. आवासच्या पूनम म्हात्रे, विशाखा म्हात्रे, राधिका म्हात्रे, प्रतीक्षा मोकल यांनी चांगला खेळ केला. दिलखुश आवास संघाने सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. स. रा. तेंडुलकर विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. त्यांच्या पूजा पाटील व निकिता पाटील चमकल्या.\nउपांत्य फेरीत दिलखुश आवासने कर्जत स्पोर्टस् क्लबवर ४७-१७ अशी मात केली, तर तेंडुलकर हायस्कूलने भिलेश्वर किहीम संघाचा ५२-३८ असा पराभव केला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, कार्याध्यक्ष जनार्दन (बाळूशेठ) पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शिनी पाटील, चेंढरे सरपंच संगीता धनवट, उपसरपंच मीनाक्षी देशमुख, माजी सरपंच राम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर थळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण पार पडले. पुरुष गटातील विजेत्या श्री विठ्ठल कोपरपाडा संघाला कोपरपाडा गावकीतर्फे २५ हजारांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sanskrit/", "date_download": "2019-06-15T23:05:06Z", "digest": "sha1:ZU63ZIMET5EMMF4FYJ4E4VTQ3KOYUMPW", "length": 6965, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sanskrit Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग\nया प्रकरणाशी महाराष्ट्र शिक्षण विभाग किंवा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा काडीचाही संबंध नसताना, त्यांना शिवीगाळ करणे, यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे अशा गोष्टी स्वीकारार्ह नाहीत.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताच्याच विस्मरणात गेलेली ‘ही’ भारतीय भाषा जपानमध्ये जीवापाड जपली जातेय\nभारतातून नष्ट झाली असली तरी सिध्दम लिपी आज जपानमध्ये अभ्यासता येऊ शकते.\nयंदाच्या विश्वचषकात हे ३ संघ असतील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार\n : स्वार्थी आणि स्वकेंद्रित पक्षीय राजकारणामुळे झालेले अपरिमित नुकसान \nघटना त्रुटीमुक्त नाही, घटनेची पुनर्रचना आवश्यकच\nमहाराष्ट्रातील तीव्र दुष्काळाच्या निमित्ताने “पाणी फाउंडेशन”ला काही सवाल..\nचित्रपटांमधले अॅक्शन, कराटे, मार्शलआर्ट सीन्स अत्यंत फसवी आणि घातक माहिती पेरत असतात\nसमान नागरी कायदा – एक मृगजळ\nपाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं – उत्तर निराशाजनक आहे\nसोन्याचा भारत निर्माण करूनही, इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या महान गुप्त राजवंशाचा इतिहास\n – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव\nप्रणयाचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष वाचा पु��ाण काय सांगतात\nफास्टफूडची पॅकेजिंग – कॅन्सरला निमंत्रण\nभारतात नोट छापण्यासाठी किती खर्च येतो ही प्रक्रिया कशी असते ही प्रक्रिया कशी असते\nए आर रहमान गाण्याची रेकॉर्डिंग कशी करतात एका अपूर्व अनुभवातून जाणून घ्या\n भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती\nनासाने कलामांना दिलेली ही मानवंदना पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल\nजेव्हा जसपाल भट्टी “पाणीपुरी” च्या बिजनेसचे शेअर्स विकायला काढतात\nकाय आहे आधार मागचे तंत्र : आधार कार्ड – समूळ चिकित्सा – भाग २\n“येशू ख्रिस्त हे तर भारतात राहून गेलेले गौतम बुद्धांचे भिख्खू” : BBC च्या डॉक्युमेंटरीमधील निष्कर्ष\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T23:20:40Z", "digest": "sha1:O5EI5Y22RLGEP5DM74ZBF6GI5HF3YILX", "length": 29078, "nlines": 111, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पतंजली Archives - Majha Paper", "raw_content": "\nरामदेवबाबांच्या पतंजलीला उतरती कळा\nJune 13, 2019 , 10:26 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: आचार्य बाळकृष्ण, घट, पतंजली, रामदेवबाबा, व्यवसाय\nयोगगुरू रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी गेल्या काही वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि व्यवसाय वाढ आता ओसरू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरलेल्या वित्त वर्षात पतंजलीचा खप खूपच घसरला असल्याचे आकडेवारी सांगते आहे. रामदेवबाबांनी एका मुलाखतीत २०१७ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर येत्या वर्षात २० हजार कोटींवर नेणार असल्याचे आणि भल्या भल्या मल्टीनॅशनल कंपन्यांना […]\nस्वस्त दरात दुग्धजन्य पदार्थ विकणार पतंजली\nMay 28, 2019 , 4:19 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: दुग्धजन्य पदार्थ, पतंजली, रामदेव बाबा\nनवी दिल्ली – दुधाचे दर प्रसिद्ध दूध वितरक अमूल आणि मदर डेरीने प्रतीलिटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली डेअरीने आणले आहेत. अमूल व मदर डेअरीप्रमाणेच प्रक्रिया केलेले दूध, याशिवाय दही, लस्सी आणि ताक पतंजलीने बाजारात आणले आहे. या नव्या प्रोडक्ट्सचे रामदेव बाबांनी नुकतेच अनावरण केले. इतर […]\nरामदेवबाबांकडून पतंजलीचा आयपीओ येत असल्याचे संकेत\nDecember 14, 2018 , 11:40 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: आयपीओ, पतंजली, रामदेवबाबा, शेअर बाजार\nयोगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी पतंजली आयुर्वेदचा आयपीओ लवकरच येईल असे संकेत दिले आहेत. शेअर बाजारातील लिस्टिंग बद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी याच महिन्यात आम्ही गुड न्यूज देत आहोत असे उत्तर दिले. एक छोटी आयुर्वेद औषधी कंपनी म्हणून व्यवसायात उतरलेल्या पतंजलीने आज बहुराष्ट्रीय एफएमसीसी कंपन्यांसमोर मोठे आव्हान खडे केले आहे. पतंजलीने अनेक उत्पादने बाजारात आणून त्यांचा […]\nपंतजलीची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारात\nNovember 5, 2018 , 5:45 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: पतंजली, पतंजली परिधान, रामदेव बाबा\nनवी दिल्ली: राजधानी दिल्लीत आज धनोत्रयोदशीच्या मूहूर्तावर योग गुरू बाबा रामदेव आज पंतजलीच्या पोशाखांचे स्टोअर सूरू करणार आहेत. पंतजलीच्या निरनिराळ्या परिधानांची बाजारात एन्ट्री होणार आहे. ‘पतंजली परिधान’ या नावाने दिल्लीच्या नेताजी सुभाष प्लेस या ठिकाणी तयार कपड्यांचे मोठे स्टोअर सूरू केले जाणार आहे. ‘पतंजली परिधाना’त पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांसाठी पोशाखांचे अनेक पर्याय उपलब्ध असणार […]\n२७ ऑगस्टपासून गुगलच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध होणार ‘किंभो अॅप’\nAugust 16, 2018 , 1:56 pm by माझा पेपर Filed Under: सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: किंभो अॅॅप, पतंजली\nपुनरागमनासाठी योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि समूहाचं ‘किंभो अॅप’ सज्ज झाले असून आहे. नव्या फिचर्ससह हे अॅप २७ ऑगस्टपासून गुगलच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध होईल, अशी माहिती पतंजलिचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटरद्वारे दिली. T-2उनके सुधार के साथ विधिवत 27 अगस्त 2018 को लॉन्च करेंगे आपके सुझाव व समीक्षा का हम स्वागत करते है आपके सुझाव व समीक्षा का हम स्वागत करते है \nपतंजली युके आणि ब्रिटनमध्ये सुरु करणार उत्पादन प्रकल्प\nJune 25, 2018 , 12:29 pm by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: उत्पादन प्रकल्प, पतंजली, ब्रिटन, युके, रामदेवबाबा\nयोगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेदने विदेशात पाय रोवण्याचा विचार पक्का केला असून लवकरच युके आणि ब्रिटन मध्ये कंपनीचे उत्पादन प्रकल्प सुरु होणार आहेत. सध्या लंडनच्या दौऱ्यावर असलेले योगगुरु रामदे��बाबा यांनी हि माहिती दिली. रामदेवबाबा याचे योगशिबीर सध्या येथे सुरु असून जागतिक योगदिनानिमित्त यंदा लंडन येथे हे शिबीर तीन दिवस सुरु आहे. मंगळवारी त्याचा शेवटचा दिवस […]\nयावर्षाच्या अखेरीस येणार पतंजलीची जीन्स\nJune 15, 2018 , 3:52 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, सर्वात लोकप्रिय Tagged With: आचार्य बाळकृष्ण, जीन्स, पतंजली\nमागच्या काही वर्षांपासून योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली जीन्सची चर्चा असून ही जीन्स नेमकी कधी दाखल होणार त्यावरचा पडदा आता पडण्याची शक्यता असून कंपनीने नुकतेच ही जीन्स केव्हा दाखल होणार याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे तुम्हाला ही जीन्स लवकरच घालता येईल. कंपनी या वर्षाच्या अखेरीपर्यंत आपला कापड उद्योग सुरु करेल असे म्हटले जात आहे. पतंजलीचे […]\nपतंजलीने तात्पुरते बंद केले किंभो अॅप\nJune 5, 2018 , 2:37 pm by माझा पेपर Filed Under: मोबाईल, सर्वात लोकप्रिय Tagged With: किंभो अॅॅप, पतंजली\nमुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने व्हॉट्सअॅपलाही पर्याय उपलब्ध करून दिला होता. पण जास्त काळ हा पर्याय टिकला नाही. हे अॅप त्यांना मागे घ्यावे लागले आहे. व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून पतंजलीने ‘किंभो’ नावाचे अॅप मार्केटमध्ये आणले होते. हे अॅप गुरूवारपासून युजर्सना वापरता येणार होते पण याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या. हे अॅप सुरक्षेच्या दृष्टीकोनातून […]\nरामदेवबाबांचे किंभो अॅप घेणार व्हॉटस अपशी पंगा\nMay 31, 2018 , 5:17 pm by शामला देशपांडे Filed Under: तंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: किंभो अॅॅप, पतंजली, रामदेवबाबा\nयोगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजलीने सीम कार्ड पाठोपाठ बुधवारी किंभो नावाने नवे अॅप बाजारात आणले असून सध्या जगभरात टॉपवर असलेल्या फेसबुकच्या घेणार व्हॉटस अपशी ते पंगा घेणार आहे. पतंजलीने स्वदेशी समृद्धी सीम पाठोपाठ हे स्वदेशी अॅप सादर करून टेलिकॉम क्षेत्रात आपले पाउल भक्कम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. किंभो हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे […]\nगुगल प्ले स्टोअरवरुन गायब झाले रामदेव बाबांचे किंभो अॅप\nMay 31, 2018 , 4:12 pm by माझा पेपर Filed Under: सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: किंभो, गुगल प्ले स्टोर, पतंजली, मोबाईल अॅप, रामदेव बाबा\nनवी दिल्ली – बुधवारी योगगुरू रामदेव यांच्या पतंजली कंपनीने लाँच केलेले नवे मॅसेजिंग किंभो अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर��न अचानक गायब झाले आहे. पण हे अॅप आयओएस अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. किंभो अॅप्लिकेशन हे मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे स्पर्धक असल्याचे […]\nरामदेव बाबांचा टीव्ही क्षेत्रातही विस्तार; 3 वाहिन्यांना केंद्राचा हिरवा कंदील\nयोगगुरू आणि पतंजली आयुर्वेदाचे मालक बाबा रामदेव यांचे वजन आता टीव्ही वाहिन्यांच्या क्षेत्रातही वाढणार आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन नव्या वाहिन्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. वेदांत ब्रॉडकास्टिंग लिमिटेड (व्हीबीएल) या कंपनीच्या नावाखाली या वाहिन्या सुरू होणार आहेत. आचार्य बाळकृष्ण हे या कंपनीचे प्रमुख आहेत. रामदेवबाबांनी एक वर्षांपूर्वी या वाहिन्यांसाठी परवानगी मागितली होती त्याला आता मंजुरी […]\nटेलिकॉम सेक्टरमध्ये रामदेव बाबांचा प्रवेश; लाँच केले स्वदेशी समृद्धी सिम कार्ड\nMay 28, 2018 , 3:27 pm by माझा पेपर Filed Under: मोबाईल, सर्वात लोकप्रिय Tagged With: पतंजली, बीएसएनएल, रामदेव बाबा, सीम कार्ड\nनवी दिल्ली – आता टेलिकॉम सेक्टरमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांनी प्रवेश केला असून नुकतेच रामदेव बाबांनी एक सिम कार्ड लाँच केले आहे. ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ असे नाव त्याला देण्यात आले आहे. हे कार्ड भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे लाँच केले आहे. हे कार्ड सध्या फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल. यामध्ये १४४ […]\nदम असेल तर कंडोम बनवा- रामदेवबाबांना राखी सावंतचे आव्हान\nDecember 27, 2017 , 11:30 am by शामला देशपांडे Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: पतंजली, राखी सावंतकंडोम, रामदेवबाबा\nयोगगुरू रामदेव बाबा यांना बॉलीवूड सेक्स बाँब राखी सावंत हिने नुकतेच आव्हान दिले असून रामदेव बाबाजी, तुमच्यात दम असेल तर पतंजली मध्ये कंडोम बनवा असे सुनावले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत प्रसिद्धीत राहण्याची सवय जडलेल्या राखीला आता रामदेवबाबा काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच राखीने विराट अनुष्का लग्नामुळे तिचा हृदयभंग झाल्याचे […]\nचीनची झोप उडवणार रामदेव बाबा\nDecember 11, 2017 , 11:31 am by माझा पेपर Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: पतंजली, रामदेव बाबा, सौर ऊर्जा केंद्र\nनवी दिल्ली – पतंजलीच्या माध्यमातून आजवर जगातील दिग्गज कंपन्यां��ा रामदेव बाबा यांनी धूळ चारल्यानंतर त्यांनी आता चीनकडे आपला मोर्चा वळविण्याचा इरादा केला आहे. आता त्यांची पतंजली कंपनी आयुर्वेद सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणार आहे. बाबा रामदेव यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीनलाच बसणार आहे. कारण चीनच सध्या सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांची सर्वाधिक निर्मिती करतो. कंपनीचे […]\nसोलर क्षेत्रात पतंजलीचे पदार्पण- चीनला थेट आव्हान\nDecember 6, 2017 , 10:38 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: पतंजली, रामदेवबाबा, सोलर क्षेत्र\nमल्टी नॅशनल कंपन्यांच्या नाकात दम आणल्यानंतर योगगुरू रामदेवबाबांच्या आशीर्वादाने चालविण्यात येत असलेला पतंजली उद्योगसमूह आता सौर क्षेत्रात पदार्पणासाठी सिद्ध झाला आहे. या क्षेत्रात पतंजली सौर उपकरणांचे उत्पादन करणार असून सध्या या क्षेत्रात बलाढ्य असलेल्या चीनला थेट आव्हान निर्माण करणार आहे. सौर क्षेत्राची भारतात सध्या वेगाने वाढ होत आहे व यात चीनमधून आयात होत असलेल्या उपकरणांचा […]\nदिल्लीत आज पतंजली पकविणार १ हजार किलोची खिचडी\nNovember 4, 2017 , 11:32 am by शामला देशपांडे Filed Under: देश, सर्वात लोकप्रिय Tagged With: खिचडी, दिल्ली, पतंजली, संजीव कपूर\nपतंजली योगपीठ तर्फे आज म्हणजे शनिवारी दिल्लीत १ हजार किलोची खिचडी तयार केली जाणार असून ही खिचडी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली जाणार आहे. या खिचडीसाठी अस्सल देशी तूप वापरले जाणार आहे. ही खिचडी तयार करून जागतिक रेकॉर्ड नोंदविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वेळी पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण तसेच योगगुरू रामदेवबाबा […]\nआता चारा विकणार पतंजली\nनवी दिल्ली – आता पशु चा-याच्या व्यवसायात बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली पदार्पण करणार आहे. पतंजलीने ही घोषणा मध्यमवर्गींयानंतर आता शेतक-यांवर लक्ष्य केंद्रित करत केली आहे. पतंजलीला चारा व्यवसायातील पदार्पणातच एक मोठी ऑर्डरदेखील मिळाली आहे. पशुखाद्याशी संबंधित पतंजली फोराजचे प्रमुख यशपाल आर्य यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही ऑर्डर देशातील सर्वात मोठी दुग्धजन्य उप्तादक कंपनी […]\nपतंजलीच्या अंडरवेअर लवकरच भारतीय बाजारात\nSeptember 28, 2017 , 10:14 am by शामला देशपांडे Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: कपडे, पतंजली, बाळकृष्ण, रामदेवबाबा\nयोगगुरू रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी आयु���्वेद हर्बल उत्पादनांच्या अभूतपूर्व यशानंतर आता अंडरवेअरपासून ते स्पोर्टसवेअरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे बाजारात आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.पतंजली टेक्स्टाईल उत्पादनांसाठी अलवर येथे पंतजली ग्रामोद्योगचे उद्धाटन करताना रामदेवबाबा यांनीच ही माहिती दिली आहे. ते म्हणाले ग्राहकोपयोगी सर्व वस्तूंचे उत्पादन पतंजली करणार आहे यामागे विदेशी कंपन्यांचे वर्चस्व मोडून काढणे […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-co-generation-plant-issuepune-maharashtra-2894", "date_download": "2019-06-15T23:32:00Z", "digest": "sha1:3V3YCYSU465BLOQT4O77AWN5BW3KF4LU", "length": 18905, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, co -generation plant issue,pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nभवानीनगर, जि. पुणे ः राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सहवीजनिर्मितीसाठी अगोदरच्या सरकारने प्रोत्साहन दिले आणि आता अजून १४ साखर कारखान्यांचे प्रकल्प उभारणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच सरकारने त्यांना मोठा झटका दिला आहे. येत्या बुधवारपर्यंत (ता.२२) सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी निविदा भरायची मुदत आहे. प्रत्येक मेगावॉट क्षमतेमागे १० लाख रुपये अनामत व २० लाखांची स्वतंत्र बॅंक गॅरंटी या प्रकल्पांना द्यावी लागणार आहे.\nभवानीनगर, जि. पुणे ः राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सहवीजनिर्मितीसाठी अगोदरच्या सरकारने प्रोत्साहन दिले आणि आता अजून १४ साखर कारखान्यांचे प्रकल्प उभारणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच सरकारने त्यांना मोठा झटका दिला आहे. येत्या बुधवारपर्यंत (ता.२२) सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी निविदा भरायची मुदत आहे. प्रत्येक मेगावॉट क्षमतेमागे १० लाख रुपये अनामत व २० लाखांची स्वतंत्र बॅंक गॅरंटी या प्रकल्पांना द्यावी लागणार आहे.\nसहकारी साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये ही अट मोठी अडथळा बनली असून, राज्यातील १४ साखर कारखान्यांना याचा फार मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखानाही याचा बळी ठरण्याची शक्‍यता आहे. सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने नवीन व नवीनीकरण ऊर्जेचे स्रोत निर्माण करून देण्यासाठी सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याची मंजुरी दिली होती.\nत्यानुसार राज्यात सध्या ८५ साखर कारखान्यांनी वीजनिर्मितीही सुरू केली आहे. त्यातही राज्य वीजदर आयोगाच्या मान्यतेने प्रतियुनिट ६.२७ रुपये दरापर्यंत व त्यानंतर वेळोवेळी वाढणाऱ्या रकमेसह करारही करण्यात आले आहेत. मात्र आता उरलेले १४ साखर कारखाने मात्र ‘ना घरका ना घाटका’ अशा स्थितीत आहेत. राज्य सरकारने या कारखान्यांचे करार अजून लटकवले असतानाच आता नव्याने करारासाठी निघालेली निविदा तर कारखान्यांना अस्मान दाखविणारीच ठरली आहे. यामध्ये अनामत दाखल करण्यासाठी प्रतिमेगावॉट क्षमतेमागे १० लाख भरावयाची अट आहे. रा\nज्यात १४ मेगावॉटपासून ते अगदी ४० मेगावॉट क्षमतेपर्यंत सहवी��निर्मिती प्रकल्प कराराच्या प्रतिक्षेत आहेत, त्याचा विचार करता या कारखान्यांना किमान एक कोटी ४० लाखांपासून चार कोटींपर्यंत निव्वळ अनामतच भरावी लागणार आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत साखर उद्योगाचे एकूणच नियोजन कोलमडत असतानाच शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक देण्यासाठी उभारत असलेल्या या प्रकल्पांना सरकारच्या नव्या अटी, शर्तींनी मोठा हादरा बसला आहे.\nराज्यातील ज्या कारखान्यांचे सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले, त्यांनी अगदी वार्षिक २० ते २५ कोटींपर्यंतचे अतिरिक्त उत्पन्न मिळविल्याने त्याचा फायदा ऊसदर देण्यात झाला आहे. पुणे जिल्ह्यातही त्याचा फायदा प्रत्यक्ष ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या दरातून दिसू लागला आहे. त्याचा विचार करता नव्या अटी शेतकऱ्यांच्या ऊसदरावर परिणाम करणाऱ्या ठरतील अशीच स्थिती आहे.\nघोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अॅड. अशोक पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की निविदा तर भरावीच लागणार आहे. मात्र त्यातील अटी पाहिल्यास प्रकल्प उभारण्यापूर्वीच जमा कराव्या लागणाऱ्या रकमेमुळे कारखान्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडणार आहे.\nसध्या जे कारखाने सहवीजनिर्मिती खरेदीच्या कराराच्या प्रतीक्षेत आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखालील आहेत. म्हणूनच जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात आहे. मात्र, सरकारने शेतकरीहिताचे निर्णय घ्यावेत. हा प्रकल्प अखेर ऊस उत्पादकांना दोन पैसे अधिकचे देण्यासाठीच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे यात राजकारण न आणता जाचक अटी हटवाव्यात अशी अपेक्षा आहे.\nपुणे सहकारी साखर कारखाना\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अच��नक तिसगाव (ता.\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nराज्याच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग...सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच...\nनागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळनागपूर ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या...\nचांदवड तालुका खरेदी-विक्री संघावर...नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने...\nसांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली...सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...\nवाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः...जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी...\nजामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्तवर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड...\nखरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला...अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nसोलापुरातील कांदा अनुदानाचा ३८७ कोटी...सोलापूर : कांद्याचे दर घसरल्याने गेल्या वर्षी...\nपाण्याचे राजकारण नको : उदयनराजेसोलापूर : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण...\nलोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी...माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत...\nआषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने...सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी...\nऔरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना...औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या...\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nनांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-swabhimani-shetkari-sanghtna-trouble-due-prakash-awades-stand-maharashtra", "date_download": "2019-06-15T23:46:51Z", "digest": "sha1:EJTFLOB2Y5QMCU23PRP2EO2Q54Q4O4BY", "length": 18698, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, swabhimani shetkari sanghtna in trouble due to prakash awades stand, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रकाश आवाडेंच्या भूमिकेमुळे ‘स्वाभिमानी’ची अडचण\nप्रकाश आवाडेंच्या भूमिकेमुळे ‘स्वाभिमानी’ची अडचण\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर : कारखानदारांशी समान अंतर ठेवून ऊस दरासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य कारखाना असलेल्या जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समोरच व्यासपीठावर येथून पुढे आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर एफआरपीच्या लढ्यात एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. येथून पुढे शेट्टी व आवाडे एकत्र असतील असे सांगितल्याने भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहे. ऊस दराच्या निमित्ताने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आवाडेंना स्वाभिमानी स्वीकारणार का\nकोल्हापूर : कारखानदारांशी समान अंतर ठेवून ऊस दरासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य कारखाना असलेल्या जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समोरच व्यासपीठावर येथून पुढे आम्ही राजू शेट्टी यांच्याबरोबर एफआरपीच्या लढ्यात एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. येथून पुढे शेट्टी व आवाडे एकत्र असतील असे सांगितल्याने भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहे. ऊस दराच्या निमित्ताने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आवाडेंना स्वाभिमानी स्वीकारणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.\nजवाहर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा प्रारंभ शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी श्री. आवाडे यांनी हे भाष्य केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही श्री. आवाडे यांच्या अनपेक्षित भूमिकेने बुचकळ्यात पडली आहे. स्वाभ���मानीच्या इतिहासात कोणत्याही कारखानदाराने स्वभिमानीच्या भूमिकेला असा जाहीर पाठिंबा दिला नव्हता. यामुळे आवाडेंची स्वाभिमानीशी जवळीक करण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या सच्चा कार्यकर्त्यास कितपत रुचतो हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nसध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३४०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी केल्याने ऊस तोडी बंद आहेत. कारखानदार प्रतिनिधी व स्वभिमानी शेतकरी संघटनेत जोरदार संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. आवाडे यांच्याकडून हे वक्‍तव्य आल्याने भुवया उंचावल्या आहेत.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये संघटना काही कारखानदारांशी जवळीक साधून दराबाबत समझोता करते. अथवा ठराविकच कारखान्याच्या विरोधात आक्रमक आंदोलने करते हा आरोप स्वाभिमानीवर सातत्याने होत आला आहे. जो सर्वाधिक दर देइल तो कारखाना शेतकऱ्यांचा महत्त्वाचा, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना या आरोपाला उत्तर देत असते. पण उस दराचे रान पेटलेले असतानाच एखाद्या कारखानदारानेच कोणतीही भीडभाड न ठेवता थेट स्वाभिमानीबरोबरच लढणार असे म्हटल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही कोणता ‘स्टॅंड’ घ्यावा याचे उत्तर सापडलेले नाही.\nखासदार पवार समोर असताना हे वक्तव्य झाल्याने हे याला अनेक भूमिकेतून बघितले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांशी कारखानदार व्यासपीठावर असतनाही अनुपस्थित असणाऱ्या शेट्टींना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय अनाकलणीय असल्याने व्यासपीठावरील कारखानदारही गोंधळून गेले.\nस्वाभिमानीच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून ‘जवाहर’ ने संघटनेला अपेक्षित दर जाहीर केल्यास संघटनेची काय भूमिका रहाणार, भविष्यात श्री. शेट्टी आवाडेंच्या राजकारणात त्यांना मदत करणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.\nपूर ऊस साखर शरद पवार एफआरपी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना आंदोलन खासदार राजकारण\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापम��न, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/19/105.htm", "date_download": "2019-06-15T22:48:43Z", "digest": "sha1:Y562ONNE5FW3QR3PX5AGC4QZ6MGVFJPI", "length": 11471, "nlines": 67, "source_domain": "www.wordproject.org", "title": " स्तोत्रसंहिता / Psalms 130 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nस्तोत्रसंहिता - अध्याय 105\n1 परमेश्वराला धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.\n2 परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.\n3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.\n4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.\n5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.\n6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.\n7 परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावरराज्य करतो.\n8 परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.\n9 देवाने अब्राहाम बरोबर करार केला. देवाने इसहाकला वचन दिले.\n10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला. देवाने इस्राएल बरोबर करार केला. तो सदैव राहील.\n11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन. ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”\n12 अब्राहामचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले. ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.\n13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.\n14 ख न देण्याची ताकीद दिली.\n15 ख देऊ नका. माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”\n16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला. लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.\n17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले. योसेफ गुलाम सारखा विकला गेला.\n18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले. त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.\n19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलाम��� राहिला. परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द झाले.\n20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले.\n21 त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.\n22 योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले.\n23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला.\n24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले. ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.\n25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले. त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.\n26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.\n27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.\n28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.\n29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले.\n30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला. राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.\n31 देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.\n32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले. सर्व देशांत विजा पडल्या.\n33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली. देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.\n34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.\n35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली. त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.\n36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले. देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.\n37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.\n38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला. कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.\n39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले. देवाने अग्रिच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.\n40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले. देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.\n41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाह��� लागली.\n42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती. देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.\n43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले. लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.\n44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला. देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.\n45 देवाने असे का केले त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://drushtieyeinstitute.com/cataract.php", "date_download": "2019-06-15T23:41:12Z", "digest": "sha1:E56CAH2H47SIL5TZOYLAXVSYMWOFCQI7", "length": 14923, "nlines": 79, "source_domain": "drushtieyeinstitute.com", "title": "Drushti Eye Institute | Cataract Surgery", "raw_content": "\nआपल्या डोळ्यात असणारे नैसर्गिक भिंग धूसर झाल्यास त्यास मोतीबिंदू (contact) म्हणतात.मोतीबिंदू झालेल्या रुग्णाची नजर हळूहळू अंधुक होते.मोतीबिंदूची अनेक कारणे आहेत.\nSenile cataract: वयोमानाप्रमाणे होणारा.\nडोळ्याला मार लागून होणारा.\nऔषधीच्या साइड इफेकट मुळे होणारा इत्यादि.\nमोतीबिंदुमुळे नजर कमी होते व त्यावर ऑपरेशन हाच एकमेव ईलाज आहे. चष्मा किंवा औषधीमुळे मोतीबिंदू बरा होत नाही.\nमोतीबिंदूचे ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारे करता येते.व त्यात वेगवेगळी भिंगे (IOL) वापरता येतात.\nऑपरेशनचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.\nECCE (टाक्याचे ऑपरेशन): बुबुळाच्या आतून मोतीबिंदु पूर्णपणे बाहेर काढला जातो.जखम मोठी असल्याने भरण्यासाठी ६ आठवडे लागतात.\nSISC(बिनाटाक्याचे नॉनफेको ऑपरेशन): बुबुळाच्या बाहेर स्केलावर मोठे incision घेऊन बोगदा (sceleral tunnel)तयार करतात.त्यातून मोतीबिंदू काढला जातो.जखम टाक्याच्या ऑपरेशनपेक्षा मोठी असते पण बोगद्यामुळे शक्यतो टाके घेण्याची गरज नसते.जखम भरायला ४ ते ६ आठवडे लागतात.\nPhaco(बिना टाक्याचे फेको मशीण द्वारे ऑपरेशन): बुबुळाच्या फक्त २.८ mm इतका लहान छेद केला जातो.ती टीप मोतीबिंदू छोटे तुकडे करते व ती ते तुकडे शोषून घेते.त्यामुळे मोतीबिंदू फक्त २.८ mm मधून काढला जातो.जखम खूप लहान असल्याने १ आठवड्यात बरी होते.\nTopical Phaco (बिना इंजेक्शन ,बिना टाका बिना पट्टीचे अत्याधुनिक फेको ऑपरेशन) :सामान्यत: मोतीबिंदूचे ऑपरेशन करताना भुलीचे इंजेक्शन देतात.पण आता दृष्टी आय इन्स्टिट्यूट मधे बिना इंजेक्शन अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपल��्ध आहे.पूर्ण मराठवाड्यात फक्त दृष्टी आय इन्स्टिट्यूटमधेच हि शस्त्रक्रिया नियमित पणे केली जाते.\nऑपरेशनसाठी भुलीच्या इंजेक्शनची (Local Anaesthesia) गरज नसते. इंजेक्शनमुळे होऊ शकणारे सामान्य दुष्परिणाम उदा.अॅलर्जिक रिएक्शन ,रक्तस्त्राव ,डोळ्याच्या आतमध्ये इंजेक्शन चुकून जाणे,heart block,cardiorespiratory arrest इत्यादि होण्याचा धोका अजिबात राहत नाही. डायबेटीस, दमा, बी.पी., हृदय, यकृत व किडनीच्या तसेच वयोवृद्ध रुग्णांना हि शस्त्रक्रिया म्हणजे वरदान आहे.\nडोळ्याला पट्टी लावली जात नाही.काळा चष्मा लावुनच रुग्ण ऑपरेशन थीएटर मधून बाहेर येतो.\nऑपरेशन नंतर लगेच दिसायला सूरवात होते.\nAntibiotics drops लगेच टाकता येतात त्यामुळे इन्फेक्शनचा धोका अतिशय कमी होतो.एका आठवड्यात कामावर पूर्ववत जाता येते.\nटाके नसल्याने इंफेक्शन ,टाके टोचणे इ.प्रकार टळतात डोळ्यात कोणत्याही प्रकारची लाली,सूज नसते.कोणत्या डोळ्याचे ऑपरेशन झाले हेही ओळखु येत नाही.\nदृष्टी आय इन्स्टिट्यूट मध्ये मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचे फायदे\nTopical phaco ने ऑपरेशन होते.\n८ दिवसात कामावर रुजू होता येते.\nसर्वोत्कृष्ट MICROSCOPE (ZEISS-Visu 140 ) वापरला जातो.\nअनुभवी व कुशल सर्जन व असिस्टंट\nफेकोत क्वचीत complication झाल्यास रेटीना तज्ञच फक्त त्यावार उपचार करू शकतात.दृष्टी आय इन्स्टिट्यूट हे मराठवाड्यातील एकमेव असे रुग्णालय आहे कि जिथे रेटीना तज्ञ (Dr.Jagdish loya)हे २४ तास in house उपलब्ध असतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा अनेक दवाखाने करायची गरज नसते.\nवरील सर्व वैशिष्ट्यामुळे दृष्टी आय इंस्टीट्यूट हा मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाथी सर्वोत्तम पर्याय रुग्णापुढे आहे.\nकृत्रिम भिंगारोपण (IOL’s) :\nडोळ्यातून मोतीबिंदू काढल्यानंतर सर्वसाधारण परीस्थितीत कृत्रिम भिंगारोपण केले जाते.काही वेळा लेन्स टाकण्यास लागणाऱ्या सपोर्टमध्ये कमजोरी असल्यास किंवा शस्त्रक्रिये दरम्यान कमजोरी निर्माण झाल्यास लेन्स टाकण्यात येत नाही.\nलेन्सचे विविध प्रकार आज उपलब्ध आहेत.जसे हॉटेलमध्ये आपणास मेनूकार्ड देतात तसेच हे लेन्सचे IOL menu card आहे.हे रुग्णास गांगरून टाकण्यासाठी नसून त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी पूर्ण माहिती देण्यासाठी आहे.\nवयाच्या चाळीस वर्षापूर्वी आपणास दूर व जवळचे दिसते पण चाळीसीनंतर मात्र जवळचे पाहण्यासाठी वेगळा नंबर लावावा लागतो .त्यास Presbyopia म्हणतात.मोतीबिंदू शस्त्रक्रियेन��तर Monofacal lens ने आपणास दूरचे शक्यतो बिना चष्म्याने दिसते पण जवळसाठी नंबर वापरावाच लागतो .म्हणजेच मोनोफोकल लेन्स आपली फक्त दूरची दृष्टी स्पष्ट करू शकतो व ऑपरेशन नंतर नंबरचा चष्मा अनिवार्य असतो .\nविविध प्रकारचे मोनोफोकल लेन्स खालील प्रमाणे आहेत.\nFoldable Lens: ची घडी करून आपण ते डोळ्यात सोडतो व डोळ्यात गेल्यावर ती उघडते.त्यामुळे 2.8 mm मधून ती डोळ्यात टाकता येते.\nFoldable Aspheric Lens: डोळ्यात वेगवेगळ्या कारणाने प्रकाश किरणांची दिशा बदलते व ते एकमेकात मिसळतात त्यास Abberation म्हणतात.Aspheric lens ने Abberation कमी होते.\nYellow Lens: यात असलेला Yellow Chromophore,UV व Blue Light शोषूनघेतो व त्याच्या दुष्परिणामापासून आपल्या दृष्टीपटलास (रेटीनास) वाचवतो .वायामानाप्रमाणे रेटीनात होणारा बदल (ARMD) टाळता येतात.\nरिफ्रॅक्टीव्ह मोतीबिंदु शस्त्रक्रिया :\nआता टेक्नोलॉजीतील अत्याधुनिक प्रगती मुळे आपणास मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर स्पष्ट तर दिसतेच पण तेही बिना चष्म्याने आता टोरिक आणि मल्टीफोकल लेन्स सिस्टीममुळे मोतीबिंदूच्या ऑपरेशन वेळीच चष्म्याचा नंबर पुर्णपणे घालवता येतो.यासच मोतीबिंदू रिफ्रॅक्टीव्ह शस्त्रक्रिया म्हणतात.\nToric Lens: ज्यांना मोतीबिंदू बरोबर Cylindrical number असतो त्यांना उत्तम शस्त्रक्रिये नंतरही (monofocal लेन्सने) अंधुक दिसते.व दूरचे सुद्धा स्पष्ट दिसण्यासाठी चष्मा वापरावा लागतो .cylindrical number ऑपरेशनच्या वेळीच घालवता येतो व रुग्णास बिना चष्म्याने उत्तम दिसते.अशा रुग्णासाठी हा लेन्स म्हणजे एक वरदानच आहे .आपणास टोरिक लेन्सची आवश्यकता असल्यास डॉक्टर तशी कल्पना देतील.\nMultifocal Lens: वाढत्या वयातही आपणास तरुणांप्रमाणे चष्म्याशिवाय दूरचे जवळचे स्पष्ट दिसावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते .चाळीशी पासून बायोफोकल चष्मा कायमचा घालवू शकते.आता ह्या वयातही आपण विना चष्म्याने दूरचे जवळचे पाहू शकता.हे आता अत्याधुनिक अशा multifocal lens टेक्नोलॉजी द्वारे सहज शक्य आहे.हा लेन्स म्हणजे IOL क्षेत्रातील क्रांतीच ठरतोय.मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे फक्त धूसर नजर स्पष्ट करण्याइतकीच न राहता आता आपणास चष्म्यातून कायम मुक्त करू शकते.आपण उतार वयातही बिना चष्म्याने पाहू शकता.त्याने Quality of life खूप चांगली होते.कपिलदेव,अमिताभ बच्चन अशा अनेक मान्यवरांनी मोतीबिंदू ऑपरेशन नंतर हा lens बसून त्याचा लाभ घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/photos-of-uddhav-thackeray-in-mhalasjawala/", "date_download": "2019-06-15T23:47:51Z", "digest": "sha1:7LCID6ZESDX2XXSIM5PW23Q6EWQHJKRR", "length": 11991, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "Photo : म्हाळसजवला येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nPhoto : म्हाळसजवला येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप\n२७ हजार शेतकऱ्यांच्या घरी धान्य पोहचवले\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप\nदुष्काळग्रस्तांसाठी धान्याची मदतही केली जाणार\n२७ हजार शेतकऱ्यांच्या घरी धान्य पोहचवले\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनिष्ठूर माता पिता, नवजात मुलीला मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून फरार\nपुढीलLIVE- आरक्षणाबाबत भ्रम पसरवणाऱ्यांना चपराक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/aurangabad-bibi-ka-maqbara-not-being-maintained/", "date_download": "2019-06-15T23:18:56Z", "digest": "sha1:6VUPADASLGZ4OUFAF2P7FBOZB4N5WIGG", "length": 15072, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "ऐतिहासिक 'बिबी का मकबरा'ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्य��’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष\nऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड, पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहराची ओळख असलेला ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ची पडझड झाली आहे. यामुळे ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी कुतूबमिनारचा मनोरा ढासळला. जगातील सातआश्चर्यांपैकी एक ताज महालही पिवळट दिसू लागला आहे. त्यामुळे पर्यटन खातं, पुरातत्व विभाग यांच्या कामगिरीवर शंका उपस्थित होऊ लागली आहे.\nखपली निघालेले मिनार, काळवंडलेला मकबरा, पुसट झालेलं नक्षीकाम अशी या इमारतीची दुर्दशा झालेली आहे. ऐतिहासिक वस्तूंच्या सुरक्षेसोबतच संवर्धनाचीही काळजी घेणं हे आपल्या पुरातत्व खात्याचं, पर्यटन विभागाचं कर्तव्य आहे. मात्र या या इमारतीची पडझड होत असताना पुरातत्व विभाग सुस्त बसलेले आहे.\nबिबी का मकबरा ‘दख्खनी ताजमहल’ म्हणून ओळखला जातो. १६७९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली होती. औरंगाबाद शहरातील अनेक पुरातन वास्तूंमधील ‘बिबी का मकबरा’ औरंगाबादचे बोधचिन्ह बनले आहे. ताजमहाल संगमरवरी आहे तर लाल-काळे दगड, संगमरवर आणि पांढऱ्या मातीपासून साकारलेला आहे. या मकबऱ्याच्या सभोवार दगडी बांधकामाची सुरक्षित तटबंदी आहे. तटावरील बांधकामावर घुमट आहेतच. या तटबंदीच्या दक्षिणेकडे सुमारे साडेचार मीटर उंच व आकर्षक प्रवेशद्वार आहे.\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला…\nउद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे…\nकॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\nफुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी \nस्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ\nत्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन\nArcheology DepartmentAurangabadBIBI KA MAQBARATajmahalऔरंगाबादकुतूबमिनारचा मनोरापुरातत्व विभागपोलीसनामा\nगायिका सपना चौधरी करायला गेली एक अन् झाले दुसरेच ; जाणून घ्या काय झालं\nVideo : पत्रकाराला पोलिसांची बेदम माहराण ; पोलीस तडकाफडकी निलंबित\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nउद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nदहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन\n१७०० कोटीच्या घोटाळ्यातील घोटाळेबाजाला ६०० कोटी देणार होते मंत्री, IAS अधिकाऱ्याने…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला…\nउद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली…\nसलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’,…\nराजस्थानच्या काँग्रेस सरकारकडून पाठयपुस्तकात बदल, पुस्तकात सावरकर…\nअभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत…\n‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर,…\n बलात्कारामुळे ४ वेळा राहिली प्रेग्नेंट, बलात्काऱ्याला मिळाली मुलांना भेटायची मंजुरी\n‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/success-story-of-doha-farmers-in-maharashtra/", "date_download": "2019-06-15T23:16:15Z", "digest": "sha1:GKJBBIHMFDCRH4D6G7A4GB6JP6FE45JS", "length": 31803, "nlines": 159, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "महाराष्ट्रातील या १५,००० शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून अख्ख्या राज्याने प्रेरणा घ्यायला हवी", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्रातील या १५,००० शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून अख्ख्या राज्याने प्रेरणा घ्यायला हवी\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nगेली अनेक वर्षे पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्याचे वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. मराठवाड्यात अनेक छोटे मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत पाण्याचा थेम्ब देखील शिल्लक नाही. शेतीचा प्रश्न आ वासून शेतकऱ्यांपुढे उभा आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने ह्या भागावर निसर्गाची अवकृपा आणि दुष्काळाचे सावट आहे.\n२०१४-१५ साली तर काही लिटर पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती ह्या भागात निर्माण झाली होती. ह्यामुळे बळीराजाला अतोनात नुकसान सोसावे लागले.\nह्यामुळे बीड जिल्हा तसेच इतर भागात सुद्धा शेती जवळजवळ संपल्यात जमा होती. हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या तोंडचे घास ह्या दुष्काळाने काढून घेतले. शेकडो शेतकरी आपापली कुटुंबे घेऊन इतर ठिकाणी गेले. तिथे त्यांनी उपजीविकेसाठी शेतमजुरी व इतर कामे करणे सुरु केले.\nमागच्या वर्षी सुद्धा पावसाने पाठ फिरवली परंतु ह्या वर्षी मात्र परिस्थिती मागच्या सारखी अवघड नाही. पाऊस न पडून सुद्धा ह्यावेळी बीड जिल्ह्यातल्या विहिरींना पाणी आहे. आणि शेतकऱ्यांचे पीक सुद्धा शेतात सुस्थितीत आहे.\nपण हे सगळे कसे काय शक्य झाले मागच्या वेळची दुष्काळाची भयाण परिस्थितीत अनुभवल्यानंतर इथले अनेक लोक परिस्थिती कशी बदलता येईल ह्याचा विचार करू लागले आणि त्यांनी त्यांच्या परीने उपाययोजना केली.\nमुळातूनच दुष्काळाची परिस्थिती कशी बदलता येईल ह्यावर उपाय शोधला गेलाच पाहिजे ह्यावर इथल्या शेतकऱ्यांचे व रहिवाश्यांच्या एकमत झाले आणि एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या (LTFS) मदतीने गावकऱ्यांनी “जलवैभव प्रकल्प” राबवून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला.\nएखाद्या वर्षी पावसाने पाठ फिरवली तरी गावात पाण्याचा प्रश्न उभा राहू नये आणि पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काहीतरी कायमचा टिकाऊ उपाय शोधायला हवा असे LTFS व गावकरी ह्यांचे ध्येय होते. म्हणूनच गावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चार वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला.\nतब्बल ३२ गावांतील १५००० शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या प्रकल्पाद्वारे प्रयत्न करण्यात आले. सुरवातीला केवळ १२ गावांपासून सुरु झालेला हा प्रकल्प पुढे १०१६-१७ साली इतर २० गावांसाठी सुद्धा विस्तारण्यात आला.\nजलक्रांतीच्या दिशेने उचललेली पावले\nजलवैभव ह्या प्रकल्पामध्ये इंटीग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट (आयडब्ल्यूआरएम) सिस्टीम तयार करण्यात आली. एक्स सिटू म्हणजे सामान्यत: पावसाचे पाणी साठवण्यासाठी कालवे किंवा झरे आणि पडीक जमिनींचा वापर केला जातो.\nतसेच इन सिटू म्हणजे शेताच्या सभोवती आणि शेतात पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी उपाय केले जातात जेणे करून भूजल पातळी वाढेल आणि जमिनीचा ओलावा कायम राहील. ह्या सगळ्यासाठी वॉटरशेड बांधण्यात आले.\nहा प्रकल्प मानवलोक आणि दिलासा प्रतिष्ठान ह्या दोन संस्थांची मदत घेऊन पूर्ण करण्यात आला. ज्या गावांत हे प्रकल्प बांधण्यात आले त्या ठिकाणी ह्या एनजीओच्या टीमबरोबर LTFS च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या टीमने सुद्धा भेट दिली आणि तिथल्या लोकांच्या काय समस्या आहेत व त्यासाठी नेमका काय उपाय केला पाहिजे व काय पाऊले उचलायला हवीत हे जाणून घेतले.\nशेतकऱ्यांची मुख्य चिंता होती की ह्या सिंचन प्रकल्पात त्यांच्या शेतजमिनी कायम राहाव्यात. त्या दृष्टीने हा प्रकल्प तयार करण्यात यावा.\nह्यासारख्या इतर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकऱ्यां���ाच ह्या प्रकल्पात सामील करून घेण्यात आले जेणे करून त्यांच्या गरजा काय आहेत हे कळेल आणि उपलब्ध असलेल्या स्रोतांची माहिती होईल.\nसर्वांच्या सहभागामुळे हा सामूहिक प्रकल्प झाला आणि सातत्याने कामे पूर्ण झाली.\nजलवैभव प्रकल्पात काय करण्यात आले\nमानवलोकचे प्रोजेक्ट मॅनेजर समीर म्हणाले की ,”इथल्या सुपीक जमिनीची होणारी धूप थांबवणे हा ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. तसेच जमिनीचा ओलावा सुद्धा कायम ठेवणे महत्वाचे आहे. जमिनीचा ओलावा कायम राहिला तरच पिकांची वाढ व्यवस्थि होऊ शकते.\nजमिनीत जर आवश्यक तेवढा ओलावा असेल तर पिकांना पाणी सुद्धा तुलनेने कमी लागते.” जमिनीची धूप थांबवणे व ओलावा टिकवणे हे ध्येय डोळ्यांपुढे ठेवून LFTS ने कंपार्टमेंट बंडिंग आणि सिल्ट ऍप्लिकेशन तयार केले. तसेच डीप कन्टिन्युअस कॉन्ट्युर ट्रेंच, लूझ बोल्डर स्ट्रक्चर , गॅबियन आणि डोह असे वॉटरशेड स्ट्रक्चर्स तयार केले. तसेच पडीक जमिनी व खोऱ्यांतील गाळ उपसण्याचेही काम केले.\nत्यांनी झऱ्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी व तिथून ते उपसण्यासाठी डोह बांधले. ह्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची जमीन वापरली नाही. हे सगळे बांधकाम करण्यासाठी अत्यंत कमी खर्च आला.\nहे डोह पावसाचे पाणी साठवण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. ह्याठिकाणी साठवलेले पाणी दुष्काळाच्या काळात वापरता येते आणि तब्बल एक कोटी लिटर पावसाचे पाणी ह्या ठिकाणी साठू शकते व नंतर ते पाणी गरजेच्या वेळी उपयोगात आणता येते.\n“बीड जिल्ह्यात डोंगराळ तसेच सपाट भूप्रदेश दोन्ही आहेत. दोन्ही भूप्रदेशांत जमिनीची धूप प्रचंड होते. ह्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते तसेच शेतीसाठी आवश्यक असलेली सुपीक जमीन सुद्धा कमी मिळते. कमी पाऊस आणि जमिनीची धूप ह्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे”\nअसे समीर ह्यांनी सांगितले. जलवैभव प्रकल्पात हीच समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सिंचनाच्या विविध पद्धती वापरून गावात जमिनीत पाणी जिरवून नंतर ते भविष्यात वापरता येते.\nदिलासा ह्या संस्थेचे टेक्निकल अधिकारी असलेले अंकुश अडसूळ ह्यांनी सांगितले की, “पावसाळ्यात पाणी जमा होऊन ते जमिनीत झिरपून विहिरींमध्ये साठते. भूजलपातळीचे प्रमाण वाढल्यामुळे बोरवेल्सचेही प्रमाण वाढले आहे.”\nLTFS ने हा प्रकल्प सुरु करण्याआधीच श���तकऱ्यांशी ह्यासंदर्भात चर्चा केली आणि त्यामुळे गावकरी जलवैभव प्रकल्पात प्रत्यक्ष सहभागी झाले. ह्या प्रकल्पाच्या “मोर क्रॉप पर ड्रॉप” ह्या संकल्पनेत शेतकऱ्यांचे पारंपरिक ज्ञान व सिंचनाची आधुनिक पद्धती ह्यांचा सुरेख संगम झाला आणि ह्याचा परिणाम हिरव्यागार शेतांच्या रूपाने बघायला मिळाला.\nLTFS ने ह्या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचे वाण बदलण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी गाई-गुरांसाठी गावात पाण्याच्या टाक्या सुद्धा बसवल्या आणि ह्या टाक्यांची जबाबदारी तसेच शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी पाण्यासाठी ह्या टाक्यांचा वापर करतील ही जबाबदारी प्रत्येकी एका व्यक्तीकडे सोपवली.\nह्याशिवाय LTFS ने १३व्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलशी त्यांचा हा IWRM प्रकल्प संलग्न करून घेतला आहे. ह्या सस्टेनेबल डेव्हलमपेंट गोल मध्ये हवामानातील बदल व त्याचे परिणाम ह्यावर त्वरित कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.\nIWRM द्वारे LTFS ग्रामीण भागात व्यवसाय उभे करीत आहे आणि शिवाय पर्यावरण वाचवण्याचे कार्य देखील करीत आहे.\nबीडमध्ये स्थानिक नागरिकांना हवामानाशी जुळवून घेण्याचे तसेच दुष्काळाची चिन्हे ओळखून त्यादृष्टीने तयार राहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.\nजेव्हा दुष्काळाची चिन्हे दिसू लागतात तेव्हा लोकांना एकत्रित जलसंधारण व्यवस्थापनासाठी व दुष्काळजन्य परिस्थितीत आकस्मिक योजना तयार करण्यास व पिकांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. अश्या रीतीने शेतकरी बांधव दुष्काळातही आपले आयुष्य समान्यपणे जगू शकतात आणि फारसे नुकसान न होता त्यांची शेतीही करू शकतात.\nगेल्या काही वर्षांपासून केलेल्या कष्टांना आता फळ येऊ लागले आहे.\nबीडमध्ये राहणारे शेतकरी बंधू संभाजी नेहरकर सांगतात की,\n“ह्यावर्षी आमच्या भागात फारसा पाऊस झाला नाही. तरीही आमचे कापसाचे पीक सुरक्षित आहे व बहरते आहे. सामान्य परिस्थितीत जर असा दुष्काळ आला असता तर आम्हाला आमचे उभे पीक कापून टाकावे लागले असते कारण कापसाचे काहीही उत्पादन झाले नसते. परंतु LTFS च्या साहाय्याने आणि त्यांनीच सुचवलेल्या कापसाच्या नव्या वाणामुळे माझ्या शेतात चांगले पीक आले आहे.\nमी LTFS बरोबर काम करून इतर शेतकऱ्यांनाही LTFS च्या प्रकल्पाबद्दल माहिती देतो. ह्या सगळ्या प्रयत्नांना आज यश आलेले द���सून येत आहे.भूजलपातळी वाढली आहे आणि आमच्या शेतजमिनीची उत्पादनक्षमता देखील वाढली आहे.”\nह्यांच्याप्रमाणेच बीडचे शेतकरी असलेले जयराज मुंडे सुद्धा सांगतात की आता पाण्याचा प्रश्न खूप कमी झाला आहे. मुंडे दोन एकर शेतजमिनीचे मालक आहेत आणि त्यातील अर्ध्या जमिनीत ते कापसाचे पीक घेतात. त्यांच्या अर्ध्या शेतजमिनीची सुपीकता भूजलपातळी कमी झाल्याने अत्यंत कमी झाली आहे. LTFS ने त्यांची मदत केली.\nत्यांना व त्यांच्यासारख्या इतर शेतकऱ्यांना जमिनीतून गाळ काढून ती गाळयुक्त माती शेतात टाकण्यासाठी दिली. ह्याने त्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली.\nअर्थात ह्यासाठी मुंडेंना त्या मातीच्या वाहतुकीचा खर्च भरावा लागला परंतु ते म्हणतात की हा त्यांच्यासाठी फायद्याचा सौदा ठरला कारण त्यांच्या जमिनीचा पोत हळूहळू सुधारतो आहे.\nगाळ काढल्याने त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याची पातळी वाढू लागली आहे आणि त्यांना ते पाणी त्यांच्या कापसाच्या पिकासाठी उपयोगी ठरत आहे.\nतर थोडक्यात सांगायचे तर आता इथल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. कारण त्यांची शेतेच त्यांनी स्वयंपूर्ण बनवली आहेत. ह्या भागातील पाण्याच्या पातळीचे प्रमाण हळू हळू वाढू लागले आहे आणि जमिनीची नापिकता कमी होऊन जमिनीची गुणवत्ता सुधारते आहे.\nशेतकऱ्यांचे हे तीन मोठे प्रश्न आता हळूहळू सुटू लागले आहेत कारण त्यांनी जलवैभव प्रकल्पात सहभाग घेतला.\nह्या सगळ्याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे इथल्या शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती सुद्धा आता बदलू लागली आहे. कारण एकच पाण्याच्या पातळीत वाढ, त्यामुळे पिकांचे चांगले उत्पादन व शेतीचे कमी होणारे नुकसान…\nजलवैभव ह्या प्रकल्पाने हे दाखवून दिले आहे की एकत्र येऊन योग्य दिशेने प्रयत्न केल्यास नैसर्गिक आपत्तीवर सुद्धा उपाय काढता येतो. दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीवर सुद्धा मात करता येते.\nबीडच्या शेतकऱ्यांचे हे उदाहरण इतर भागातील शेतकरी बांधवांनी सुद्धा घ्यायला हरकत नाही. ह्यामुळे त्यांचेही शेतीच्या पाण्याचे, जमिनीचे, सिंचनाचे प्रश्न सुटतील आणि त्यांचे नुकसानही होणार नाही.\nस्रोत : बेटरइंडिया या वेबसाइटने केलेला खास रिपोर्ट\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अलास्काच्या कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या अनेकांच्या लाडक्या पेंग्विनबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी\nसर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा साहसी जवान : अरुण खेत्रपाल →\nया दोन गावांमधील ८० विद्यार्थ्यांनी जे करून दाखवलंय ते आजवर भल्याभल्यांना जमलेलं नाही\nCA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\n4 thoughts on “महाराष्ट्रातील या १५,००० शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून अख्ख्या राज्याने प्रेरणा घ्यायला हवी”\nउत्तम प्रेरणादायी लेख आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठीया बरोबर पाणी फोउंनडेशन चे लेख सुद्धा पाठवा\nगांधी घराण्याचा खुर्दा, इतर कॉंग्रेसी चिल्लर अन भाजपची बेडकी : भाऊ तोरसेकर\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nसह्याद्री मधला माजोरडा झिंगाट\nमुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता \nस्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१\nअस्तित्वात “नसलेले” तारे आपण बघतो तेव्हा…\n“मराठ्यांचं भूत” उतरवणारा मांत्रिक, लाकडी तोफा आणि तब्ब्ल ५ वर्षे वार झेलून नं पडलेला किल्ला\nअंमली पदार्थ, खून आणि सत्ता : एक खिळवून ठेवणारे भयानक सूडनाट्य\nसचिन तेंडूलकरच्या नावाने लॉन्च झालेल्या फोनची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ट्ये\nहे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण\nकरिअरमधे पदरी अपयश पडू नये असं वाटत असेल तर ह्या १० प्रश्नांवर विचार करायलाच हवा\nआपल्याकडे ऑनर किलिंगला प्रसिद्धी मिळते आणि “असं” सकारात्मक कार्य दुर्लक्षित केलं जातं\nमहाभारतातील दोन गूढ पात्रे ‘नकुल-सहदेव’ यांच्याबद्दल तुम्ही आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nआपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत\nछत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे, भीष्माचार्य इतिहासकार…\nब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला\nश्रीमंत होण्यासाठी तुमच्याकडे फार काही नको – फक्त ह्या १३ क्वॉलिटीज असायला हव्यात\nव्हॅट्सऍपने एकही जाहिरात नसताना तब्बल १३ मिलियन डॉलर्स कसे कमावले\n“वेश्या आहे म्हणून काय झालं आई होणे हा माझाही हक्क ��हे.”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/crime/last-2-days-90-lakh-cash-seized-south-mumbai/", "date_download": "2019-06-15T23:56:15Z", "digest": "sha1:RDALPU7GBECBVFBOOKSJZT44ADUG4AAY", "length": 30175, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Last 2 Days, 90 Lakh Cash Seized From South Mumbai | गेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातू�� मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nगेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त\nगेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त\nया दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.\nगेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त\nठळक मुद्दे दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे कमिशन घेऊन रोख कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या तियुश कावेडिया याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ५० लाख रुपये इतकी संशयीत रक्कम जप्त केली.\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केलेल्या २ दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळया कारवाईत 90 लाखांची रोख संशयीत रक्कम जप्त करण्यात आली आहे.\n१३ एप्रिल रोजी आयकर विभाग, मुंबई (चौकशी पथक) यांच्याकडून दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे कमिशन घेऊन रोख कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या तियुश कावेडिया याच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी ४० लाखांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाईत निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ५० लाख रुपये इतकी संशयीत रक्कम जप्त केली. १३एप्रिल शनिवार रात्री सुमारास ताडदेव परिसरात पारसी अगयारी जवळ, सरदार पावभाजी चे पुढील बाजूस, ताडदेव रोड, ताडदेव सर्कल, मुंबई येथे फिरत्या तपासणी पथकाला पाहणी करीत असता, लाल रंगाच्या लॅन्ड रोव्हर (डिस्कवरी) या मोटार कारची (एम.एच.01 सी.एच.0707) तपासणी केली. त्यात प्रशांत रमेशचंद्र समदानी यांच्याकडे ५५० लाख रुपये संशयीत रक्कम आढळून आली. या दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.\nमुंबई - गेल्या २ दिवसात दक्षिण मुंबईतून ९० लाखांची रोकड जप्त https://t.co/fUWIufX59Y\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगोवंडीमध्ये संपत्तीच्या वादातून गोळीबार, दोन जण जखमी\nबीट मार्शलच्या डोळ्यात फेकली मिरची पूड\nरहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात\nकु-हाडीने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून\nमाहुरात लेंडाळा प्रकरणावरुन घमासान\nपरभणी : रस्त्यावर सापडलेले पैशांचे पाकीट युवकांनी केले परत\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nबोगस आयकर अधिकाऱ्यांची गॅंग पोलिसांनी केली जेरबंद\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nअवघ्या ३ मिनिटात कार चोरणाऱ्या ६० वर्षीय चोराच्या मुसक्या आवळल्या\n बंद कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह\nलोखंडी सळी कोसळून एक जखमी, तर गोवंडीत झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू\nदिंडोशी सत्र न्यायालयात आरोपीने सहाव्या मजल्यावरून मारली उडी\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2010/08/09/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%98%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T23:05:47Z", "digest": "sha1:IIBBJZNHHXNOEEFU5Z7JLEGGICUYYA2R", "length": 59629, "nlines": 182, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "जाणता मुघल – सम्राट अकबर | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\n« जुलै सप्टेंबर »\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nजाणता मुघल – सम्राट अकबर\nडॉ. यशवंत रायकर, सौजन्य – लोकप्रभा, दिवाळी २००९\n“मुघल सम्राट अकबर हा धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श म्हणून पाहिला जातो. त्याचा पराक्रम, त्याची विद्वत्ता आणि त्याची गुणग्राहकता याच्या दंतकथा आजही सजीव आहेत. मात्र अकबराच्या थोरवीची दुसरीही एक बाजू आहे.”\nअकबर हे सर्वपरिचित नाव. बिरबलाच्या सुरसकथा बादशहाला विस्मृतीत जाऊ देत नाहीत. शिवाय अकबराची एक प्रतिमा हिंदी सिनेमांनी उभी करून ठेवली आहे. ‘अनारकली’मधील मुबारक (१९५३), ‘मुघल-ए-आझम’मधील पृथ्वीराज कपूर (१९६०), ‘मीरा’मधील अमजद खान (१९७९) व ‘जोधा-अकबर’मधील हृतिक रोशन (२००८) हे लोकांसमोरील अकबर. याखेरीज आमच्या प्रस्थापित सेक्युलर प्रतिमेचे ठळक प्रतीक म्हणूनही अकबराला वापरले जाते. इतिहासात अकबराला ग्रेट म्हटले आहे. शाळेत तेच शिकविले जाते. पण अकबर थोर नव्हताच म्हणणारे हिंदू अभ्यासक आहेत. एवढेच नव्हे तर अकबराचा तिरस्कार करणारे मुसलमानच जास्त भरतील. मात्र पुष्कळांना याची कल्पना नसते. अशा परिस्थितीत अकबर हा केवळ इतिहासातील एक पाठ राहत नाही. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्ष व समन्वय यांच्या यशापयशाचे व त्यासंबंधीच्या आमच्या मानसिकतेचे तो एक प्रतीक ठरतो. सुशिक्षितांना संभ्रमात टाकतो. म्हणून अकबर खरोखर ग्रेट होता काय, या प्रश्नाला सामोर जाणे आवश्यक वाटते.\nअकबराला समजून घेण्यासाठी त्याच्यावर झालेल्या परस्परविरोधी संस्कारांची मुळे शोधली पाहिजेत. प्रथम त्याची वांशिक-भाषिक पूर्वपीठिका लक्षात घेऊ. ज्यांना आपण मोगल बादशहा म्हणतो ते खरे तुर्क होते, मंगोल नव्हते. बाबराची आई चेंगीजखानाच्या वंशातील मंगोल व बाप तिमूरच्या वंशातील तुर्क होता. पण बाबराला गलिच्छ रानटी मंगोलांचा तिटकारा होता. तो स्वत:ला तुर्क म्हणवीत असे. पण गं��त अशी की, हे पुढारलेले साक्षर तुर्क मूळचे मंगोलच होते. ११-१२ व्या शतकांत ज्या मंगोल टोळ्यांनी मंगोलियातून मध्य आशियात स्थलांतर केले त्या तुर्की बोलू लागल्या म्हणून तुर्क झाल्या. नंतर १३व्या शतकापासून मंगोलियातील ज्या बर्नर टोळ्यांनी पश्चिम आशिया व युरोपात धुमाकूळ घातला त्या मंगोल तुर्कामध्ये पुन्हा तीन प्रकार. ११-१२व्या शतकात ज्यांनी इराण, अरबस्तान वगैरे जिंकत इस्लाम स्वीकारून युरोपात धाडी घातल्या ते सेल्जुक तुर्क व पुढे सोळाव्या शतकात प्रबळ झाले ते ऑटोमन तुर्क. पण ज्यांनी खबरखिंड पार करून हिंदुस्थानकडे मोर्चा वळविला ते चघताइ तुर्क. चघताइ तुर्की ही तिमूरची भाषा होती. तीच हिंदुस्थानातील बाबरवंशियांची कौटुंबिक भाषा म्हणून १७६० पर्यंत प्रचलित होती. इराणी भाषेत मंगोलना मुघुल म्हणतात. इराणी भाषा व संस्कृतीच्या प्रभावामुळे मुघुल शब्द बाबरवंशियांना चिकटला व मुघुलचे मोगल झाले. अकबरावर काही जुनाट मंगोल-तुर्क संस्कार आढळतात त्याची ही कारणमीमांसा.\nपण त्याचबरोबर उपजत स्वतंत्र बुद्धी असलेल्या अकबराला बाबर व हुमायुनकडून सहिष्णुता व औदार्य यांचे धडे मिळालेले होते. बाबराचे डायरीवजा आत्मवृत्त त्याच्या दूरदर्शी सूज्ञपणावर प्रकाश टाकते. त्याने आपल्या वंशजांना दिलेला सल्ला थोडक्यात असा – या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भावना व चालीरीती लक्षात घेऊन त्यांच्यावर राज्य करावे. त्यांची धर्मस्थळे पाडू नयेत. पराभूत झालेल्यांवर अत्याचार करू नये. आपलेच अनुयायी तसे करीत असतील तर त्याला कठोरपणे आळा घालावा. शिया व सुन्नी संघर्षांकडे दुर्लक्ष करावे. अन्यथा इस्लाम कमकुवत होईल. इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर करू नये. मने जिंकल्याने जितलोक कृतज्ञ राहतील व आपल्याला त्यांच्यावर सुरळीतपणे राज्य करता येईल.\nहुमायूननेही अकबराला अशाच प्रकारचा उपदेश केला होता – Directive Principles of State Policy च्या तोडीचे त्याला महत्त्व आहे. अकबराच्या आचरणात विकृत क्रौर्य व सुसंस्कृत औदार्य यांचे विसंगत संस्कार कार्य करताना दिसतात त्याची ही पाश्र्वभूमी.\nआता अकबराच्या काळ्या बाजूचा प्रथम विचार करू. दिल्लीत हुमायूनला मृत्यू आला तेव्हा १३ वर्षांचा अकबर पंजाबात स्वारीवर होता. कळनौर येथे त्याचा राज्याभिषेक झाला. बैरामखानाच्या पालकत्वाखाली त���याने पहिली लढाई जिंकली ती पानिपतची दुसरी लढाई (१५५६). हेमू या हिंदू सरदारने दिल्लीत स्वत:ला विक्रमादित्य घोषित केले होते. त्याची ताकद खूपच जास्त होती. पण हेमूच्या डोळ्यात बाण लागून तो बेशुद्ध पडला अन् त्याच्या सैन्यात पांगापांग झाली. या तुर्काची हिंदूंबरोबर झालेली ही पहिलीच लढाई. हेमूचे मुंडके काबूल व धड दिल्लीला धाडण्यात आहे. नंतर दिल्लीत बायका-मुलांसह हिंदूचीसर्रास कत्तल करण्यात आली एवढेच नव्हे तर चेंगीजखान व तिमूरच्या राक्षसी परंपरेनुसार मुंडक्यांचा मनोरा बनविण्यास आला.\nपुढे १५६१ साली अधमखानाला माळव्यावर धाडण्यात आले तेव्हा बाजबहादूरशहाने पळ काढला. तरी राणी रुपमतीवर हिजडय़ाकरवी तलवारीने जखमा करण्यात आल्या. तिने विष पिऊन मरण पत्करले. नंतर जनानखान्यातील तरुण मुलींना ताब्यात घेऊन इतर सर्वाची सर्रास कत्तल करण्यात आली. मात्र ही बातमी कळताच अकबर व्यथित झाला. अधमखानाला आळा घालण्यासाठी त्वरित माळव्याला जाऊन धडकला. अकबराच्या मनात मानवता जागृत झाल्याचे हे लक्षण होते. (अधमखानाचा पुढे कडेलोट करण्यात आला.)\nअकबराला बरेच राजपूत राजे अंकित झाले तरी मेवाड व त्याच्या प्रभावाखालील संस्थाने त्याला दाद देत नव्हती. म्हणून मेवाडचा मानबिंदू असलेल्या चितोड किल्ल्यावर स्वारी करून त्याने तो जिंकला (१५६८). पण त्यात स्वत:चे अतोनात नुकसान करून घेतले. किल्ल्यात निवडक सैन्य ठेवून राणा उदयसिंग परिवार, संपत्ती व फौज घेऊन पहाडात निघून गेला होता. अकबराने प्रथम सुरुंगांचा वापर केला. पण त्यात सापडून त्याचेच दोनशे योद्धे मृत्युमुखी पडले. शिवाय मेवाडी बंदुका वरून अचूक लक्ष्य टिपीत. अकबराला खालून वर तोफा डागणे सोयीचे नव्हते. म्हणून किल्ल्यापर्यंत मोठी फौज सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी त्याने सबात तंत्राचा वापर केले. सबात म्हणजे जमिनीवर बांधलेला भुयारी मार्ग. तोसुद्धा १० घोडेस्वार एका रांगेत दौडत जातील इतका रुंद व हत्तीवरील स्वार भाल्यासकट उभा राहील इतका उंच. त्यावर लाकडी तुळ्या व गेंडय़ाची कातडी यांचे छप्पर. बांधकाम चालू असताना रोज किमान २०० कामगार शत्रूच्या हल्ल्याला बळी पडत. तरी इरेला पेटलेल्या अकबराने सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचविले. किल्लेदार जयमला गोळी लागली. पाठोपाठ किल्ल्यातून आगीचा डोंब उसळलेला दिसला. राजपूत स्त्रि���ांनी जोहार केला होता. मेवाडींनी शरणागती जाहीर केली. मोगल सैन्यात विजयाचा उन्माद चढला, त्यात शरणार्र्थीचे नाटक करून बाहेर पडलेले १००० मेवाडी बंदूकधारी मोगलांच्या हातावर तुरी देऊन पहाडात नाहीसे झाले. हे कळताच अकबर भडकला. त्याचे सैन्य किल्ल्यात शिरले तेव्हा तेथे ४० हजार माणसे होती. ते बहुतेक सर्व शेतकरी होते. सूडाच्या पोटी अकबराने त्यांची सर्रास कत्तल करविली. पुढे १५७६ ते १५८७च्या काळात राणा प्रतापला नमविण्यासाठी अकबराने काय काय केले त्याचा सारांश सोबत वेगळा दिलेला आहे.\nअकबराला शिकारीचा षौक होता. ही शिकार म्हणजे निर्दयतेचा नंगानाच होता. हा राक्षसी खेळ मूळचा मंगोल लोकांचा. धाडसी अकबराला तो भावला. त्यात सैनिकांना लढाईचे प्रशिक्षण मिळे. शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडून आजुबाजूच्या राज्यांत दहशत पसरविणे हाही त्यामागचा हेतू होता. त्याची पद्धत अशी- निवडलेल्या जंगलाला सुसज्ज सैन्याने वेढा द्यायचा. ढोल-ताशांच्या आवाजात घेरलेल्या प्राण्यांना लहान क्षेत्रात कोंडायचे. मग शिकार सुरू. पहिली संधी अकबराची. नंतर इतरांना चान्स. १५६७ साली साठ मैल व्यासाचे वर्तुळ घेरून त्याने पाच दिवस शिकारीत घालविले. यात सर्व प्राणी सर्रास मारले जात, असंख्य माणसे मृत्युमुखी पडत, झाडे तोडली जात व प्रदेश उजाड होई. पण एकदा अकबराला अचानक उपरती झाली. दयाबुद्धी जागृत झाल्याने भेदरलेल्या प्राण्यांना मुक्त करण्याचा त्याने हुकूम दिला. अकबर इतका क्रूर होता हे एक सत्य आहे.\nत्याची एवढीच बाजू लक्षात घेतली तर त्याला ग्रेट म्हणता येणार नाही. पण त्याच्यात परिवर्तनही होत गेले. (मंगोलियासुद्धा आज एक आधुनिक राष्ट्र बनला आहे) शिवाय मध्ययुगीन इतिहास जगात धर्मछळ, अत्याचार, लूटमार, बलात्कार, गुलामगिरी व जनानखाने यांनी बरबटलेला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर अकबराचे मूल्यमान केले पाहिजे. मोगल साम्राज्याचा तो खरा संस्थापक. हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सर्वात मोठे साम्राज्यसुद्धा त्याचेच ठरते. (अशोकाचे साम्राज्यदेखील मानले गेले तसे एक छत्री नव्हते) काबूल ते बंगाल, काश्मीर ते खानदेशपर्यंतचा प्रदेश त्याने समान राज्यव्यवस्थेखाली आणला. त्यात १५ प्रांत होते. शहाजहानच्या वेळी ते २२ पर्यंत गेले याचे श्रेय अकबराला द्यावे लागते. शिवाय यातून त्याने काय साधले त्याला अधिक महत्त्व आहे.\nवयाच्या १९ व्या वर्षी (१५६२) आपले धोरण राबविण्यासाठी अकबर स्वतंत्र व समर्थ झाला. आग्रा येथे त्याने राजधानी वसविली. तेथील लाल किल्ला नव्याने बांधून काढला. दिल्लीला सिकंदर लोदीपासून (१५५६) शहाजहानपर्यंत (१६३९) महत्त्व नव्हते. १५७१ ते १५८५ च्या काळात फतेहपूर सिक्री ही त्याची राजधानी होती. तेथे त्याने नवीन शहर वसविले. पण त्याचे स्वरूप केवळ शाही छावणी (royal camp) सारखे होते. त्याचा सूफी गुरू सलीम चिश्तीचे गाव म्हणून केवळ सिक्रीची निवड झाली होती. आज त्याचे world’s most perfectly preserved ghost town हे वर्णन समर्पक ठरते. ते काही असले तरी अकबराच्या बहुतेक सर्व क्रांतिकारक सुधारणा १५८५ पर्यंत आग्रा फतेहपूर सिक्री येथून जाहीर झाल्या हे महत्त्वाचे.\nअकबराकडे स्वतंत्र बुद्धी व ऐतिहासिक दृष्टी होती. त्याने पाहिले, हिंदुस्थानात पूर्वी एकामागे एक अशा नऊमुस्लिम राजवटी होऊन गेल्या त्यांचे सरासरी आयुष्य ४० वर्षांवर भरत नाही. यातून त्याने धडा घेतला. बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सतत दुखवून केलेले राज्य फार काळ टिकत नाही हे ओळखले. म्हणून बहुसंख्य लोकांना हे राज्य आपले वाटावे यासाठी त्याने काही दृश्य प्रतीके वापरली. इमारतींची शैली शक्यतो हिंदू पद्धतीची म्हणजे कमान व घुमट नसलेली वापरली. जेथे इस्लामच्या भावनिक गरजेचा प्रश्न असेल तेथे कमान-घुमटांना स्थान दिले. याखेरीज स्वत:चे व्यक्तिमत्त्वही त्यानुसार घडविले. दाढी न ठेवणे, राजपूतधर्तीची पगडी वापरणे, कपाळाला तिलक लावणे वगैरे.\nजे ठरविले ते त्याने आचरणात आणले. प्रसिद्ध गायक तानसेन, कवी फैझी, संगीततज्ज्ञ बाजबहादूरशहा, सर्वश्रुत बिरबल यांना राजाश्रय दिला. हिंदूंना नोकऱ्या दिल्या, महत्त्वाच्या पदांवर नेमले. मथुरा क्षेत्राचा यात्राकर हटविला. मुख्य म्हणजे खास हिंदूविरोधी असलेला जिझिया कर रद्द केला (१५६४). हा कर ज्यू व ख्रिश्चनांकडून वसूल केला जात नसे. जकात म्हणजे आयात कर सर्व व्यापाऱ्यांवर होता. पण मुसलमानांवर २.५ टक्के, ज्यू-ख्रिश्चनांवर ३.५ व हिंदूंवर ५ टक्के. बहुतेक सर्व वस्तू जकातमुक्त करून अकबराने हा प्रश्न सोडविला. हिंदूंमधील सतीची चाल बंद करविली. बालविवाहला बंदी घातली. गाय-बैल, म्हशी, घोडे अशा प्राण्यांची हत्या थांबविली. सरकारी तिजोरीतून दानधर्मासाठी मक्का व मदिनेत पैसे पाठविले जात ते बंद केले (१५७९). ���्रतिवर्षी होणाऱ्या स्वत:च्या अजमेर यात्रा थांबविल्या (१५८०). बऱ्याच मुसलमान राजांनी राजपूत स्त्रियांशी लग्ने केली, पण आपल्या हिंदू पत्न्यांना त्यांची पूजाअर्चा खाजगीरीत्या चालू ठेवण्याची मुभा दिली ती फक्त अकबराने. आपण उचलीत असलेली कोणतीही पावले इस्लामविरोधी नाहीत असा दावा तो करीत असे. ७-८व्या शतकात एका देशात केलेले कायदे १६-१७ व्या शतकात दुसऱ्या देशात लागू पडत नाहीत, असे त्याचे मत होते. तरी त्याची सर्वात धक्कादायक कृती म्हणजे मझर (१५७९). उलेमांमध्ये एकमत न झाल्यास बादशहाचा निर्णय सर्वावर बंधनकारक राहील हा आदेश, अर्थात धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता श्रेष्ठ ठरविणे.\nहा देश शेतीप्रधान आहे हे ओळखून शेती व शेतकरी यांच्या हिताच्या सुधारणा अकबराने केल्या. शेतीची कामे ऋतूंवर अवलंबून असतात त्यासाठी चांद्रपंचांग उपयोगी पडत नाही. म्हणून त्याने सौर पंचाग सुरू केले. (त्यात कालमापनासाठी हेजिराच्या जागी स्वत:च्या राज्याभिषेकापासून नवा शक सुरू केला) शेतसारा पद्धत सुधारण्यात राजा तोडरमलचे खास योगदान होते. त्याने शेतसारा वस्तूंऐवजी पैशात घेण्यास सुरुवात केली. दळणवळणासाठी महामार्ग तयार केले. याची सुरुवात आधी झालेली असली तरी आता मोठय़ा प्रमाणावर रस्त्याची गरज होते. त्याने सिंधू नदीवर पूल बांधला. खबरखिंडीतून प्रथमच वाहने जाऊलागली. मात्र त्या काळात महामार्गाचा अर्थ वेगळा हेता. चोर-लुटेऱ्यांच्या भयापासून मुक्त असलेला व सैन्याच्या हालचालींमुळे आजूबाजूच्या शेतांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची हमी असलेला कच्चा रुंद रस्ता म्हणजे नॅशनल हायवे. कायद्याने दारूबंदी होती. पण तिचा अतिरेक व्यवहार्य ठरत नाही म्हणून त्याने परवानाधारकांसाठी किल्ल्याबाहेर दारूचे दुकान ठेवले. त्यामुळे अकबरविरुद्ध खूप अफवा पसरल्या.\nत्याला धर्माच्या तौलनिक अभ्यासात रस होता. फतेहपूर सिक्रीच्या इबातखान्यात तो उलेमा, जेसुर पाझर, पारशीदस्तुर, जैनमुनी, हिंदूसंत अशांशी थेट संवाद साधत असे. सर्व धर्माना सामायिक असलेले देवशास्त्र (theology) शोधणारा त्या काळातला तो थिऑसॉफिस्टच होता. त्याला अतिंद्रिय साक्षात्कारही होत. सूफी संत मीर अबुल लतीफ याच्या सुलह-इ-कुल म्हणजे धर्मसहिष्णुता या मूल्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्या काळात दक्षिणेत सूफींनी धर्मप्रसारासाठी अत्याचार घडविले तसे अकबराच्या राज्यात करणे त्यांनी शक्य नव्हते. त्याने स्वत:च्या नेतृत्वाखाली दिने इलाही (देवाचा धर्म) या धर्माची स्थापना केली. तो प्रयोग यशस्वी होणे शक्य नव्हते. पण त्यातून अकबर नवा धर्म स्थापन करीत होता की इस्लाममधील कडवेपणा काढून टाकण्याचा एक उपाय शोधत होता हा वादाचा विषय आहे. व्हिसेंट स्मिथने ‘The Divine Faith was a monument of Akbar’s folly, not of his wisdom’ असे म्हटले आहे.\nअकबराने इतिहास घडविला, इतिहासाची साधने गोळा केली, एवढेच नव्हे पुढच्या पिढय़ांसाठी नवी साधने निर्माण करून ठेवली. अबुल फजलच्या नेतृत्वाखाली मोठे रेकॉर्ड ऑफिस होते. त्यात दोन कारकून रोजच्या घटना बारीकसारीक तपशिलासह लिहून ठेवण्याचे काम करीत. अबुल फजलचे ‘अकबरनामा’ (आजची छापील पाने २,५०६) व ‘ऐने अकबरी’ (१,४८२ छापील पाने) हे ग्रंथ माहितीचे खजिने होत. ‘ऐने अकबरी’ म्हणजे इतिहास ज्ञानकोश शब्दकोश, गॅझेटियर, अलमनॅक असे सर्वकाही आहे. समकालीन युरोपमध्येसुद्धा अशा दर्जाचा ग्रंथ दाखविता येत नाही. भारताची लोकसंख्या तेव्हा ११ कोटी असणार असा विश्वासार्ह अंदाज ‘ऐने अकबरी’मुळेच वर्तविता आला. ‘गीता वाचली नाहीत तरी चालेल, पण ऐने अकबरी जरूर वाचा’ इति ग. ह. खरे. भाषांतर विभागही सतत कार्यरत होता. बदायुनी चार वर्षे महाभारताचे पर्शियनमध्ये भाषांतर करीत होता. तो अकबराच्या धार्मिक धोरणाचा कट्टर विरोधक. त्याने अकबराविरुद्ध जे लिहून ठेवले ते दोघांच्या मृत्यूनंतर सापडले. चित्रकला विभागही खूप मोठा होतो. असंख्य चित्रकारांना त्यात उत्तेजन मिळाले. त्यातून सूक्ष्मचित्रशैली (मिनिएचर स्टाइल) विकसली. सचित्र ग्रंथांची निर्मिती झाली पर्शियन भाषेतील तुतीनामा अकबराच्या पाहण्यात आला. त्यात शुकसप्पती, पंचतंत्र, सिंदबादनामा वगैरेतील निवडक ५२ कथा होत्या. त्यातला अप्रस्तुत धार्मिक भाग वगळून सोप्या भाषेत लिहिण्याचे काम अकबराने अबुल फजलवर सोपविले. सचित्र तुतीनामा आज इंग्रजीत उपलब्ध आहे. अकबराला फारसे लिहिता-वाचता येत नसले, तरी त्या काळातल्या बादशहापुढे ती मोठी अडचण नव्हती. त्याने सुरू केलेल्या चित्रकला व शिल्पकलेचा खरा विकास झाला तो मात्र जहांगीर व शहाजहानाच्या काळात. हे सर्व करीत असताना अकबर इस्लामची बंधने ओलांडून जात होता. त्यामुळे त्याला शत्रूही खूप निर्माण झाले होते. त्याचे अ��ेरचे दिवस फार दु:खात गेले. तिन्ही पुत्रांनी मन:स्ताप दिला. दोघे दारूपायी गेले. सलीमने अबुल फजलचा खून करविला. बादशहाच्या दु:खात सहभागी होणाऱ्या व्यक्ती उरल्या फक्त तीन. आई हमीदा आणि फैजी व बिरबल हे दरबारी. तरी सलीम (जहांगीर)साठी त्याने लिहवून ठेवलेला अखेरचा उपदेश असा- ‘आपल्या राजकीय धोरणाच्या आड धर्माचा विचार येऊ देऊ नकोस. कुणालाही शिक्षा देताना सूडबुद्धीने हिंसक बनू नकोस. आपल्याला गोपनीय सल्ला देणाऱ्या विश्वासू जाणकारांचा योग्य आदर कर. कुणी मनापासून दिलगिरी व्यक्त केली तर त्यांना मोठय़ा मनाने माफ कर.’\nअसा होता बादशहा अकबर. वरील लेख व सोबत जोडलेले चौकटींतील मजकूर वाचून झाल्यावर ‘अकबर खरोखर थोर होता काय’ याचे उत्तर ज्याचे त्याने ठरवावे.\nअकबर आणि राणा प्रताप\nअकबराचे मूल्यमापन राणा प्रतापचा विचार केल्याखेरीज पूर्ण होत नाही. मेवाडचा हा महाराणा आपल्या २५ वर्षांच्या करकीर्दीत (१५७२ ते १५९७) बलाढय़ मोगल बादशहाला पुरून उरला. या संघर्षांत अकबर विजयी झाला, पण प्रताप हरला नाही, बादशहा थकून गेला पण राणा दमला नाही हे एक विस्मयकारक सत्य आहे. अकबराने चितोड जिंकले (१५६८) तेव्हा युवराज असलेला प्रताप २७ वर्षांचा होता. मेवाडची युद्धनीती ठरविण्यात तेव्हापासून त्याचा हात होता. राणा उदयसिंग परिवारासह पहाडात पळाला. राजपिपलापासून गोगुंधापर्यंत अस्थायी राजधान्या करीत तो फिरत होता. गोगुंदा येथे उदयसिंगाचा अंत होताच प्रताप सत्तेवर आला तेव्हा अर्धे मेवाड त्याच्याकडे होते. मेवाड सोडून बहुतेक सर्व राजपूत राजे अकबराने वश करून घेतले होते. म्हणून मेवाड मोगलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. शिवाय गुजरातच्या वाटेवरील तो काटा होता. तरी अकबराने समेटाचे प्रामाणिक प्रयत्न केले हेही खरे. प्रतापलासुद्धा शांतता हवी होती. मोगल दरबारात हजर राहण्यापासून सूट व अंतर्गत स्वातंत्र्य या अटींवर प्रतापही तहास तयार होता. पण अकबराने ही संधी घालविली.\nअकबराने १५७६ ते १५७८ या काळात मेवाडवर पाच स्वाऱ्या केल्या. प्रथम मानसिंगला धाडले. हळदीघाटची प्रसिद्ध लढाई झाली. प्रताप हरला पण आपल्या चेतक घोडय़ावर बसून पहाडात नाहीसा झाला. यामुळे त्याची शक्ती व प्रतिष्ठा कमी झाली नाही. मग अकबराने स्वत: गोगुंदा काबीज केले. पण राणा हाती लागला नाही. नंतर शाहबाजखानाला पाठविले. तो ती�� महिन्यांनी खाली हात परतला. अब्दुर्रहीम खानेखानच्या स्वारीत त्याचा सर्व परिवार मेवाडींच्या हाती लागला. तो प्रतापने सन्मानपूर्वक परत पाठविला. अखेर जगन्नाथ कछवाहला धाडण्यात आले. तो दोन वर्षे मेवाडमध्ये व्यर्थ भटकला. १५७८ नंतर अकबराला मेवाडकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. एक संघर्ष संपला. प्रतापने १२ वर्षे लढण्यात व उरलेली बारा वर्षे जन्मभूमी व प्रजेच्या विधायक सेवेत घालविली. मेवाडने पुन्हा समृद्धी व सुखशांती अनुभवली. प्रतापने विपत्तीत दिवस काढले हा गैरसमज होय. मेवाडच्या संपत्तीचे एक अंशही अकबराच्या हाती लागला नाही. प्रतापच्या मृत्यूची बातमी कळतांच अकबर आनंदला नाही, खिन्न होऊन बसला. अखेर प्रतापपुत्र अमरसिंहाने १६१४ साली जहांगिराशी तह केला तोसुद्धा प्रतापच्याच अटींवर\nअकबराचा शिवाजी महाराजांकडून गौरव\nऔरंगजेबास सडेतोड पत्र १६७९\n‘‘तुम्ही आपल्याच धर्माचा अभ्यास केला तर तुम्हांला कळून येईल की इस्लाम धर्मात परमेश्वराला अखंड ब्रह्मांडनायक (रब्बुल आलमीन) म्हटले आहे, केवळ मुसलमानांचा नायक (रब्बुल मुसलमीन) नव्हे. सर्व लेकरे परपेश्वराची आहेत आणि ती आपापल्या परीने परमेश्वराला भजतात. मुसलमान मशिदीत बांग देतात तर हिंदू मंदिरात घंटा वाजवतात. परमेश्वराने – त्या चित्रकाराने – ही दोन्ही चित्रे काढली आहेत. त्यांपैकी एकाला चांगले आणि दुसऱ्याला कनिष्ठ म्हणणे म्हणजे परमेश्वराला नावे ठेवण्यासारखे आहे. या दृष्टीने तुम्ही परमेश्वरविरोधी आहात, आम्ही नाही. तुमच्या पूर्वजांनी सर्व प्राणिमात्र हे परमेश्वराचे अपत्य जाणून त्यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचे राज्य वाढत गेले. तुम्ही मात्र जिझिया कर लोकांवर लादला. अनाथ, अपंग, म्हातारे-कोतारे, साधू, जोगी इत्यादींकडून तुम्ही जिझियाच्या निमित्ताने पैसे गोळा करीत आहात. पराक्रमी तैमूरच्या घराण्याची कोण ही नाचक्की तुमच्या राज्यात सगळे खंक झाले आहेत. असंतोष उफाळून आला आहे. तुमचे साम्राज्य घटत चालले आहे. हा तुमच्या असहिष्णुतेचा परिणाम. सहिष्णुता आणि औदार्य यामुळे व्यक्ती आणि संस्था उत्कर्ष पावतात. असहिष्णुतेमुळे ती रसातळाला जातात हे लक्षात ठेवा. तुमच्या या असहिष्णू धोरणामुळे तुमच्या साम्राज्याचा नाश होणारच आणि तो नाश मी करणार आहे.’’\n(बाबर व हुमायून यांचे धार्मि��� धोरण कट्टर नव्हते. तरी पूर्वीपासून चालत आलेला जिझिया कर अकबराने प्रथम रद्द केला. जहांगीर व शाहजान यांच्या काळात तेच धोरण चालू राहिले. औरंगजेबाने जिझिया कर पुन्हा लागू केला (१६७९). या सर्वाची जाणीव वरील पत्रात दिसून येते. तैमुरच्या घराण्याला श्रेय देणे ही राजनीतीची भाषा होय. खरे कौतुक आहे ते अकबराचे)\nमोगलांची राजभाषा फारसी, कौटुंबिक भाषा तुर्की, कुराणाची भाषा अरबी या सोडून इतर एतदेशीय भाषांना हिंदवी म्हटले जाई. त्यात हिंदी, मराठी वगैरे सर्व भाषा येते. अकबराच्या काळात फारसी व संस्कृत जाणणाऱ्या पंडितांना खूपच उत्तेजन मिळाले. फारसी व संस्कृत एकाच कुळातल्या असल्यामुळे हिंदूना जवळ करण्यासाठी फारसी सोयीची पडली. अकबर व जहांगीर यांच्या दरबारात संस्कृत-हिंदी मिश्र कविताही पेश केल्या गेल्या. एक उदाहरण पहा –\nमैं था गया बागमें\nगुल तोडती थी खडी\nत्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्\nमै मोहमे जा पडा\nनो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे\nतू यार कैसे मिले\nकवी खानइखनान आहे. खानइखनान (Lord of Lords) ही बादशहाने बहाल केलेली पदवी होती. खान हा मंगोल शब्द इस्लामपूर्व आहे. वरील कविता अकबर किंवा जहांगिराच्या काळातली असू शकते. अशा काव्यांची खुमारी जाणणारे हिंदू-मुसलमान रसिक दरबारात होते हे विशेष.\nअकबराविषयी हिंदू व युरोपीय इतिहासकार गौरवाने बोलतात, पण अकबराचा मित्र आइने अबरीकार (अबुल फजल) सोडला तर मुस्लिम परंपरा अकबरावर सततची कठोर टीका करीत आलेल्या आहेत. मोगल साम्राज्य आरंभ होण्यापूर्वीच भारतात मेहदवी चळवळीचा आरंभ झाला होता. भारतात मुसलमानांचे एक सारखे विजय का होत नाहीत मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो हे प्रश्न या चळवळीसमोर होते. सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांना सारे हिंदुस्थान दारुसलाल मरायचे होते. बाबर व हुमायून फार धार्मिक नव्हते. पण शेरशहा सूरवर मेहदवी चळवळीचे संस्कार होते. त्याच्या काळी पवित्र मदिना, मक्का शिया इराणच्या आधिपत्त्याखाली होती. म्हणून या सुन्नी राजाने इराणवर हल्ला करण्याचे ठरविले होते. अकबराने इस्कलाम द्रोह करण्यास आरंभ केला. त्यावेळी उलेमांनी त्याच्याविरुद्ध कुकरचे फतवे दिले आहेत.\nमुस्लिम विचारवंतांनी अकबराचा सदैव एकमुखाने तिरस्कार केलेला आहे. यातील एकमुखाने हा शब्द महत्त्वाचा आहे. तथाकथित राष्ट्रवादी मुसलमान अकबराचा गौरव करताना शहाजहान, जहांगीर, औरंगजेब यांचाही एकाच ओळीत गौरव करून टाकतात. म्हणजे अकबराचा गौरव दृढराज्य निर्माण करण्यासाठी इतकाच शिल्लक राहतो.. ज्यांना आपण राष्ट्रीय मुसलमान म्हणून ओळखतो त्यांची सर्वात मोठी संघटना जमियत उल् उलेमा संपूर्णपणे वहाबींची संघटना होती, आजही आहे.. मूर्तिपूजकांच्या हातून पुन्हा इस्लामच्या हाती सत्ता आणावी हा चळवळीचा हेतू होता. (प्रथम मराठे, मग शीख, नंतर इंग्रज हे काफर त्यांना शत्रू होते.)\nगहलोत राणा जीती गयो\nअकबराचे काळी मोंगलांचे आधिपत्य मान्य करण्यापूर्वी राजपुतांनी जसा झगडा दिला तसा अल्लाउद्दिनचे वेळी महाराष्ट्राने दिलेला नाही. एखाद दुसरा राजा किंवा जहागीरदार लढला एवढेच.\nअकबराचे काळी मोंगलांचे आधिपत्य मान्य करण्यापूर्वी राजपुतांनी जसा झगडा दिला तसा अल्लाउद्दिनचे वेळी महाराष्ट्राने दिलेला नाही. एखाद दुसरा राजा किंवा जहागीरदार लढला एवढेच.\nहे खरे नाही… कदाचित त्यांनी ‘महिकावतीची बखर’ वाचली नसावी.. (गैरसमज नसावा.. मी स्वतः नरहर कुरुंदकर यांचा मोठा चाहता आहे)\nत्यातील पुरावे सांगतात कोणी लढा दिला आणि कसा…\nनोव्हेंबर 30, 2010 येथे 3:08 pm\nलेख अप्रतिम आहे लेखन शैली दर्झेदार आहे\nअकबर हा खर्या अर्थाने खूप उदार राजा होता. बरेच मुसलमान राजे त्यावेळी क्रूर होते.त्यांनी भारतीय उपखंड फक्त लुटमारी साठी वापर केला होता.\nपण अकबराला आपण अफवाद म्हटला पाहिजे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबेळगाव, बाभळी आणि अस्मितांचा कल्लोळ\nजग उलथवू शकणारी.. तरफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/photos-viral-sophie-choudhary-crosses-all-the-limits/", "date_download": "2019-06-15T22:45:19Z", "digest": "sha1:LN5ANHIB2OHRWGIFLQGSZACDK5NWAUFD", "length": 16387, "nlines": 198, "source_domain": "policenama.com", "title": "बॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरीच्या 'या' फोटोंनी तर 'मर्यादा'च ओलांडली - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे��� बदल\nबॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरीच्या ‘या’ फोटोंनी तर ‘मर्यादा’च ओलांडली\nबॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरीच्या ‘या’ फोटोंनी तर ‘मर्यादा’च ओलांडली\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री आणि सिंगर सोफी चौधरी या दिवसांमध्ये चर्चेत आली आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिने आपले बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सोफी खूप बोल्ड दिसते आहे. सोफीचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. दरम्यान ती समुद्र किनाऱ्यावर सुट्यांचा आनंद घेते आहे. तिने तेथील काही फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. ८ फेब्रुवारी १९८२ ला जन्मलेल्या सोफीने २००५ ला बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते.\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n२००९ पर्यंत तिचे करियर ठीक- ठीक चाले होते परंतु, काही अडचणींमुळे ती मागे पडली. अनेक फोटोत सोफी खूप बोल्ड पद्धतीने बे फ्लॉन्ट करताना दिसत आहे. चाहते तिच्या फोटोला लाईक करता आहेत. सोशल मीडियावर यूजर्सने तिचे हे फोटो खूप शेयर केले आहेत. सोफी चौधरी या दिवसांमध्ये सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि आपले काही हॉट आणि सेक्सी फोटो शेयर करते आहे. बॉलीवूड रिपोर्टनुसार, सोफी चौधरीचा जन्म इंग्लंड मध्ये झाला आहे आणि तिला गाणे गायची खूप आवड आहे. ती झलक दिखलाजा ७ मध्ये दिसून आली होती. सोफी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे प्रसिद्ध आहे. सोफीचे चाहते नेहमी तिच्या फोटोची आतुरतेने वाट बघत असतात.\nस्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’\nपुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी\nफिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा\nनरेंद्र मोदींनी पाक ‘एअर स्पेस ‘केला ‘रिजेक्ट’, ‘या’ मार्गाने जाणार किर्गिस्तानला\nUP बार काऊन्सीलच्या अध्यक्षाचा गोळ्या घालून खून\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज…\nअभिनेता प्रकाश राजन��� ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nभारत-पाक लढती दरम्यान पाऊस पडल्यास १०० कोटी रुपयांचे होणार नुकसान \n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\nविजेची तार पडून १०० मेंढ्या ठार\nबांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्\nअहमदनगर : पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-narayan-rane-establishes-new-political-party-1608", "date_download": "2019-06-15T23:47:03Z", "digest": "sha1:DM37LNJ34J7CJSCBYPDHBCKC7N4HG6KK", "length": 19542, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Narayan Rane Establishes New Political Party | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनारायण राणे यांची नव्या राजकीय पक्षाची स्थापना\nनारायण राणे यांची नव्या राजकीय पक्षाची स्थापना\nरविवार, 1 ऑक्टोबर 2017\nमुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ राजकीय नेते नारायण राणे यांनी रविवारी (ता. १) त्यांच्या पुढील वाटचालीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम देत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. राणेंच्या नव्या पक्षाचे नाव \"महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' असे आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह व इतर बाबींची माहिती लवकरच जाहीर करु, असे राणे यांनी स्पष्ट केले.\n\"\"महाष्ट्रातील सर्व जनतेचा गतिमान पद्धतीने विकास करण्यासाठी या राजकीय पक्षाची बांधिलकी राहिल. राज्याचा विकास साध्य करण्यासाठी पक्ष आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करेल,'' असे राणे म्हणाले.\nमुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ राजकीय नेते नारायण राणे यांनी रविवारी (ता. १) त्यांच्या पुढील वाटचालीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम देत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. राणेंच्या नव्या पक्षाचे नाव \"महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' असे आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह व इतर बाबींची माहिती लवकरच जाहीर करु, असे राणे यांनी स्पष्ट केले.\n\"\"महाष्ट्रातील सर्व जनतेचा गतिमान पद्धतीने विकास करण्यासाठी या राजकीय पक्षाची बांधिलकी राहिल. राज्याचा विकास साध्य करण्यासाठी पक्ष आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करेल,'' असे राणे म्हणाले.\nनीतेश राणे हे या पक्षाचे सदस्य कधी होणार अशा प्रश्‍नास उत्तर देताना मी याविषयी ज्योतिषांना विचारेन, असे उपहासात्मक उत्तर राणे यांनी यावेळी दिले. याचबरोबर राष्ट्रीय ल���कशाही आघाडीचा (एनडीए) भाग होणार का, या प्रश्‍नास उत्तर देतानाही त्यांनी पक्षस्थापनेनंतर याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.\nयावेळी राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनाही लक्ष्य करत देशाच्या पंतप्रधानांना खोटारडे म्हणणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले.\nउद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रासाठी योगदान ते काय लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा सत्तेच्या दोन बाजू असतात. या दोन्ही बाजू त्यांना कळलेल्या नाहीत. मोदींना विरोध करण्याआधी ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले आहे काय लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा सत्तेच्या दोन बाजू असतात. या दोन्ही बाजू त्यांना कळलेल्या नाहीत. मोदींना विरोध करण्याआधी ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले आहे काय त्यांनी नोटाबंदीवरुन टीका केली. मात्र वैचारिक, अर्थपूर्ण असे कोणतेही काम त्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात असताना केले नाही. नोटाबंदी, शेतकऱ्यांचे कर्ज, महागाई, कररचना अशा विषयांचा अभ्यासपूर्ण निषेध शिवसेनेने मंत्रिमंडळात काम करताना नोंदविला आहे काय त्यांनी नोटाबंदीवरुन टीका केली. मात्र वैचारिक, अर्थपूर्ण असे कोणतेही काम त्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात असताना केले नाही. नोटाबंदी, शेतकऱ्यांचे कर्ज, महागाई, कररचना अशा विषयांचा अभ्यासपूर्ण निषेध शिवसेनेने मंत्रिमंडळात काम करताना नोंदविला आहे काय कधीही नाही. सेनेचे काही मंत्री तर चक्क झोपतात, अशी माझी माहिती आहे. रस्त्यावरच यायचे होते; तर सत्तेत का गेलात\nकेंद्र सरकार, राज्य सरकारवर टीका करताना शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये अमाप करवाढ केली. यामुळे आता मुंबईत मराठी माणूस घर घेऊ शकत नाही. परंतु याविरोधात उद्धव ठाकरे कधीही बोलत नाहीत. या देशात सर्वांत भ्रष्ट संस्था जर कुठली असेल; तर ती मुंबई महानगरपालिका आहे. मुंबईमध्ये टेंडर घेण्यासाठी सर्वांत जास्त भ्रष्टाचार होतो. ठाकरेंच्या उत्पन्नाचे साधन तरी काय आहे सामना वृत्तपत्र तर तोट्यात आहे. महानगरपालिकेत कमिशन घेणारे भ्रष्टाचारावर बोलतात तरी कसे\nसत्तेत राहून भांडणापलीकडे सेनेने काहीही केले नाही. सत्तेचे सर्व फायदे उपटत रहायचे, हा शुद्ध स्वार्थीपणा आहे.\nपंतप्रधान झालेल्या व्यक्ती���िरोधात असल्या शब्दांत टीका करण्याचा उद्धव यांना काय अधिकार आहे उद्धव स्वत: तर आयत्या बिळावर नागोबा आहेत. उद्धव यांची कालची जाहीर सभा हा शिवसैनिकांच्या दृष्टिकोनामधून चेष्टेचा विषय झाला आहे. भाजप-सेनेच्या भांडणामुळे राज्याचा विकास खुंटला आहे. केवळ टीका करण्याचे काम ठाकरे करत आहेत. त्यांना चांगले काही दिसत नाही, चांगले काही कळत नाही.\nमुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला, याला सेनाच जबाबदार आहे.\nहिंदुत्वासाठी सेनेने काय त्याग केला आहे त्याग करणाऱ्या माणसांविरोधात सेनेने टीका करताना आत्मपरीक्षण करावे. यांचे निव्वळ कुजके विचार. शेवटी ठाकरे यांनी रावणाचीच भूमिका बजावली.\nमुंबई नारायण राणे राजकीय पक्ष निवडणूक नीतेश राणे\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/65-year-old-farmer-murder-in-his-own-farm-buldhana/", "date_download": "2019-06-15T22:49:16Z", "digest": "sha1:WDDBG4N5XGFOBWLZ7Q2I4P6WGWMCO2EL", "length": 13679, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "शेतकर्‍याचा धारदार शस्त्राने वार करून खून, श्वान पथक ठरले अपयशी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमध���ल हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nशेतकर्‍याचा धारदार शस्त्राने वार करून खून, श्वान पथक ठरले अपयशी\nबुलढाणा तालुक्यातील सुनगाव येथे रात्री शेतामध्ये धारदार शस्त्र डोक्यावर मारुन शेतकर्‍याचा खून झाला. खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, श्वानपथक व फॉरेन्सीक युनिट दाखल झाले. मधुकर सखाराम कापरे (65) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मधुकर कापरे या शेतकऱ्याचा त्यांच्याच शेतात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी मृताचा मुलगा पांडुरंग मधुकर कापरे याने पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपींविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके व नापोका राजु टेकाळे, गणेश पाटील हे करीत आहे.\nदरम्यान, खुनाची माहिती मिळाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्य़ासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले. परंतु श्वानपथकाला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि ते तेथेच घुटमळत राहिले. पोलीस पुढील तपास करत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाची कमान\nपुढीलकर्जत नगरपालिका निवडणूक : शिवसेनेकडून बारा उमेदवारांचे अर्ज दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://asmitapawar.wordpress.com/2013/06/24/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T23:28:40Z", "digest": "sha1:BDNB75EWFSH5F6QSBFZ2OYD7QFRWVKR2", "length": 9710, "nlines": 171, "source_domain": "asmitapawar.wordpress.com", "title": "देहू आळंदी – निशीगंध ……", "raw_content": "\nएकवचनी प्रथमपुरुषी मी ………..\nकाल देहू आळंदी गेले होते\nआई, बाबा, सपना(भावाची नवपरिणीत वधु ), नीरज (मामेभाऊ) व माझे पिल्लू .\nअगदी अचानक ठरले . आई म्हणाली एकादशी आहे आळंदीला जाऊ अन kab बुक केली अन दुपारी १. १५ जायला निघालो सुध्दा . नाहीतर आधी दोनद तयारी केली पण जाने झाले नाही( आले देवाजीच्या मन, तेथे कुणाचे चालेना).\nअचानक झालेल्या प्लान ची मजा काही औरच असते अगदी अचानक आलेल्या पावसासारखी 🙂\nबावधन ते देहू प्रवास कधी संपला ते कळलेच नाही. आजूबाजूची हिरवळ बघण्यात देहू आले.\nजिथे तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवली ते व जिथून तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले ते मंदिर बघितले. इंद्रायणीच्या पात्राकडे बघूनच मन मोहित झाले होते. कधी एकदा त्यात पाय बुडवते असे झाले होते पण काठावर गेले तर पाणी खूप आहे असा अंदाज आला आणी मनाला आवर घातला. पिल्लुतर पाण्यात जाण्यासाठी त्रास देत होते. कसे बसे त्याला शांत केले.\nतिथून आम्ही गाथा मंदिरात गेलो. मंदिर नवीनच बांधलेले आहे पण खूप सुंदर आहे. बाहेर दोन मोठे हत्ती आहेत .समोर कारंजे आहे. अगदी भव्य दिव्य आहे. आत गाभार्यात तुकाराम महाराजांची एक भव्य व एक लहान मूर्ती आहे. आत सगळ्या गाभार्यात व वरच्या मजल्यावर सुद्धा महाराजांची गाथा संगमवर भिंतीवर लिहिलेली आहे. वाचून अगदी मन भावविभोर होऊन गेले.\nतिथे आलेले वारकरी राम्कृश्न्हारी चा जयघोष करत होते पण माझे मन मनातल्या मनातच म्हणत होते. मोठ्याने म्हणायला बुद्धी\nपरवानगी देत नव्हतॆ 😦\nतिथून आम्ही आळंदी ला गेलो. तिथे देहुपेक्षा खूप गर्दी होतॆ.\nइंद्रायणी ला खूप पाणी होते. अगदी बघूनच मन प्रसन्न होत होते.\nमाउलीच्या समाधीवर नतमस्तक होऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो, खूप मोठा आनंदाचा ठेवा सोबत घेउन.\nजून 25, 2013 येथे 6:13 सकाळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसद्ध्या पाहुणे किती आहेत\nRahul च्यावर त्याचा वाढदिवस\nnilesh च्यावर त्याचा वाढदिवस\nNisha च्यावर देहू आळंदी\nवन्दना परान्जपे च्यावर माझे कोकण दर्शन..केळ्शी\nprakash yadav च्यावर लग्नाला यायचे ह\nअद्वय अरे संसार संसार अस्वस्थ आरंभ कार्तीका खाण्यासाठी जन्म आपुला पाऊस प्रतिक्रिया मॉर्निंग वॉक वाचाल तर वाचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://asmitapawar.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T23:12:29Z", "digest": "sha1:H7R3YQTUGZMMIFW4HHYOWELBKAFHRLEV", "length": 6108, "nlines": 123, "source_domain": "asmitapawar.wordpress.com", "title": "मंगळागौर – निशीगंध ……", "raw_content": "\nएकवचनी प्रथमपुरुषी मी ………..\nकाल माझी पहिली मंगळागौर होती, त्यामुळे रविवार पासुनच उत्साह अगदी ओसंडुन वाहत होता.\nत्याला नवर्याची पण सोबत होती (बाजारात जाउन सामान वगेरे आनायला)\nरविवारी न आनलेले सामान आनायला पुन्हा सोमवारी बाजारात गेलो. खरेतर नवर्याला बरे नव्हते वाटत.\nपण आला हो नवरा सोबत( असे झाले ना की नवर्याचे आपल्यावर खुपच प्रेम याचा पुन:प्रत्यय येतो)\nमंगळ्वारी सकाळी लवकर उठुन 🙂 (लवकर म्हनजे नेहमीपेक्शा ३०मि.आधी उठले, त्याचाच किती आनंद 🙂\nसगळे आवरुन पुजा आटोपली.आणी हो महत्वाचे म्हणजे उपवासपण केला तो पण कडक (नवरोबा बघा तुमच्यासाठी आम्ही किती खस्ता खातो ते).\nमंगळागौरची कथा वाचली.माझा त्या कथेवर विश्वास असन्यापेक्शा सगळ्या करतात म्हणुनच मी ती वाचली.\nपण पुजा मात्र खुप श्रद्धेने केली शेवटी नवर्याच्या दिर्घायुश्याचा प्रश्न आहे.यावर मात्र माझा विश्वास आहे की आपण श्रद्धेने केले ना तर त्याचा फायदा होनारच.असो…..\nरात्री मात्र खुपच भुक लागली होती. कसेतरीच वाटत होते, शेवटी नवरोबाच्या परवानगीने (मुद्दामच विचारले, नवरा चुकुनही नाही म्हणनार नाही याची खात्री होती म्हणुन 🙂 ) रात्री फ़राळ केला.\nशेवटी त्या मंगळागौर जवळ मागितले की “आयुश्यात कितीही संकटे आली तरिही आम्हा उभयतांचा एकमेकांवरचा विश्वास मुळीच कमी होउ नये.”\nAuthor Asmita Pawar MendhePosted on ऑगस्ट 18, 2010 ऑगस्ट 20, 2010 Categories सण समारंभTags मंगळागौरश्रेण्यासणश्रेण्यासमारंभश्रेण्याcultureश्रेण्याfestivalश्रेण्याmangalagaurश्रेण्याmangalwarश्रेण्याprayश्रेण्याpujaश्रेण्याshravanश्रेण्याtuesdayश्रेण्याworship9 टिप्पण्या माझी पहिली मंगळागौर वर\nसद्ध्या पाहुणे किती आहेत\nRahul च्यावर त्याचा वाढदिवस\nnilesh च्यावर त्याचा वाढदिवस\nNisha च्यावर देहू आळंदी\nवन्दना परान्जपे च्यावर माझे कोकण दर्शन..केळ्शी\nprakash yadav च्यावर लग्नाला यायचे ह\nअद्वय अरे संसार संसार अस्वस्थ आरंभ कार्तीका खाण्यासाठी जन्म आपुला पाऊस प्रतिक्रिया मॉर्निंग वॉक वाचाल तर वाचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/06/13/cabinet-approval-for-triple-divorce-bill-prakash-javadekar/", "date_download": "2019-06-15T23:18:15Z", "digest": "sha1:CC4TYCGGZ7VFYMPVBN76EBLBCEL6HZBK", "length": 7927, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ट्रिपल तलाक विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी - प्रकाश जावडेकर - Majha Paper", "raw_content": "\nट्रिपल तलाक विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी – प्रकाश जावडेकर\nJune 13, 2019 , 10:50 am by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: केंद्रीय मंत्री, ट्रिपल तलाक, प्रकाश जावडेकर\nनवी दिल्ली – पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक मंत्रिमंडळाचे वाटप झाल्यानंतर झाली. सरकारच्या विविध योजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ट्रिपल तलाक विधेयकाला यावेळी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ६ महिने जम्मू- काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट कालावधीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.\nयाबाबत माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ३ जुलै २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आगामी अधिवेशनात ट्रिपल तलाक विधेयक मांडण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाच्या विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ७ हजार शिक्षकांची थेट भर्ती केली जाणार आहे. जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक, २०१९ ला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याचा लाभ आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. विविध शैक्षणिक संस्थात प्रवेश आणि पदोन्नतीसाठी या आरक्षणाचा लाभ होणार आहे. बैठकीत ५ जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबतही चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात एकूण १० प्रमुख विधेयके सादर करण्यात येणार आहेत.\nमिस वर्ल्ड स्पर्धेत यापुढे बिकीनी राऊंड नाही\nचेहरा सतेज आणि जवान दिसण्यासाठी करा फेस योगा\nनव्या फीचर्स, लूकसह स्कोडा रॅपिड फेसलिफ्ट लॉन्च\nपाण्याने हिरावले महिलांचे सौभाग्य लेणे\nआकाशाच्या कॅनव्हासवर पायलटची चित्रकला, लिहिले ‘आय अॅम बोअर्ड’\nजॉर्डन देशामध्ये आता ठिकठिकाणी उघडल्या ‘अॅक्स रेज रूम्स’\nजगातील सर्वाधिक लांबीचे एअरलँडर १० येणार\nकेशर अस्सल आहे किंवा नाही, अशी करा खात्री\nया व्यक्तीला एका नाण्याने बनविले लखपती, जाणून घ्या काय आहे किंमत\nदुचाकी गाडीच्या किंमतीपेक्षा हेल्मेटची किंमत जास्त \nपसंतीच्या जोडीदारासाठी ४६ वर्षीय महिलेची अशी ही जाहिरातबाजी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/nanar-project-should-be-set-up-in-nagpur-demands-bjp-mla/", "date_download": "2019-06-15T22:59:34Z", "digest": "sha1:KLCRM5WOONRNCUM2DVBV4IMOFZEDDK3D", "length": 6080, "nlines": 125, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "नाणार प्रकल्प विदर्भात आणा : भाजपा आमदार", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nनाणार प्रकल्प विदर्भात आणा : भाजपा आमदार\nटीम महाराष्ट्र देशा- कोकणातील नाणार प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये वाद सुरु असताना नाणार प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी केली आहे. सोमवारी नाणारमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार आशीष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी केली आहे.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nनेमकं काय म्हणाले आशिष देशमुख \nकोकणात हा प्रकल्प झाला नाही तर तो गुजरातमध्ये जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा.विदर्भात हा प्रकल्प सुरू करावा,या संदर्भात दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, तसेच यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांची लवकरच भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे असे देशमुख म्हणाले.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nशांघाय आंतरराष्ट्रीय चि���्रपट महोत्सवात ‘सुई…\nभ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट…\nशिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\nडॉक्टरांचे कामबंद आंदोलन पसरले देशभर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lekhsangrah.wordpress.com/2009/08/08/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-06-15T22:41:40Z", "digest": "sha1:SSFMZ3RFSUADHQZULAUVCD6GVAFKD7WN", "length": 5331, "nlines": 117, "source_domain": "lekhsangrah.wordpress.com", "title": "जातिव्यवस्था निर्मुलनाच्या दिशेने जाताना … | लेख संग्रह ...", "raw_content": "\nहल्लीच प्रकाशित केलेल्या नोंदी\nसैन्य, राष्ट्रवाद आणि भ्रष्टाचारविरोध\nव्यक्तीच्या मानसिकतेची शोधक व्यक्तिचित्रे\nखलिल जिब्रानने काय दिले\nराजकीय आवाज वाढेल, पण कोणाचा\nइतिहाससंशोधनाची परंपरा आणि आपण\nगांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन\nलोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी\nचीन युद्धातील चुका आणि घोडचुका\nसुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन\nUncategorized अर्थशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध इतिहास जीवनमान तत्वज्ञान पुस्तक समीक्षा/परिचय राजकारण विचार विज्ञान वैचारिक व्यक्तिविशेष सामाजिक\nजातिव्यवस्था निर्मुलनाच्या दिशेने जाताना …\nPosted: ऑगस्ट 8, 2009 in विचार, वैचारिक, सामाजिक\nटॅगस्आंबेडकर, गांधी, जात, धर्म, निर्माण, फुले, समाज\nसाधना साप्ताहिकात डॉ. यशवंत सुमंत यांचा जातिव्यवस्था निर्मुलनाच्या दिशेने जाताना हा लेख दोन भागांत(पुर्वार्ध २८ एप्रिल २००७, उत्तरार्ध ५ मे २००७) छापुन आला होता. तो लेख –\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nवन मॅन आर्मी – अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-06-15T23:00:12Z", "digest": "sha1:ISUIC73DXV3P7CHXJXQVVYH5NEUIYO2E", "length": 4779, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुफ्त विरुद्ध मुक्त - विकिपीडिया", "raw_content": "\nमुफ्त विरुद्ध मुक्त हा वाक्प्रचार इंग्रजीतल्या \"फ्री\" (इंग्लिश: \"free\") ह्या विशेषणाच्या दोन वेगळ्या अर्थांमधला फरक स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो. \"फ्री\"चा एक अर्थ \"मुफ्त\" (किंवा मोफत) असा होतो, व दुसरा अर्थ \"मुक्त\" (किंवा स्वतंत्र) असा होतो. उदा. : \"फ्री लंच\" म्हणजे \"फुकट जेवण\", पण \"फ्री टेक्नॉलजी\" म्हणजे \"मुक्त तंत्रज्ञान\". ज्या ठिकाणी \"फ्री\" च्या अर्थांमधला हा फरक महत्त्वाचा असतो, तिथे अर्थामधल्���ा संदिग्धपणामुळे विवाद निर्माण होऊ शकतो. असे विवाद प्रताधिकार व पेटंट कायद्यांशी संबंधित मामल्यांमध्ये बरेचदा घडतात.\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जून २०१३ रोजी १९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A/", "date_download": "2019-06-15T23:24:10Z", "digest": "sha1:FWN27HSE4JWQ7PEEPQK2UNF66JMRPCAF", "length": 5933, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सँडविच Archives - Majha Paper", "raw_content": "\nजगातील सर्वात महाग सँडविच\nJune 12, 2019 , 7:54 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, महागडे, सँडविच\nअमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील रिट्झ हॉटेलमध्ये जगातील सर्वात महाग असणारे सँडविच बनविले गेले आहे. अस्सल सोन्याचा वर्ख असलेल्या ह्या सँडविच ची किंमत २१४ अमेरिकन डॉलर्स, म्हणजेच तब्बल १३,८४७ रुपये इतकी आहे या सँडविचचा समावेश आता जगातील सर्वात महागडे सँडविच म्हणून गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ही केला गेला आहे. हे सँडविच खाण्याची ज्यांची इच्छा […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\n���र्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=50%3A2009-07-15-04-02-43&id=260547%3A2012-11-08-23-48-13&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=61", "date_download": "2019-06-15T23:30:59Z", "digest": "sha1:M4XEKVPA6L7RXSHG6KXZVE5KY76TY6MK", "length": 7038, "nlines": 9, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "३८३ कोटींच्या प्रारूप जिल्हा आराखडय़ास मंजुरी", "raw_content": "३८३ कोटींच्या प्रारूप जिल्हा आराखडय़ास मंजुरी\nजिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ या वर्षांच्या ३८३ कोटी ३८ लाख रूपयांच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. मागील वर्षीच्या प्रारूप आराखडय़ात यावर्षी ३७ कोटी ७७ लाख रूपयांची वाढ झाली आहे.\nपालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनमध्ये समितीची बैठक झाली.\nमंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक आराखडय़ात सर्वसाधारण योजनेसाठी २५० कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी ७१ कोटी ५० लाख व आदिवासी उपाययोजनांसाठी ६१ कोटी ३८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा सर्वसाधारण योजनेत ५० लाख, अनुसचित जाती उपाययोजनांमध्ये ३२ कोटी ४७ लाख व आदिवासी विकास योजनांमध्ये ४ कोटी ७७ लाख रूपयांची वाढ करण्यात आली आहे.\nमागील वर्षीच्या योजनेंतर्गत जिल्ह्य़ाला आतापर्यंत २६२ कोटी २५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील १४८ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी विविध विभागांना त्यांनी आराखडय़ात नमूद केलेल्या योजनांसाठी वर्ग करण्यात आला. ऑक्टोबर २०१२ पर्यंत त्यापैकी ३४.५६ टक्के निधी खर्च झाला, अशी माहिती यावेळी जिल्हा न���योजन अधिकारी पी. के. पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी मागील वर्षीची योजना व सन २०१३-१४ चा योजना यांचा विस्ताराने आढावा घेतला व त्याच्या वैशिष्टय़ांची माहिती दिली.\nकेंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जिल्ह्य़ात शिर्डी येथे सुरू होणाऱ्या १०० खाटांच्या रुग्णालयाची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. बैठकीत या रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली. आमदार विजय औटी यांची नेहमीप्रमाणेच काही अधिकाऱ्यांबरोबर शाब्दिक वादावादी झाली. मनपा नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी शहर पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन मनमाड रस्ता रूंदीकरणामुळे बदलणे गरजेचे असून त्यासाठीचा खर्च नियोजनमधून द्यावा, अशी मागणी केली.\nखासदार दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिवाजी कर्डिले, विजय औटी, भाऊसाहेब कांबळे, चंद्रशेखर घुले, राम शिंदे, अरूण जगताप, सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, महिला बाल कल्याण समिती सभापती हर्षदा काकडे, तसेच समितीचे नवनिर्वाचित सदस्य भगवानराव पाचपुते, बाबासाहेब भोस, राजेंद्र पिपाडा आदी उपस्थित होते. जि. प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, राजूरचे प्रकल्प अधिकारी टी. एम. पिचड व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.\nग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निवडणूक आयोगाने या बैठकीवर बरेच र्निबध लावले होते. त्यात प्रामुख्याने आचारसंहिता क्षेत्र असलेल्या परिसरासाठी कोणतीही योजना जाहीर करू नये, तसेच बैठकीतील निर्णयांची प्रसिद्धी करू नये याचा त्यात समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी बैठकीसाठी निवडणूक आयोगाकडून खास मार्गदर्शन मागवले होते, त्यात या अटी टाकून बैठकीला परवानगी देण्यात आली होती. वार्ताहरांनाही बैठकीत बसण्यास प्रतिबंध करण्यात आला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-06-15T23:15:24Z", "digest": "sha1:MMCTVKFIANF4CVDXHWXVM5MGV54QDX7S", "length": 18560, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "डासांनी \"फोडले'…! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nजलपर्णी फोफावल्याचा परिणाम : शहरवासियांचे आरोग्य धोक्‍यात\nपिंपरी – नदीपात्रात थेट सोडले जाणारे सांडपाणी, फोफावलेली जलपर्णी, अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा उपद्रव वाढला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना डास देखील फोडून काढत असल्याने असह्यता वाढत आहे. डासांमुळे रात्री समाधानाची झोपही होत नाही. नदीपात्रालगतच्या रहिवाश्‍यांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डासांचा असा त्रास सहन करावा लागत असल्याचा संताप नदीकाठचे रहिवासी व्यक्त करत आहेत. साथीच्या आजारांचा शहरात फैलाव होत असून महापालिका कधी जागी होणार, असा सवाल नागरीक करत आहेत.\nशहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. शहरात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत जलपर्णीमुक्त अभियान हातात घेतले आहे. दर रविवारी हे अभियान राबवून नदीपात्रातील जलपर्णी हटवली जाते. परंतु, वेळीच जलपर्णी काढली न गेल्याने ती नियंत्रणात आणणे अशक्‍य झाले आहे. महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी गतवर्षी सुमारे 37 लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिध्द केली होती. मात्र, बहुसंख्य भागातील जलपर्णीला ठेकेदाराने हातही लावला नाही. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने जलपर्णी वाहून गेली. मात्र, ती नदीपात्रातच पूल, नदीपात्रालगतची झाडे आदी अडथळ्यांना अडकली. परिणामी जलपर्णीचे बीज नदीपात्रात कायम राहिले.\nऑक्‍टोबर हीट जलपर्णी वाढीसाठी पोषक मानली जाते. या कालावधीत नदीपात्रात पुन्हा जलपर्णी वाढली. त्याहीवेळी जलपर्णी काढण्यासाठी हलचाली झाल्या नाहीत. परि���ामी आता नदीपात्रात पुन्हा जलपर्णी फोफावली आहे. त्यातच उन्हामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. बहुसंख्य भागात ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी, त्यावर फोफावलेली जलपर्णी आणि उन्हाची तीव्रता यामुळे नदीपात्रालगतच्या रहिवाशांना उग्र स्वरुपाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दिवसं-रात्रं डासांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. महापालिकेकडून धुरीकरण केले जाते. मात्र, डास त्याला दाद देत नाहीत. धुरीकरण झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा डास चावा घेतात.\nअंधार पडू लागताच डासांचे थवेच्या थवे नदीपात्रालगतच्या वस्तीत शिरतात. निगडी प्राधिकरण, चिंचवड, सांगवी, काळेवाडी आदी भागातील नदीपात्रालगतच्या रहिवाशी अक्षरशः ऐन गर्मीतही हात-पाय पुर्ण झाकतील असे कपडे, तोंडाला रुमाल बांधून फिरताना दिसतात. दुकानदार, फेरीवाले डास हटवण्यात व्यस्त असल्याचे पहायला मिळत आहे. डास चावून आजार होण्याच्या भितीने नदीपात्रालगतच्या भागातील लहान मुलांना पालकांनी खेळण्यासाठी घराबाहेर पाठवणे बंद केले आहे. दिवसभर उन्हामुळे बाहेर खेळायला भेटत नसताना सायंकाळीही डासांमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने बालचमूंची अक्षरशः कोंडी होत आहे. नागरिकांनी सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये फिरणे, रात्रीची शतपावली देखील बंद केली आहे. रात्रीही डासांमुळे नागरिकांची झोपमोड होते. आधीच उकाड्याने झोपेचे खोबरे होत असताना त्यात डासही सर्वांगावर तुटून पडत असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना जगणे असह्य झाले आहे.\nमच्छर अगरबत्ती मोफत द्या\nनदीपात्रालगतच्या रहिवाशांचे डासांमुळे जगणे असहय्य झाले आहे. महापालिकेने या रहिवाशांना डास मारण्यासाठी अगरबत्ती व बॅट मोफत द्यावी, अशी मागणी उपरोधिक मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. महापालिकेचे कर्मचारी वरवर औषध फवारणी करतात. या औषध फवारणीचा डासांवर काहीही उपयोग होत नाही. महापालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे नदीपात्रात जलपर्णी फोफावली आहे. परिणामी डासांचा उपद्रव वाढला आहे. शहरवासियांना डासांची भेट देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता डास मारण्यासाठी अगरबत्ती व बॅट मोफत द्यावी, असे संजय गायके यांनी म्हटल��� आहे.\nठेकेदाराला काळ्या यादीत टाका\nपवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामासाठी महापालिकेने 10 मे 2017 ते 9 मे 2018 या एक वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रसिध्द केली होती. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सध्या तिन्ही नदीपात्राला लॉन्सचे स्वरुप आले आहे. आरोग्य विभागाने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीसही बजावली. मात्र, ठेकेदाराने त्याला कोणतीही दाद दिली नसल्याचे फोफावलेल्या जलपर्णीमुळे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्येच जलपर्णी हटवणे गरजेचे होते. मात्र, ती काढली न गेल्याने आता जलपर्णी नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असून ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी मनसेचे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.\nहॅरीस ब्रीजचे काम सुरु असल्यामुळे येथील बंधारा काढण्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रवाहीत होण्यास अडचण असल्याने यावेळी जलपर्णी वाढीच्या व परिणामी डासांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, सांगवीमध्ये सध्या जास्तीचे मनुष्यबळ लावून जलपर्णी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. धुरीकरण ही वाढवले आहे. त्यामुळे लवकरच या तक्रारी कमी होतील.\n– मनोज लोणकर, सहायक आयुक्‍त, आरोग्य विभाग.\nअक्रोडच्या सेवनाने पोट आरोग्यदायी राहण्यास मदत\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने य���ंचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/parbhani-notice-two-candidates-who-did-not-want-check-expenditure-register/", "date_download": "2019-06-16T00:01:12Z", "digest": "sha1:5FZDWZ6TL5JFBQJP6FYMHRSFLG7GLLDW", "length": 31431, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Parbhani: Notice To Two Candidates Who Did Not Want To Check The Expenditure Register | परभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करू��� जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस\nपरभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस\nलोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़\nपरभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस\nपरभणी : लोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़\nकेंद्रीय खर्च निरीक्षक व त्यांच्या पथकाने १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कचेरीत निवडणूक लढविणाºया उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची नोंदवही तपासण्यासाठी बोलावले होते़ त्यानुसार शिवसेनेचे संजय जाधव, कम्युनिस्ट पार्टीचे राजन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, बसपाचे डॉ़ वैजनाथ फड, स्वतंत्र भारत पक्षाचे डॉ़ आप्पासाहेब कदम, वंचित आघाडीचे आलमगीर खान, बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड, भारतीय प्रजास्वराज्यचे किशोर गवारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड़ यशंतव कसबे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे सुभाष अंभोरे, भारतीय बहुजन क्रांती दलाचे संतोष राठोड, संघर्ष सेनेचे हरिश्चंद्र पाटील, अपक्ष किशोर मुन्नेमाणिक, गोविंद देशमुख, संगीता निर्मल या १५ उमेदवारांची नोंदवही व अभिलेखे तपासण्यात आली़ त्यापैकी राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, आलमगीर खान, किशोर गवारे, संतोष राठोड, हरिश्चंद्र पाटील यांनी दैनंदिन खर्चाची नोंदवही तपासणी दरम्यान, अद्ययावत न ठेवल्यामुळे त्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या़ तर संजय जाधव यांचे प्रतिनिधी उशिराने आल्याने त्यांच्या खर्चाची तपासणी पूर्ण करता आली नाही़ त्यानुसार १५ एप्रिल रोजी त्यांना तपासणीस हजर राहण्याचे सूचित करण्यात आले़ बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेख इब्राहीम व अपक्ष सखाराम बोबडे यांनी ७ व १२ एप्रिल असे दोन्ही वेळा खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यासाठी उपलब्ध करून दिले नाही़ त्यामुळे त्यांना कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले़ १६ एप्रिल रोजी खर्चाची तृतीय तपासणी होणार आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी अग्निपरीक्षा ठरणार\nपोटनिवडणुकीत ५ अर्ज दाखल\nपरभणी : वृक्षतोड वाढल्याने पर्यावरण धोक्यात\nपश्चिम बंगालच्या नगरपालिकेतही भाजपाचे कमळ खुलले, तृणमूल काँग्रेस भुईसपाट\nमायावतींच्या 'एकला चलो रे'ला अखिलेश यादवांचे 'जशास तसे उत्तर'\nपुणे महापालिकेच्या प्रभाग समिती सदस्यपदांसाठी साडेतीनशे जण इच्छूक\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष���ट\nपाण्याचे राजकारण - रविवार जागर\nआता तरी विहीर खोदणार का\nदृष्टिकोन - शिक्षणाबाबत सजग आणि काळापुढे असायला हवं\nजलयुक्त शिवाराने ‘हलगारा’चा कायापालट\nआजचा अग्रलेख - डॉक्टरांनीच पुढाकार घ्यावा\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन��चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/dhoval/", "date_download": "2019-06-15T22:32:11Z", "digest": "sha1:FZZS27BN3BTUWY2S75QARI6NS5SETHQS", "length": 5852, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Dhoval Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअजित धोवालांच्या मुलाचा कारवान मॅगझीन आणि जयराम रमेश यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा\nआता निर्दोष कोण आहे आणि दोषी कोण\n…म्हणून तर म्हणतात “खोटं कधी बोलू नये\n‘मोदी’ची मिमिक्री करणे पडले महागात लाफ्टर शो मधून कॉमेडीयनची घरवापसी\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\n आपली विचारशैली घडवणारे काही अत्युत्कृष्ट फोटोग्राफ्स\nशुक्रतारा मावळला…भातुकलीच्या खेळा मधली राजा-राणी रडू लागली…\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\nखरंच सैनिकांच्या बलिदानाची आपल्याला चाड आहे का हो\nधोकादायक ते सुरक्षित : आगपेटीच्या शोधाची रंजक कथा\nएक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं\nजेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…\nमोदींमुळे “लोकशाही खतरे में” खरंच हे पहा पुरावे, आणि तुम्हीच ठरवा\nचहाच्या प्रेमापायी नोकरी सोडून टाकले चहाचे दुकान; ज्यातून उभा झाला २२७ कोटीचा व्यवसाय\nमहाभारत घडविणाऱ्या एका धूर्त “स्ट्रॅटेजिस्ट” ला “देव” बनवून आपण खरा कृष्ण हरवून बसलो\nए आर रहमान गाण्याची रेकॉर्डिंग कशी करतात एका अपूर्व अनुभवातून जाणून घ्या\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nजॉन सिना आणि अंडरटेकरचा शो म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या WWE बद्दल आश्चर्यकारक गोष्टी\nसूर्याचं मंदिर, जिथे सुर्याचीच पूजा करण्यास मनाई आहे\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्य��� कमावलेले सिल्वर मेडल विकले \n“स्त्रीची छाती कशी तपासावी बरे” ह्या विवंचनेत लागला होता स्टेथोस्कोपचा शोध\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004557-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/womens-power/", "date_download": "2019-06-15T23:23:31Z", "digest": "sha1:ILKDXJFOFNCCA3YG6R2VSGACGDXZDPOS", "length": 4088, "nlines": 108, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Women's power Archives - InShorts Marathi", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nयंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती\n2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का वाढलामुंबई : महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला…\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nअभिनेत्री तेजस्विनीने जोपासला वडिलांचा…\nभ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट…\nशिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/date-of-the-campaign-of-chandrayaan-2-is-final-will-take-of-to-moon-in-july-aau/", "date_download": "2019-06-15T22:32:00Z", "digest": "sha1:24APIXEQI62I6TB6YUO7NZDHX36MR7RV", "length": 14963, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "चांद्रयान-२ 'या' दिवशी चंद्राकडे झेपावणार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nचांद्रयान-२ ‘या’ दिवशी चंद्राकडे झेपावणार\nचांद्रयान-२ ‘या’ दिवशी चंद्राकडे झेपावणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत दुसऱ्यांदा चंद्रावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेची तारीख आज इस्रोने जाहीर केली आहे. १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली.\nइस्रोचे संचालक डॉ. के. सिवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान १९ जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते २० किंवा २१ जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर चांद्रयान १५ जुलै रोजी लॉंच केले जाणार आहे. चांद्रयान-२ मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके अंतराळात घेऊन जाईल. हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आहे.\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nभारताने २००९ मध्ये चांद्रयान-१ चंद्रावर पाठवले होते. आता दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताने चांद्र मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण मोहिमेवर ९७८ कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही करण्यात आली.\nआरोग्य विषयक वृत्त –\nयामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका\nपोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे\n‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही\nवर्ल्डकप 2019 : ‘गब्बर’ शिखर धवनच्या जागेवर ‘या’ खेळाडूची वर्णी\n‘तो’ वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे आता ‘आंबेगाव’ लक्ष्य \nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध करून…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑ��िस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमनपाची चांगली वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ\nBigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक…\nबॅटिंगमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडविणार्‍या ‘या’ एकमेव…\nआंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधातच गुन्हा दाखल ; लातूर प्राशासनाचा ‘अजब’ कारभार\n‘आपलं ठेवायचं झाकुन अन् दुसर्‍याच पहायचं वाकून’, भाजपच्या ‘त्या’ धोरणाबाबत…\nकै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचे मुंबईतील बैठकीला जाताना हृदयविकाराने निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gir-somnath-gujarat-cyclone-vayu-to-hit-gujarat-cost-somnath-temple-tsts/", "date_download": "2019-06-15T23:35:26Z", "digest": "sha1:CGTU72SOAIB2K52RT2LTN77ZXTH7GK6T", "length": 15822, "nlines": 193, "source_domain": "policenama.com", "title": "'वायू' चक्रीवादळ : सोमनाथ मंदिराच्या 155 फूट उंच शिखरापर्यंत उसळल्या समुद्राच्या लाटा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n‘वायू’ चक्रीवादळ : सोमनाथ मंदिराच्या 155 फूट उंच शिखरापर्यंत उसळल्या समुद्राच्या लाटा\n‘वायू’ चक्रीवादळ : सोमनाथ मंदिराच्या 155 फूट उंच शिखरापर्यंत उसळल्या समुद्राच्या लाटा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायू चक्रीवादळ शांत होण्याचे नाव घेत नाही, आता तर या भयानक वादळाने गुजरातमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर यांचा परिणाम झाल्याचे पाहयला मिळते आहे, या वादळाने मोठे नुकसान केले आहे.\nजगभरातील हिंदूची श्रद्धास्थान असलेले, सोमनाथ मंदिर आता या वादळाच्या कावेत आले आहे. वादळाच्या कारणाने 155 फूट उंच मंदिराच्या शिखरापर्यंत समुद्राच्या लाटा उचल खाताना दिसत आहे. यामुळेच मंदिराच्या प्रवेशद्वाराचे देखील नुकसान झाले आहे.\nसोमनाथ मंदिरावर वायूचा परिणाम –\nगुजरातमधील सोमनाथ मंदिरावर चक्रीवादळाचा परिणाम होताना दिसत आहे. येथे समुद्राच्या बऱ्याच उंच लाटा उचल खात आहेत, यामुळेच मंदिरात आत जाताना लागणाऱ्या प्रवेशद्वाराचे देखील मोठे नुकसान झाले आहे.\nगुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांनी सांगितले की चक्रीवादळची भयानक परिस्थिती पाहता येथे देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी मंदिर उघडे ठेवण्यात आले आहे.\nमंदिर उघडे पण पर्यटकांना बंदी –\nअसे असले तरी येथे पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आले आहे, हे यासाठी करण्यात आले असेल तरी येथे अनेक वर्षांपासून कायम आरती करण्यात येते, या नियमाला मंदिर व्यवस्थापन भंग करु शकत नाही. त्यामुळे येथे मंदिर उघडे ठेवण्यात आले असेल तरी पर्यटकांना मंदिरात येण्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे.\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला…\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nमोदी, अमित शाह परिस्थितीवर लक्ष ठेवून –\nमंदिरातील स्थिती नियंत्र��ात आहे, तसेच येथील परिस्थिति बाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीतून लक्ष ठेवून आहेत. अमित शाह या सोमनाथ मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत.\nआरोग्य विषयक वृत्त –\nबहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा\nसिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका \n पुण्यात टीबीच्या (एक्सडीआर) रूग्णांची संख्या वाढतेय\nअंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ पदार्थ ; उजळेल सौंदर्य\nट्राफिक जॅमवर ‘जालिम’ उपाय ; ‘उबेर’ टॅक्सी देणार ‘एअर’ टॅक्सी सेवा\n#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nदहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन\n१७०० कोटीच्या घोटाळ्यातील घोटाळेबाजाला ६०० कोटी देणार होते मंत्री, IAS अधिकाऱ्याने…\n मे महिन्यातील महागाईचा दर मागील २२ महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी, भाज्या…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मा���्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला…\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n‘त्या’ महिला पोलिस उपनिरीक्षकाचा अपघात नव्हे तर घातपात \nअहमदनगर : मनपातील नवीन सफाई कामगार संघटनेवरून वाद\nजबरी चोऱ्या करणाऱ्या ‘त्या’ टोळीला पोलीसांनी केले जेरबंद\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त…\nमनपाची चांगली वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही…\n‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aawazmaza.com/news/dhaganchya_gadgadatasah_pavsachi_thanyat_damdar_hajeri_palikecha_nalesafaecha_dava_tharla_fol", "date_download": "2019-06-15T22:40:16Z", "digest": "sha1:PCXDUJK77SCDBUU56UP2KVAVJFR2XH2N", "length": 7418, "nlines": 58, "source_domain": "www.aawazmaza.com", "title": "आवाज माझा", "raw_content": "\nHome \\\\ ढगांच्या गडगडटासह पावसाची ठाण्यात दमदार हजेरी- पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल.\nढगांच्या गडगडटासह पावसाची ठाण्यात दमदार हजेरी- पालिकेचा नालेसफाईचा दावा ठरला फोल.\n१० जून ते १२ जून या तीन दिवसात कडाडणाऱ्या वीजा व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवणाऱ्या हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.पहिल्याच दिवशी सोमवारी रात्री सव्वानऊ वाजल्या पासून ठाण्यात पावसाने दमदार हजेरी लावली.गेले अनेक दिवस उन्हाने काहिली झालेल्या ठाणेकरांना पहिल्याच पावसामुळे वातावरणात थंड गारवा अनुभवास मिळाल्याने दिलासा मिळाला.अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह बरसू लागलेल्या पावसाने ठाणेकरांची तारांबळ उडाली.शहरात बच्चेकंपनीने पहिल्याच पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटला. पहिल्याच पावसात नालेसफ��ई कामाचा बोजवारा उडालेला दिसून आला. ठाण्याच्या काही ठिकाणी नाल्यातील असलेला गाळ बाहेर आला होता, चिक्कलवाडी येथील झोपड्यामध्ये पाणी शिरले होते तर आंबेडकर रोड वरील नाल्यावर चक्क कचरा जमा झाल्याने नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे 95 टक्के नालेसफाई चा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेचा दावा फोल ठरला असून महापालिकेचे पितळ उघडे झाले आहे. दरम्यान वरवरची नालेसफाई करण्यात आली असून नालेसफाई म्हणजे पैसे कमावण्याचे साधन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या 3 महिन्यापासून उन्हाचा कडक्याने लाहीलाही झालेल्या ठाणेकरांना पावसाने पहिल्याच दिवशी झोडपून काढले. खऱ्या अर्थाने आता पावसाला सुरुवात झाली असुन सुखद गारवा ठाणेकरांना मिळाला. पहिल्याच दिवशी पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याच्या काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली, तर पहिल्या पावसाच्या सरीमध्ये ठाणेकरांनी भिजण्याचा आनंद लुटला. बच्चेकंपनी तर पावसामध्ये खेळ मांडला. तर काही ठिकाणी विज खंडित झाल्याने सर्वत्र अंधकार पाहायला मिळाला.\n15 Jun, 2019 ठाणे शहरात मोबाइल व्हॅनवर बंदी .\n15 Jun, 2019 ठाण्यातील रामचंद्र नगर येथील खचल...\n15 Jun, 2019 पालिकेच्या \"आपला दवाखाना\" संकल्प...\n15 Jun, 2019 पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांच्...\n15 Jun, 2019 महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची ...\n14 Jun, 2019 रिक्षा -टॅक्सी महासंघाचा संप तूर...\n14 Jun, 2019 येत्या रविवारी राबवण्यात येणार प...\n14 Jun, 2019 टीडीआरएफच्या जवानांना देण्यात आल...\n14 Jun, 2019 कोलकत्ता येथे डॉक्टरांवर झालेल्य...\nठाणे शहरात मोबाइल व्हॅनवर बंदी . 15 Jun, 2019\nठाण्यातील रामचंद्र नगर येथील खचला रस्ता . 15 Jun, 2019\nपालिकेच्या \"आपला दवाखाना\" संकल्पनेला ठाणेकरांचा... 15 Jun, 2019\nपुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांच्या वारसदारांना ... 15 Jun, 2019\nमहाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची महायुतीकडे जागा... 15 Jun, 2019\nठाणे शहरात मोबाइल व्हॅनवर बंदी . 15 Jun, 2019\nठाण्यातील रामचंद्र नगर येथील खचला रस्ता . 15 Jun, 2019\nपालिकेच्या \"आपला दवाखाना\" संकल्पनेला ठाणेकरांचा... 15 Jun, 2019\nपुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांच्या वारसदारांना ... 15 Jun, 2019\nमहाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची महायुतीकडे जागा... 15 Jun, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-06-15T23:32:40Z", "digest": "sha1:QOUGBJUASFOKDEBLWUBDULALPAJFBPS3", "length": 10238, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहिदांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य | Dainik Prabhat", "raw_content": "\nशहिदांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य\nरांजणगाव गणपती- देशसेवा करताना शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले. कोंढापुरी (ता. शिरूर) येथे क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरूर तालुका भारतीय माजी सैनिक संघ यांच्या वतीने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा भाऊबीज आणि कृतज्ञता दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.\nकोंढापुरी (ता. शिरूर) येथील शहीद सैनिक सुभेदार माणिकराव देवराम-मुरादे यांच्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुभेदार माणिकराव मुरादे हे 11 सप्टेंबर 2004 साली शहीद झाले आहेत. यावेळी सुभेदार माणिकराव मुरादे यांच्या पत्नी मीरा मुरादे आणि त्यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, साडी चोळी, मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.\nयावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांचगे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, ग्राहक पंचायतीचे धनंजय गायकवाड, रमेश टाकळकर, कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, सरपंच नंदा ढसाळ, शिरुर तालुका माजी सैनिक संघाचे पदाधिकारी शिवाजी कोहोकडे आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठान आणि शिरूर तालुका माजी सैनिक संघ हे माजी सैनिकांचे पहिले अधिवेशन शिरूर तालुक्‍यात भरवणार असल्याची माहिती संजय पाचंगे यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबंगालमध्ये राहयचे तर बंगाली आलेच पाहिजे – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नवी भूमिका\nमहिलांच्या हॉकीत भारताची उरूग्वेवर मात\nकॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा\nगुजरातेच गटारातील वायुची विषबाधा होऊन सात जणांचा मृत्यू\nउत्तरप्रदेशात वाढत्या हत्यांनी जंगल राज\nमनमोहनसिंग यांच्या राज्यसभा कारकिर्दीची अखेर\nमोटार सायकलपटूंची विक्रमी कामगिरी\nधावत्या गाडीत मसाज सेवा देण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय मागे\nकुमारस्वामींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\n‘या’ अभिनेत्रीवर जडला जसप्रीत बुमर��हचा जीव\nमेडिकल कॉलेजच्या पदनिर्मितीला मान्यता द्यावी\nउदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल\nमी किती चक्रम, ते पंधरा दिवसांत दिसेल\nउदयनराजेंच्या संतप्त टीकेवर रामराजे निंबाळकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…\nव्हिडीओ – पुतळा दहनप्रकरणी साताऱ्यात पोलीस अलर्ट\nउदयनराजेंना सांभाळाल तर पक्ष सोडू\nमहापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज नाही\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणतात…\nमुळा धरणातून आता बीड जिल्ह्याला पाणी\n‘ही’ आहेत मोदी सरकारची २०२४ पर्यंतची ध्येय धोरणं\nमनमोहनसिंग यांच्या राज्यसभा कारकिर्दीची अखेर\nउदयनराजे-रामराजे वाद शिगेला; शरद पवारांची मध्यस्थी फोल\nउत्तरप्रदेशात वाढत्या हत्यांनी जंगल राज\nशांघाय परिषदेत चीन, रशियाबरोबर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित\nगुजरातेच गटारातील वायुची विषबाधा होऊन सात जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/vijaynagar/", "date_download": "2019-06-15T23:08:58Z", "digest": "sha1:57QI553QU6WGE4WGGW3MAA6DMXMJE5MM", "length": 6221, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Vijaynagar Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविजयनगर साम्राज्याचं मूलतत्त्व : सर्वधर्मसमभाव\nसर्वधर्मसमभाव हे विजय- नगरच्या साम्राज्याचं मूलतत्त्व होतं.\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\nरोहित वेमुला ते उधम सिंघ : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तथाकथित पुरोगामी\nहिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवा हवाई’ चा असामान्य प्रवास\n२०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते\nतृतीय पंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी दाखवून देतो की, त्यांची मृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही\n“गेम ऑफ थ्रोन्स” : हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nगोमांस बंदीवरून भारताला नावं ठेवण्याआधी हे जाणून घ्या\nभारताप्रमाणेच या १० देशांतही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे\nअनेक आरोग्याच्या समस्यांवर सर्वात सोपा उपाय : फ्रीजऐवजी माठात ठेवलेले पाणी प्या\nया खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला ‘रामराम’ करा\nझाडांवर पांढरा रंग का दिला जातो जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेलं खरं कारण\nधनशुध्दी: स्वप्नरंजन आणि वास्तविकता (१) : राजीव स���ने\nतुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना मग हे नक्की वाचा\nस्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक कामं करताना ऊर्जा आणि वेळ वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स\nज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\nग्वाल्हेरच्या मराठमोळ्या शिंदे घराण्याच्या खजिन्याची अद्भुत पण सत्य कथा..\nतिशीच्या पूर्वी भारतातील ह्या साहसी रोड ट्रिप्सची मजा जे लुटतात, तेच खरे भटके\nनवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….\nहे शब्द तुम्ही रोज वापरत असता, पण यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/15578", "date_download": "2019-06-15T22:45:38Z", "digest": "sha1:AQWP4OTSRWW52GNDRT2FMEOE6AA2YXDZ", "length": 3003, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उन्हाळा ; सरबते ; काकडी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /उन्हाळा ; सरबते ; काकडी\nउन्हाळा ; सरबते ; काकडी\nसमर कुलर - काकडी लस्सी ( खारी)\nउन्हाळा ; सरबते ; काकडी\nRead more about समर कुलर - काकडी लस्सी ( खारी)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23894", "date_download": "2019-06-15T22:47:23Z", "digest": "sha1:F5N2GU2RWGPBYBLZL5GZWZ3YJZVSG6OG", "length": 3874, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझल - दे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझल - दे\nगझल - दे, नको देऊस तू....\nगझल - दे, नको देऊस तू....\nदे, नको देऊस तू, पण एवढे करशील ना\nमी तुला जे मन दिले ते नीट वापरशील ना\nपाहण्यालायक जगाने ठेवला नाहीच तर\nओंजळीमध्ये तुझ्या हा चेहरा धरशील ना\nबातमी येईल माझ्या संपण्याची लवकरच\nसांग तू तेव्हातरी वेळेत आवरशील ना\nफार संतापून जेव्हा देह भेगाळेल हा\nत्याचवेळी तू तुझा होकार पाझरशील ना\nमागतो आहे कुठे मी सांग बाकीचे प्रहर\nहोत संध्याकाळ माझी रोज कातरशील ना\nकामना मनसोक्त भिजण्याची तुझ्या विरहामधे\nपावसा तू नेमक्या वेळेस ओसरशील ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mumbai-dont-keep-mobile-beside-while-sleeping/", "date_download": "2019-06-15T22:36:47Z", "digest": "sha1:HU5W6MTQ7OV5CLORBAJLG3SAE7SS23U3", "length": 15233, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "झोपताना मोबाईल जवळ ठेवणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईक���ांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nझोपताना मोबाईल जवळ ठेवणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण\nमोबाईल ही आता काळाची गरज आहे. यामुळे काम करताना,जेवताना,चालताना, बोलताना अगदी झोपताना देखील अनेकजणांना मोबाईल जवळ बाळगण्याची सवयच जडली आहे. पण ही सवय कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.\nमोबाईलचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर अनेक देशांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक संशोधनात मोबाईलचा अतिवापर हा आरोग्याला घातक असल्याचेचं समोर आले आहे. यात गंभीर आजारांपासून मानसिक आजारांचा समावेश आहे.\nआंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवणे अतिघातक आहे. कारण मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे कानात व डोक्यात ट्यूमर तयार होतो. जो पुढे कॅन्सरमध्ये रुपांतरीत होतो.\nएवढेच नाही तर 2014 साली इंग्डलमधील एक्जिटर विश्वविद्यालयात झालेल्या संशोधनात मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे पुरुषांमध्ये नपुसंकता येते. काही पुरुषांना पँटच्या खिशात मोबाईल ठेवण्याची सवय असते. याचा थेट परिणाम शुक्राणूंवर होतो व शुक्राणूंची संख्या घटते. असे या संशोधनात आढळले होते.\nतसेच गेल्या काही दिवसात झोपताना बाजूला ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोटात अनेकजणांनी जीव गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इस्त्रायलमध्ये 2017 साली झालेल्या संशोधनात टीव्ही, संगणक व मोबाईलमधून निघणाऱ्या निळसर प्रकाशामुळे स्लीप हार्मोन मेलाटोनिनचे संतुलन बिघडते. ज्याचा परिणाम झोपेवर होतो. अशा व्यक्तींना झोप लागत नाही. रात्रभर जागरण केल्यामुळे सकाळी उठल्यावर अशा व्यक्तींना निरुत्साही जाणवतो, थकवा येतो व शरीर जड होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदेशभरात कामगार वर्गाचा एल्गार: संपात बँक कर्मचारी देखील सामील\nपुढीलजय श्रीराम शुगर साखर कारखान्यासमोर ‘हलगी बजाओ’ आंदोलन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/mohan-bhagwat-casts-vote-in-nagpur-for-lok-sabha-election/", "date_download": "2019-06-15T23:07:12Z", "digest": "sha1:TNJIFFXUCOGM2H5ZIRHJBPQXJXRWAJD7", "length": 6142, "nlines": 129, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "mohan bhagwat casts vote in nagpur for lok sabha election", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nदेशाच्या विकासासाठी मतदान करा – मोहन भागवत\n2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली. यामध्ये देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.\nयावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी देखील नागपुरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकशाहीसाठी आणि देशाच्या विक��सासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर भैय्याजी जोशी यांनी नोटा हा पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nनरेंद्र मोदींवरील बायोपिकनंतर नमो टिव्हीवरही निवडणूक काळात बंदी\nजलसंपदामंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा\nमहाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थंडावणार\nआपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा, मोदींचे आवाहन\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nनाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व…\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA", "date_download": "2019-06-15T23:22:51Z", "digest": "sha1:LJAGEVGI364Z3HFFI23VRJPO3QETE46G", "length": 3503, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झोपला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख झोप या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nउपवास ‎ (← दुवे | संपादन)\nजांभई ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nस्वप्नदोष ‎ (← दुवे | संपादन)\nचालणे ‎ (← दुवे | संपादन)\nसंप्रेरक ‎ (← दुवे | संपादन)\nनिद्रानाश ‎ (← दुवे | संपादन)\nवेग (आयुर्वेद) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५��) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-15T23:35:46Z", "digest": "sha1:6G3SK3RT4DLJA5VX5UBMUY5GGZHVJFT3", "length": 14005, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्लोन सॅम्युएल्सला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्लोन सॅम्युएल्सला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मार्लोन सॅम्युएल्स या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी ५ ‎ (← दुवे | संपादन)\nब्रायन लारा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनारायण चंदरपॉल ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लोन सॅमुएल्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nब्रायन लारा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनारायण चंदरपॉल ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक (२००७) खेळणारे संघ ‎ (← दुवे | संपादन)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा खेळणारे संघ (२००७) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\n२०१५ क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट ईंडीझ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००७-०८ ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक संघ कामगिरी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघनायक ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लोन नथानियेल सॅम्युएल्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसहार��� पुणे वॉरियर्स ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११ ‎ (← दुवे | संपादन)\nमर्लोन सॅम्युएल्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसौरभ गांगुली ‎ (← दुवे | संपादन)\nयुवराजसिंह ‎ (← दुवे | संपादन)\nमुरली कार्तिक ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबिन उतप्पा ‎ (← दुवे | संपादन)\nप्रवीण आम्रे ‎ (← दुवे | संपादन)\nमायकेल क्लार्क ‎ (← दुवे | संपादन)\nतमीम इक्बाल ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लोन सॅम्युएल्स ‎ (← दुवे | संपादन)\nधीरज जाधव ‎ (← दुवे | संपादन)\nमोहनीश मिश्रा ‎ (← दुवे | संपादन)\nअली मुर्तझा ‎ (← दुवे | संपादन)\nमिथुन मन्हास ‎ (← दुवे | संपादन)\nमनिष पांडे ‎ (← दुवे | संपादन)\nमहेश रावत ‎ (← दुवे | संपादन)\nजेसी रायडर ‎ (← दुवे | संपादन)\nकामरान खान ‎ (← दुवे | संपादन)\nवेन पार्नेल ‎ (← दुवे | संपादन)\nअल्फोन्सो थॉमस ‎ (← दुवे | संपादन)\nकॅलम फर्ग्युसन ‎ (← दुवे | संपादन)\nअँजेलो डेव्हिस मॅथ्यूस ‎ (← दुवे | संपादन)\nल्यूक राइट ‎ (← दुवे | संपादन)\nसहारा पुणे वॉरियर्स ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सहारा पुणे वॉरियर्स संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभुवनेश्वर कुमार ‎ (← दुवे | संपादन)\nहर्षद खडीवाले ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग ‎ (← दुवे | संपादन)\nसद्य आयपीएल संघ यादी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सहारा पुणे वॉरियर्स सद्य संघ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा चर्चा:जिगर इलेव्हन क्रिकेट संघ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लन सॅम्युएल्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी मधील संघ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लोन सॅम्युअल्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक, २०१५ - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी संघ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी सराव सामने ‎ (← दुवे | संपादन)\n२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्लोन सॅम्यूएल्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्���ा, २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११ ‎ (← दुवे | संपादन)\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००२-०३ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००६ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nझिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ ‎ (← दुवे | संपादन)\nअफगाणिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०१७–१८ ‎ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=25%3A2009-07-09-02-01-06&id=259861%3A2012-11-05-19-45-19&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=2", "date_download": "2019-06-15T23:26:53Z", "digest": "sha1:VDFBPBMBALVMMHPYHOBS3L3VVN4MQQUQ", "length": 6961, "nlines": 7, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विदेशी पर्यटकांच्या भारतातील पसंतीक्रमात बिहारची बाजी", "raw_content": "विदेशी पर्यटकांच्या भारतातील पसंतीक्रमात बिहारची बाजी\nबिहारमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाली असून भारतात येणाऱ्या दर सहा पर्यटकांपैकी एक पर्यटक बिहारला भेट देत असल्याचे एका आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पर्यटनात आघाडीवर असलेल्या देशातील पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळना��ू, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल यांच्या तुलनेत बिहार सातव्या क्रमांकावर आहे.\nस्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांची नैसर्गिक देणगी लाभलेला गोवा विदेशी पर्यटकांचा भारतातील ‘हॉट स्पॉट’ समजला जात असला तरी बिहारने अलीकडे गोव्याला मागे टाकल्याने पर्यटन अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का बसला. बिहारचे आतिथ्य आता विदेशी पर्यटकांना आवडू लागल्याचेच हे प्रमाण समजले जाते. यावर्षी आतापर्यंत ८ लाख ४० हजार विदेशी पर्यटकांनी बिहारला भेट दिली असून वर्षांअखेर हा आकडा १० लाखांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांतील हा सकारात्मक बदल असून पूर्वीच्या तुलनेत विदेशी पर्यटक दहा पटींनी वाढल्याचे चित्र आहे. बिहारमधील बोधगया, नालंदा आणि वैशाली ही प्राचीन स्थळे विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने मोठी आकर्षण आहेत. गुंडागर्दीने बदनाम झालेल्या बिहार राज्यात असुरक्षिततेची टांगती तलवार असल्याने देशी-विदेशी पर्यटकांनी बिहारकडे पाठ फिरवली होती. यात आता बदल घडला आहे.\nमॉरिशसमध्ये गेल्या महिन्यात झालेला आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेच्या निमित्ताने बिहार सरकारने मॉरिशसला मोठा रोड शो आयोजित करून बिहारमधील पर्यटन स्थळांचे जबरदस्त मार्केटिंग केले. महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्याने यासाठी पुढाकार घेतलेला नाही. ५-८ नोव्हेंबर दरम्यान लंडन येथे होत असलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मीट - २०१२ च्या निमित्ताने भारत सरकारने ९ पॅव्हेलियन बुक केले आहेत. त्यापैकी एक बिहारला देण्यात आला आहे. भारताचे नवे पर्यटन मंत्री चिरंजीवी यांनी खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विदेशी पर्यटकांचा ओघ वाढविण्याचे नवे लक्ष्य निर्धारित केले आहे. चित्रपटांचे ग्लॅमर लाभलेले चिरंजीव लोकप्रिय अभिनेते असल्याने भारतीय पर्यटनाचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याचे विधान पंतप्रधानांनी केले होते. देशातील पर्यटनाचा पुरेपूर वापर होत नसल्याचे चिरंजीवी यांनी म्हटले आहे. विदेशी पर्यटकांचा ओघ १ टक्का जरी वाढला तरी देशातील अडीच कोटी लोकांना नवा रोजगार उपलब्ध होणार आहे.\nदेशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भर टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्याच्या ६.५ टक्क्यांचा वाटा १० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारतात देशी-विदेशी चित्रपटांचे चित्रीकरण करणे अत्यंत अवघड असल्याचे आजवरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याने चिरंजीवी यांनी चित्रिकरणावर कायद्याच्या आडोशाने लादलेले अनेक र्निबध खुले करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/world-cup-2019-world-cup-2019-hardik-pandya-reminds-steve-waugh-of-lance-klusener-who-almost-snatched/", "date_download": "2019-06-15T23:14:41Z", "digest": "sha1:EJ5BTANDCRAK5KFHRAG2LFG67ORIUOUD", "length": 16533, "nlines": 189, "source_domain": "policenama.com", "title": "'अष्टपैलू' हार्दिक पांडयाचा 'खेळ' पाहून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉला आठवला 'तो' गेमचेंजर, मॅचविनर खेळाडू - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n‘अष्टपैलू’ हार्दिक पांडयाचा ‘खेळ’ पाहून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉला आठवला ‘तो’ गेमचेंजर, मॅचविनर खेळाडू\n‘अष्टपैलू’ हार्दिक पांडयाचा ‘खेळ’ पाहून ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉला आठवला ‘तो’ गेमचेंजर, मॅचविनर खेळाडू\nलंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शानदार शतक झळकावलं. तर हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर येऊन जोरदार फटकेबाजी केली. या सामन्यात त्याने २७ चेंडूत ४८ धावा करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली.\nया सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ याने या मॅचनंतर हार्दिक पांड्याचं कौतुक केलं आहे. त्याने पांड्याची तुलना एका महान अष्टपैलू खेळाडूबरोबर करून त्यासह कौतुक केलं. त्याने पांड्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर बरोबर केली आहे. त्याचे कौतुक करताना तो म्हणाला कि,विरोधी टीमकडे हार्दिक पांड्यासाठी कोणतीही रणनिती नाही.\nहार्दिकची ती खेळी विरोधी टीमना घाबरवेल. हार्दिक पांड्या १९९९ सालचा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या लान्स क्लुसनरसारखा आहे. हार्दिक पांड्याकडे बॅटिंगची अशी कला आहे, ज्याचं उत्तर विरोधी कर्णधारांकडे नाही,’ असं स्टीव्ह वॉ म्हणाला. आयसीसी साठी लिहिलेल्या एका स्तंभामध्ये त्याने पांड्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने या लेखात महेंद्रसिंग धोनीचे देखील कौतुक केले आहे.\n‘धोनी हा चतूर असून त्याच्यामध्ये संतुलन आहे. खूप कमीवेळा धोनी चुका करतो. धोनीच्या यशामुळे भारतीय संघाला ३५० रनचा पल्ला गाठता आला,’ त्याचबरोबर लान्स क्लुसनर याने १९९९ च्या वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले होते. सेमीफायनलमध्ये तर जवळपास त्याने एकहाती दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.\nमात्र तो सामना टाय झाल्याने त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ उद्या न्यूझीलंडबरोबर आपला या स्पर्धेतील तिसरा सामना खेळणार आहे.\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’…\nआरोग्य विषयक वृत्त –\nपाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा\nठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान\nवजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा\nअळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात\nगायिका नेहा कक्‍करच्या ‘त्या’ व्हिडीओचा ‘बोलबाला’ ; नेहाच्या ‘दिलखेच’ अदांनी फॅन्स घायाळ\nआमदाराच्या कार्यालयाबाहेरच ‘राडा’, नगरसेविकेने दुसर्‍या नगरसेविकेच्या कानाखाली ‘गणपती’ काढला\n शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक…\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात पाकिस्तानचा १००% पराभव\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’ कॅप्टन ;…\nपाकिस्तानमधील धोनीचा ‘हा’ चाहता धोनीमुळे पाहू शकणार सामना\nवर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर ‘नाराज’\nभारत-पाक लढती दरम्यान पाऊस पडल्यास १०० कोटी रुपयांचे होणार नुकसान \nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पो���ीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\n‘या’ ३ गोष्टी घडल्या तर भारत-पाक सामन्यात…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त…\nराजस्थानच्या काँग्रेस सरकारकडून पाठयपुस्तकात बदल, पुस्तकात सावरकर…\n१०० ‘निवडक’ भाषणांचा संग्रह म्हणजे प्रा.विशाल गरड लिखित…\nभाजपच्या वरिष्ठांकडून राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रीपदाला…\nअभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’\n१०० ‘निवडक’ भाषणांचा संग्रह म्हणजे प्रा.विशाल गरड लिखित ‘मुलुखगिरी’\nहोय मी ‘चक्रम’, हे पिसाळलेलं कुत्र मला चावलं तर रेबीज व्हायचा ; शरद पवारांची मध्यस्थी ‘निष्फळ’,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/yuvraj-singh-as-child-actor/", "date_download": "2019-06-15T23:29:15Z", "digest": "sha1:7XVVQ2PNNECBN2B32Q2BIDSFXKNHQI2M", "length": 12211, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे? तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही…\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nकॅन्सर वर मात करून आजही आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या युवराज सिंहबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची अजिबात गरज नाही. आजही बिनधास्त खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये युवराजचे नाव हमखास असते. इतक्या वर्षानंतर भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यामध्ये तर युवराजचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते.\nअश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या युवराजबद्दल सांगता येतील आणि त्या गोष्टींची यादी कधीही संपणार नाही, पण आज आम्ही तुम्हाला युवराज सिंहबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी कोणालाच माहित नाही. क्रिकेटमध्ये कित्येक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या या धडकेबाज फलंदाजाने अभिनयाच्या क्षेत्रात देखील आपली अदाकारी दाखवली आहे.\n युवराजने अॅक्टर म्हणून काम केले यावर तुमचा विश्वास नाही चला तर मग आज आम्ही तुम्हाला दाखवतो युवराजचे अभिनयी रूप\nआपला युवराज सिंह हा रियल लाईफ नाही तर रील लाईफ हिरो देखील आहे. युवराजने बाल कलाकार म्हणून दोन पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्या चित्रपटांची नवे आहेत- ‘मेंहदी सजना दी’ आणि ‘पुत सरदारा’ या दोन्ही चित्रपटामध्ये त्याने मोठ्या भूमिका वठवलेल्या नाहीत, परंतु जे काही छोटे काम त्याच्या वाट्याला आले होते ते मात्र त्याने अतिशय सुरेखपणे साकारले आहे. या खालील व्हिडियोमध्ये ८-९ वर्षच्या गोंडस लहानग्या युवराजला पाहून तुम्ही देखील म्हणालं की, ‘या पोराने बॅट हातात घेतली नसती तर हमखास बॉलीवूड मध्ये नाव कमावलं असतं.’\nलहानग्या युवराजचा अभिनय येथे पहा.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← या समाजातील लोक आपल्या संपूर्ण शरीरावर लिहितात प्रभू रामाचे नाव, पण का\nमहाभारताबद्दल प्रचलित गैरसमज मोडीत काढणारे – “महाभारताचे वास्तव दर्शन” →\nजाणून घ्या कोहलीने शेअर केलेल्या “त्या” व्हिडीओ मागील सत्य\nरॉस व्हिटेले नाही, आमच्यासाठी युवराजच आहे ‘सिक्सर किंग’ \nसिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच वि��रू शकणार नाहीत\nOne thought on “ह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही… तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही…\nPingback: मृत्युच्या दाढेतून परतलेला भारताचा जिगरबाज खेळाडू – युवराज सिंह\nटीव्हीवर दाखवले जाणारे ‘क्राईम शो’ आणि वाढत्या गुन्ह्यांचे अदृश्य कनेक्शन आहे का\nभारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\nचप्पल काढून तिरंग्याला सॅल्यूट करणाऱ्या, ह्या फोटोतील इसमाची सत्य कथा…\nआयआयटीमधील ‘हाय सॅलेरी पॅकेजेस’ मागचे धक्कादायक वास्तव\nकोहिनूर व्यतिरिक्त भारतामधून चोरलेल्या ‘ह्या’ ८ मौल्यवान वस्तू आजही परकियांच्या ताब्यात आहेत\n भारतात सैन्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच एक महिला ‘लीड’ करणार एका सैन्य दलाला\nरेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते\nरशियाचा आधुनिक सामरिक Romance\n७२ दिवस अन्नाविना – एका दुर्दैवी संघर्षाची कहाणी – ‘१९७२ एंडीज फ्लाईट डिजास्टर’\nविश्वंभर चौधरी सांगताहेत “लवासा” चा विशेष नियोजन प्राधिकरण हा दर्जा काढण्याचं महत्व\nह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात \n या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nबाविसाव्या वर्षीच कसोटी क्रिकेटचे अवघड विक्रम आपल्या नावावर करणारा अवलिया फलंदाज\nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय\nTV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो\nभगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत\nसमुद्रात बुडालेले ‘कुमारी कंदम’ : निव्वळ दंतकथा की लुप्त झालेला भारतीय इतिहास\nया राजाने तीन तासात मुघलांना धूळ चारली आणि दिल्लीचा कोहिनूर लुटून नेला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004558-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/tab-capital-ropes-in-riteish-deshmukh-as-its-brand-ambassador/", "date_download": "2019-06-15T23:15:06Z", "digest": "sha1:FJBVWMUCHK5IW3XNKDCXGV3QK5OATU54", "length": 12689, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "रितेश देशमुख टॅब कॅपिटलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुम���्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nरितेश देशमुख टॅब कॅपिटलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर\nपुणेस्थित पुरस्कारप्राप्त आणि सर्वाधिक वेगाने वाढणारी एनबीएफसी टॅब कॅपिटल लिमिटेडने एक महत्त्वाचा टप्पा पार करत सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती केली आहे. टॅब कॅपिटल लिमिटेड म्हणजे वित्तीय उत्प��दनांचे वैविध्य आणि तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय पुरवठा असे समीकरण आहे. रितेश देशमुखची विश्वासार्हता, संपर्कक्षमता आणि सर्व वयोगट व स्तरांमधील व्यापक लोकप्रियता बघता तो या ब्रॅण्डचा चेहरा म्हणून अत्यंत योग्य ठरतो. रितेशसोबत काम करताना कंपनी विविध ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केटिंग प्रकल्पांवर काम करेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदसऱ्याला या राज्यांमध्ये होते रावणाची पूजा\nपुढीलहरयाणा पोलिसच हनीला लपवताहेत \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-neerav-modi-bail-plea-rejected-by-london-court-mhka/", "date_download": "2019-06-15T23:33:17Z", "digest": "sha1:JHGO2JRQPWHH7EPNAM52DGWLUVNFISQK", "length": 14838, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nनीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला\nनीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला\nलंडन वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे म्हंटले आहे कि मोदी जामीनवर सुटल्यास पुराव्यात फेरफार होऊ शकते.\nआतपर्यंत नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळण्यात आला आहे.त्यामुळे तो आता लंडनच्या तुरुंगातच राहणार आहे. त्यानंतर भारताकडून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकताच युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. नीरव मोदी मागील काही दिवसांपासून फरार असून त्यांनी भारतीय बँकांची १३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मोदीच्या या कारनाम्यामुळे पीएनबी बँक डबघाईला आली होती. हा सगळा प्रकार समोर आल्यावर एकच खळबळ माजली. याच दिवसांत नीरव मोदी देश सोडून फरार झाला. तेव्हापासून भारत सरकार नीरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहे. त्यानंतर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली.\nदरम्यान, युकेमधून नीरव मोदींना जर भारतात आणले तर त्यांची रवानगी मुंबईमधल्या आर्थर रोड तुरुंगात केली जाणार असल्याची माहिती आहे.\nशिखर धवन ‘या’ सामन्यातून ‘कमबॅक’…\n‘त्या’ दहशतवादी मेसेज प्रकरणातील आरोपीचं नेपाळ…\nUPमध्ये ‘नॉन’ बेलेबल गुन्हयात देखील मिळणार…\nतांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी\nहाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे\nडासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.\nपाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा\n‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीचे बिकनी फोटो पाहून संतापलेले चाहते म्हणाले…\n‘या’ गोष्टीसाठी मी ग्रेग चॅपलला कधीही माफ करणार नाही : योगराज सिंग\nशिखर धवन ‘या’ सामन्यातून ‘कमबॅक’ करणार, कॅप्टन वि���ाट कोहलीची…\n‘त्या’ दहशतवादी मेसेज प्रकरणातील आरोपीचं नेपाळ ‘कनेक्शन’\nUPमध्ये ‘नॉन’ बेलेबल गुन्हयात देखील मिळणार ‘बेल’ \nभारतात आल्यानंतर नीरव मोदीचा मुक्‍काम ‘या’ कारागृहात\nविधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे…\nवर्ल्डकप २०१९ : भारताची चिंता वाढली ; ‘हा’ खेळाडू पुढील सामन्याला…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nशिखर धवन ‘या’ सामन्यातून ‘कमबॅक’…\n‘त्या’ दहशतवादी मेसेज प्रकरणातील आरोपीचं नेपाळ…\nUPमध्ये ‘नॉन’ बेलेबल गुन्हयात देखील मिळणार…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nबॅटिंगमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडविणार्‍या ‘या’ एकमेव…\n‘कंगाल’ पाकिस्तानात महागाईचा ‘भडका’, दूध 180…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त…\nमंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार, पण ‘या’ 5 दिग्गज…\nदहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन\nभाजप नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्त्यांनाही मारहाण\nतृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/pakistan/", "date_download": "2019-06-15T23:40:45Z", "digest": "sha1:QYQ4SK37HTGNRX77IDVL5GCEB3VH44YL", "length": 17064, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "pakistan Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n नक्षलींकडे अमेरिकन G-3 रायफल्स ; पाकिस्तानची ‘रसद’ असल्याचा सुरक्षा दलांचा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांशी मध्यरात्री झालेल्या चकमकीला उत्तर देताना दोन नक्षलवादी ठार झाले झाले. या नक्षलवाद्यांकडे पोलिसांना पाकिस्तानी लष्कर वापरात असणारी अत्याधुनिक शस्त्रे सापडली आहेत. अमेरिकी…\nकपिल देव म्हणतात, विराट माझ्यापेक्षा ‘उत्‍तम’ कॅप्टन ; ‘पाक’ला 10 पैकी 7…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रीडा रसिक…\nवर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर ‘नाराज’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात क्रिकेट म्हटलं की एक सण म्हणूनच पाहिला जातो आणि जर इंडिया विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच असेल तर भारतात एक वेगळेच वातावरण असते. परंतू सध्या क्रिकेट व‌र्ल्ड कप वर पावसाचे सावट असल्याने सगळीकडे गोंधळाचे वातावरण…\nमहिला अँकरच्या ‘त्या’ प्रश्‍नावर सचिन तेंडूलकरने मारला ‘सिक्सर’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात…\nभारत-चीन मध्ये जवळीक, पाकिस्तानने घेतला रशियाचा ‘अडोसा’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - असे म्हणले जाते की ज्या गोष्टी बोलून, वाचून देखील लक्षात येत नाही त्या गोष्टी एक फोटो सांगून जातो. असाच प्रकार बिश्केकमध्ये सुरु असलेल्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनाइजेशन या समिटमध्ये घडला आणि त्या बाबतचे फोटो समोर…\n‘हा’ माजी खेळाडू म्हणतो, भारताला हरवणे सोपे\nलंडन : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या…\nSCO Summit : एकाच छताखाली पीएम मोदी आणि इम्रान ; ना हात मिळवले ना नजर\nबिश्केक : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शांघाय सहकार्य संघटनेच्या १९ व्या शिखर संमेलनात सहभागी असून किर्गिजस्तानची राजधानी बिश्केक येथे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील या…\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’\nलंडन : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या…\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’\nलंडन : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या…\nभारतीय महिलांच्या’लव्हली लेडीज’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये पाकिस्तान्यांची…\nनाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅपने दोन देशातील लोकांना जवळ आणले आहे. काही असले तरी आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा व���पर करतो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपले आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत ग्रुप असतात. त्यात अनेदा…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nसलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’,…\n५०,००० लाच घेतल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी अँटी…\n५ कोटीचा धनादेश न वटल्याप्रकरणी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याविरूध्द…\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची…\n‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘राणा’दाचे ‘आबासाहेब’, त्यांच्य�� पत्नीकडून PNG ज्वेलर्सची…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/auto-rikshaw-driver/", "date_download": "2019-06-15T22:45:23Z", "digest": "sha1:AELPZWAEURYBJXLOR3QMLKXGJEYTMUK2", "length": 6112, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Auto Rikshaw Driver Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\nसर्वसामान्य व्यक्ती महत्वपूर्ण पदावर नियुक्त झाल्याने समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळेल, ही अपेक्षा शहरातील नागरिकांना असेल.\nविरोधकांच्या कोलांट्या उड्या: NDTV वरील बंदीच्या विरोधाची हास्यास्पद कारणे\nतुम्हाला माहित नसलेल्या जगातील ‘महत्वकांक्षी’ महिला शासक\nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\n‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळल्या तर धोका शून्य आणि फायदा दुप्पट होईल\nफळांच्या सालींचे हे कित्येक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही कधीही त्या फेकून देणार नाही\nइंग्रजांच्या एका आदेशामुळे पारश्यांनी मुंबईत दंगल पेटवली होती\nभारतीयांनी रोजच्या जीवनात आत्मसात केलेल्या ह्या ७ गोष्टी चक्क पाश्चात्यांच्या कॉपी आहेत\nफारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का\nरेल्वेच्या AC 1, 2 आणि 3 tier मधला नेमका फरक काय\nसिस्टीमच्या भ्रष्टाचाराची अदृश्य साखळी एकदातरी उघड्या डोळ्यांनी बघाच\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nआपण “चायनीज” म्हणून जे पदार्थ खातो ते खुद्द चीनमध्येही मिळत नाहीत\nह्या चित्रपटांतील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात\nकुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी ‘मुंबई’ची स्पिरिट…\n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\nअंतराळवीराचे प्रशिक्षण : आवर्जून जाणून घ्यावा असा खडतर प्रवास\nउन्हाळ्यात कारची काळजी कशी घ्यावी\nदेव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६\nजिद्दीचा समानार्थी शब्द म्हणजे युवराज…\n‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/5-january-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-06-15T23:02:24Z", "digest": "sha1:6YYSFSWIYNYXHUJVBX5UMAWSAND6EUTB", "length": 18728, "nlines": 227, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "5 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (5 जानेवारी 2019)\nप्रवासींसाठी रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय:\nरेल्वेत प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळाले नाही तर ते जेवण फुकट असणार आहे. रेल्वेनकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.\nमार्च महिन्यापासून सर्व प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने जेवणाच्या किंमती दर्शवणारा तक्ता लावण्यात येणार आहे. यावेळी त्या तक्त्यावर एक महत्त्वाचा संदेश लिहिला असेल तो म्हणजे, ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळाले नाही तर तुमचे जेवण फुकट असणार आहे’. रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी हा निर्णय घेतला आहे.\nरेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी पियूष गोयल यांनी प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्याचा आदेश दिला. यासाठी जानेवारी 2019 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.\nचालू घडामोडी (4 जानेवारी 2019)\nभारताने संशोधनावरील गुंतवणूक वाढवावी:\n‘भारतात संशोधन होत आहे. त्यासाठीची गुणवत्ताही येथे आहे. मात्र या देशात संशोधनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते संशोधक डंकन हॅल्डेन यांनी व्यक्त केले.\nफगवाडा येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसदरम्यान हॅल्डेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतात उपयोजित संशोधनाऐवजी मूलभूत विज्ञानावरील संशोधनावर अधिक भर दिला जातो. यासाठी देशात अधिक गुंतवणूक होण्याची आवश्यक आहे. मात्र चीनमध्ये धातू विज्ञानासारख्या उपयोजित संशोधनावर गुंतवणूक केली जाते.\nआशिया खंडात चीन आणि भारत हे दोन देश वेगाने प्रगत करत आहेत. विकसनशील देशांनी ‘ब्रेनगेन’ व्हावा यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. चीनने संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर दिल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर ‘ब्रेनगेन’ होत आहे, असे त्यांनी सांगितले.\nतर अमेरिका, युरोपमधून संशोधक भारतात परतणे कठीण आहे, असे सांगतानाच शासनाने केवळ योजना आखून उपयोग नाही तर उद्दिष्ट म्हणून कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. परदेशातील संशोधकांसाठी येथे ‘सेंटर्स ऑ��� एक्सलन्स’ उभारावीत, असेही हॅल्डेन यांनी सांगितले.\nदूरसंचार कंपन्यांना 58 लाख रुपयांचा दंड:\nसातत्याने होणाऱ्या कॉल ड्रॉपवर लगाम बसवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना 58 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.\nदूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ही आकडेवारी जानेवारी 2018 ते जून 2018 या कालावधीतील आहे.\nदंड ठोठावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बीएसएनएल आणि आयडियासह इतर कंपन्यांचाही समावेश आहे. जून 2018 ला संपलेल्या तिमाहीदरम्यान, बीएसएनएलला चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.\nतर, एकट्या आयडीया कंपनीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, मार्च 2018मध्ये संपलेल्या तिमाहीत बीएसएनएल, आयडीया, टाटा आणि टेलीनॉरवरही दंड लावण्यात आला.\nभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) कॉल ड्रॉप आणि सेवांमधील दर्जा घसरल्याबद्दल दूरसंचार कंपन्यांना हा दंड ठोठावला आहे. दूरसंचार कंपन्या देत असलेल्या सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.\nभारतीय विज्ञान कॉंग्रेस संमेनल:\nसौरऊर्जेवर चालणारे पीक काढणारे यंत्र, वापरलेल्या खाद्यतेलापासून साबण, अपंगांना मदत करणारा यंत्रमानव अशा बालवैज्ञानिकांच्या आविष्कारांनी भारतीय विज्ञान काँग्रेसमधील ‘किशोर वैज्ञानिक संमेलन‘ सजले आहे. या संमेलनाचे उद्घाटन नोबेल विजेत्या संशोधकांच्या हस्ते 4 जानेवारी रोजी करण्यात आले.\nदेशभरातून कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. शेतीच्या अवजारांपासून ते यंत्रमानवापर्यंत विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत.\nआंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी पिकांची काढणी करणारे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. छोटय़ा शेतांमध्ये काम करण्यासाठी किफायतशीर पर्याय विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. अपंग, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण यांना मदत करणारा यंत्रमानव दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. अपंगांना हवी ती वस्तू तो आणून देऊ शकेल.\nजम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने वापरलेल्या खाद्यतेलापासून तयार केलेला साबण लक्षवेधी ठरला आहे. राजस्थ���नमधील विद्यार्थ्यांने नदी, तलाव स्वच्छ करणारी, रिमोटवरील नाव तयार केली आहे. जलपर्णी, पडलेल्या वस्तू, धातूच्या वस्तू ही नाव गोळा करू शकते.\nअधिकृत नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही:\nराष्ट्रीय नागरिक नोंदणीतून (एनआरसी) कोणत्याही खऱ्या नागरिकाला वगळले जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.\nनागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला संसदेत मंजुरी मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आसाममधील कालीनगर येथे विजय संकल्प समावेश रॅलीमध्ये ते बोलत होते.\nराष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये अनेकांना अडचणी जाणवत असल्याची मला कल्पना आहे. पण मी खात्री देतो की एकाही खऱ्या नागरिकाला त्यातून वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे मोदी म्हणाले.\nकेंद्र सरकार नागरिकत्व (सुधारणा) विधेयक संसदेत दाखल करत आहे. ते लवकरच संमत होईल अशी आशा करतो. ते कोणाचाही फायदा करून देण्यासाठी नाही तर आजवर ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी आणि ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांना शासन करण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.\nमहाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी सन 1924 मध्ये खुले केले.\n5 जानेवारी 1949 रोजी पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.\nपश्चिम बंगालच्या 8व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये झाला.\nसन 1957 मध्ये विक्रीकर कायदा सुरू झाला.\nज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ ‘गेरहार्ड फिशर‘ यांना सन 1998 मध्ये कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (6 जानेवारी 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-importance-earthworm-agriculture-18285?tid=160", "date_download": "2019-06-15T23:34:40Z", "digest": "sha1:RKR363KIVYRXCEXOFZDVPLSNQKO6WRRR", "length": 29701, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, importance of earthworm in agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगांडूळ नेमके काय काम करतो \nगांडूळ नेमके काय काम करतो \nगांडूळ नेमके काय काम करतो \nगांडूळ नेमके काय काम करतो \nबुधवार, 10 एप्रिल 2019\nगेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या सूक्ष्मजीवांविषयी (मायक्रोबायोलॉजी) माहिती घेतली. यासारखीच जमिनीतील डोळ्यांना दिसणाऱ्या सजीवांविषयी मॅक्रोबायोलॉजी अशी आणखी एक विज्ञान शाखा आहे. या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या अस्तिवातून जमिनीला जिवंतपणा येतो. भू-सूक्ष्मजीवशास्त्राबाबत माहिती घेत असतानाच गांडूळ वगळता अन्य दृश्य शेतीउपयोगी सजीवांबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही.\nगेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या सूक्ष्मजीवांविषयी (मायक्रोबायोलॉजी) माहिती घेतली. यासारखीच जमिनीतील डोळ्यांना दिसणाऱ्या सजीवांविषयी मॅक्रोबायोलॉजी अशी आणखी एक विज्ञान शाखा आहे. या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या अस्तिवातून जमिनीला जिवंतपणा येतो. भू-सूक्ष्मजीवशास्त्राबाबत माहिती घेत असतानाच गांडूळ वगळता अन्य दृश्य शेतीउपयोगी सजीवांबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही.\nभू-सूक्ष्मजीवशास्त्राविषयी जागृती करीत असतानाच मॅक्रो म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या प्राण्यांच्या कार्याविषयी पुसटशी चर्चा होताना दिसत नाही. अपवाद फक्त गांडूळ. डार्विनने गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र असे जाहीर करून देवत्व देऊन टाकले. हे प्रशस्तिपत्र डार्विनने दिले, हे सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसले, तरी गांडूळ या प्राण्याचे शेतकऱ्यावर प्रचंड गारूड आहे, हे मात्र नक्की\nजमिनीत गांडुळाचे अस्तित्व जाणवल्याबरोबरच शेतकरी एकदम समाधानी होतो. मी हे केल्यामुळे जमिनीत गांडुळांची संख्या वाढली, हे सांगताना त्याचा अभिमान ऊतू जातो. मॅक्रोबायोलॉजी या विज्ञान शाखेत जमिनीत गांडुळाव्यतिरिक्त अनेक प्राणी कार्यरत असल्याचे ज्ञात आहे. मात्र, अन्य प्राण्यांच्या वाट्याला गांडुळासारखे भाग्य लाभलेले नाही.\nगांडुळे खालच्या थरातील माती जमिनीचे पृष्ठभागावर आणून टाक��े. त्यांची विष्टा ही उत्कृष्ट सेंद्रिय खत असल्याचे मानले जाते. त्याच्या खाली-वर होणाऱ्या हालचालीने जमिनीत अनेक पोकळ्या निर्माण होतात. त्यात जमिनीतील हवा खेळते, पाणी मुरण्याचा वेग वाढतो अशी काही कारणे गांडुळांचे उपयोग सांगताना दिली जातात. गांडुळावर संशोधनही मोठ्या प्रमाणावर होत असते. जगभरातील, भारतातील गांडुळाच्या प्रजातींची माहिती दिली जाते. गांडूळ खतामध्ये मूळ पदार्थापेक्षा इतका नत्र, स्फुरद, पालाश जास्त असतो वगैरे, वगैरे. नुसते खत तयार झाले, तर ते १५००-२००० रुपये टनाने मिळते, तेच खत गांडुळाच्या पोटातून आल्यावर त्याचे मूल्यवर्धन होऊन त्याची किंमत ३-४ पट वाढते. गांडुळाच्या पोटात काही नत्र, स्फुरद, पालाश तयार करण्याचे कारखाने नाहीत, हे कोणी लक्षात घेत नाही.\nगांडूळ नेमके काय काम करतो\nकुजणाऱ्या पदार्थाचे कुजवून सेंद्रिय खतात रूपांतर करण्याचे काम गांडुळे करतात. मात्र, असे काम करणारे व कुजणाऱ्या पदार्थाचे स्व-सेंद्रिय खत करण्याचे काम निसर्गातील अगणित प्राणी करीत असतात. त्यात डोळ्यांना दिसणारे व न दिसणारे असे अनेक घटक असतात. यातील नेमके हे काम कोणी करावयाचे, हे परिस्थितीकी ठरविते. परिस्थितीकीमध्ये तापमान, आर्द्रता, सामू, क्षारता, कुजणाऱ्या पदार्थाचे कर्ब/ नत्र गुणोत्तर, हवेचे सान्निध्य वगैरे अनेक घटकांचा समावेश असतो. कोणत्याही स्थितीमध्ये हे काम चालू राहिले पाहिजे, इकडे निसर्गाचा कल असतो.\nसेंद्रिय पदार्थ कुजवण्याचे काम फक्त गांडुळाकडून करून घेण्याच्या इराद्याने आपण कृत्रिमरीत्या अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. त्यासाठी अनेक कामे करावी लागतात. पर्यायाने यात खर्च वाढतो. गांडूळखतांच्या निर्मितीला कृषी विभागाचे प्रोत्साहन व अनुदान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढाही तिकडेच असतो.\nगांडूळखतात काम करणारी गुलाबी गांडुळे जमिनीत वाढत नाहीत. या खतातील गांडुळांचे अंडीपुंज पुढे जमिनीत काहीच उपयोगाचे नसतात.\nगांडूळखताच्या पोत्यावर त्यात इतके बॅक्‍टेरिया, ऍक्‍टोनोमायसेट्स असतात, असे लिहिलेले असते. बुरशीचे प्रमाण नगण्य असते. हे गांडुळाच्या विष्ठेतील जिवाणू त्यांचा कार्यभाग संपल्याने पुढे मरणारच असतात. तरीही ही सर्व जिवाणूसृष्टी जिवंत राहण्यासाठी खतामध्ये २५% पाण्याचा अंश ठेवून विक्री केली जाते. वास्तविक गांडूळखत को���डे विक्री होणे गरजेचे आहे. मात्र, नेमके विज्ञान माहीत नसल्याने चुकीची प्रथा आजही चालू आहे. म्हणजेच २५ टक्के पाण्याचे पैसे वाया जातात.\nजमिनीतील गांडुळे वाढण्यासाठी काय केले पाहिजे\nगांडुळांचे खाद्य पदार्थ असलेले कुजणारे पीक अवशेषांचे आच्छादन करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत ओलावा टिकून राहतो. फक्त याच काळात नैसर्गिकरीत्या गांडुळांचे कामकाज चालते. पावसाळ्यानंतर आपण बागायत केले, तरीही ओलीत, पृष्ठभाग वाळणे, परत ओलीत या चक्रात गांडुळे वाढत नाहीत. चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट किंवा गांडूळ खत शेतात टाकून जमिनीत गांडुळे वाढणार नाहीत. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुंग्या, मुंगळे, पैसा कीडा (अनेक पायांच्या जोड्या असणारे प्राणी), वाळवी असे अनेक डोळ्यांना दिसणारे प्राणी सुरवातीच्या काळात कामे करतात.\nखताची उपलब्धता होण्याची प्रक्रिया\nसर्वसामान्य शेणखत कंपोस्टचे कर्ब/ नत्र गुणोत्तर २० असते. याचा अर्थ या खतात १ नत्राच्या अणसूाठी २० कर्बाचे अणू असतात. खतातील सर्व अन्नद्रव्ये कर्बाला जोडलेली असल्याने सेंद्रिय स्वरूपात असतात. सेंद्रिय स्वरूपात म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत. अशी अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतात. कुजविणारी जिवाणू सृष्टी मूळ पदार्थातील कर्बाचा वापर आपल्या शरीरवाढ व प्रजोत्पादनासाठी करीत असते. यामुळे मूळ पदार्थातील कर्ब संपत जातो, तो २० पर्यंत आला, की शेणखत कंपोस्ट तयार होते. येथे कुजविणाऱ्या जिवाणू सृष्टीचे काम थांबते. या पुढील वाटचालीत २० ते ० कर्ब पुढील गटाचे जिवाणू वापरतात. त्यांचे उपजीविकेसाठी हा कर्बाचा साठा शिल्लक ठेवून कुजविण्याची क्रिया थांबवितात. आता हेच खत पुढे गांडूळ खताच्या वाफ्यात टाकून आणखी कुजविले जाते. गांडुळे व त्यांच्या पोटातील सूक्ष्मजीवाकडून या २० कर्बापैकी आणखी ८ कर्ब वापरला जातो. गांडूळ खताचे कर्ब नत्र गुणोत्तर १२ पाशी येऊन थांबते. पुढील गटातील जिवाणूंनी कर्ब वापरून संपविला, की त्याला जोडून असणाऱ्या वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचे सेंद्रियपण संपून ती रासायनिक स्वरूपात रूपांतरित होतात. ती पिकाला उपलब्ध म्हणजेच पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत येतात. साध्या खतातील अन्नद्रव्यांची उपलब्धतेकडे वाटचाल होण्यासाठी २० ते ०, तर गांडूळ खताच्या वाटचाली��ाठी १२ ते ० अशा कर्ब टप्पा ओलांडावा लागतो. म्हणजेच गांडूळ खताला कालावधी कमी लागत असल्याने\nगांडूळ खताचे परिणाम साध्या खताच्या तुलनेत जलद दिसतात. साधे खत काही दिवस अगोदर वापरल्यास दोहोंचे परिणाम सारखेच असतात. साध्या खताची वाटचाल प्रथम २० ते १२, नंतर १०, ५, ० अशी टप्प्याटप्प्याने होत राहते.\nमात्र, केवळ खत टाकले म्हणून वरील वाटचाल चालू झाली, असे होत नसते. कोणत्याही अन्नद्रव्यांची सेंद्रियकडून रासायनिककडे होणारी वाटचाल ही पिकांनी जिवाणूकडे त्या अन्नद्रव्यांची मागणी नोंदविल्यावरच होते. पीक पोषणातील हे विज्ञान शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nदृश्य आणि अदृश्य जीवसृष्टी आवश्यक\nशेतीसाठी अदृश्य म्हणजेच सूक्ष्मजीव आणि दृश्य लहान मोठे सजीव आवश्यक आहेत. एका विचारवंताच्या मते, जमिनीत डोळ्यांना दिसणारे प्राणी वाढवा, पुढील सर्व चक्रे आपोआप फिरू लागतील. आपल्याकडे या कोणत्याही विषयाचे काहीच गम्य नाही. शेतकरी मेळाव्यासाठी तज्ज्ञांच्या गटात एक कृषिविद्या, एक रसायन, एक कीटक व एक रोगशास्त्रज्ञ असा संच नेहमी असतो. इथे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचा कधीच विचार होत नाही. अनेक संशोधन केंद्रावर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हे पदच नाही. सूक्ष्मजीवशास्त्र हे विज्ञान फक्त पुस्तकी असून, त्यात संशोधन करण्यासारखे किंवा शेतकऱ्यांना सांगण्यासारखे फारसे काही नसल्याची विचारधारणा सर्वामध्ये रुजलेली आहे. परिणामी, अभ्यास होत नाही. त्यामुळे ग्रंथसंपदा नाही. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या ग्रंथालयात १९६०-६५ सालामध्ये संग्रहित केलेली या शास्त्राची उत्तम ग्रंथ संपदा आहे. त्यानंतर तेथे अगर इतरत्र अगदी कृषी विद्यापीठाच्या ग्रंथालयातही फारसे ग्रंथ खरेदी केलेले आढळत नाही. इतका हा विषय निश्‍चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही.\nः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,\n(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)\nशेती farming खत fertiliser भारत निसर्ग कृषी विभाग agriculture department ओला मका maize बागायत ऊस कृषी विद्यापीठ agriculture university कोल्हापूर\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nजमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...\nजमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...\nआरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...\nदृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...\nसमजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...\nजमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...\nवाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...\nसेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या...कर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये,...\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर...जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती...\nशेतीतील कर्ब चक्र जपू यापर्यावरणातील विविध मूलद्रव्यांच्या चक्रानुसार...\nसेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी...सध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी...\nसेंद्रिय निविष्ठांची घरगुती निर्मितीसेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा या शेतीवरच...\nतयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...\nकडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...\nगांडूळ नेमके काय काम करतो गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...\nजैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...\nस्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड...संकरीत जाती आणि रसायनांचा वापर यामुळे शेतकऱ्यांना...\nबायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ...\nबायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायो��ायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gujarats-sacked-ips-officer-sanjiv-bhatt-jolts-from-supreme-court/", "date_download": "2019-06-15T22:47:38Z", "digest": "sha1:UFXYTHOLFDQB2L7YVOXHG3OZOTWZ7IYP", "length": 14804, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "३० वर्षांपुर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणी 'या' आयपीएस अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n३० वर्षांपुर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणी ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\n३० वर्षांपुर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणी ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने गुजरातच्या बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना दणका दिला आहे. ३० वर्षांपुर्वीच्या कस्टोडीयल डेथ प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुनावणी पुन्हा सुरु न करण्याची त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता याप्रकरणाची सुनावणी जामनगरच्या न्यायालयात २० जून रोजी होणार आहे.\nसंजीव भट्ट यांनी उच्च न्यायालयाच्या १६ एप्रिलच्या आदेशाविरोधात याआधीच धाव का घेतली नाही असा निकाल देत याप्रकऱणी कनिष्ठ न्यायालयातील तारीख निश्चित केली आहे.\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला…\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nगुजरात सरकारने संजीव भट्ट यांच्या याचिकेला विरोध केला होता. मात्र बडतर्फ करण्यात आलेल्या आयपीएस यांन गुजरात उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलीसांच्या ताब्यात असताना एका आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी १४ मधील केवळ ३ आणखी साक्षीदारांना बोलविण्याची परवानगी उच्च न्यायालयाने द���ली होती.\nउच्च न्यायालयाने २० जून पर्यंत जामनगर न्ययालयात सुनावणी पुर्ण करण्यात यावी असे सांगितले होते. संजीव भट्ट यांनी आपल्या याचिकेत सांगितले होते की ३०० साक्षीदार होते. तर सरकारी पक्षाने केवळ ३२ साक्षीदारांनाच बोलवले होते. तर त्यात १४ महत्त्वाचे साक्षीदार असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.\nयाप्रकऱणी ११ लोकांना साक्षी देण्यासाठी बोलविण्याचे आदेश द्यावे आणि सर्वोच्च न्यायालयाने याची मुदत २० जून पर्यंत वाढविली आहे.\nCustodial deathiplpolicenamasupreme courtआयपीएसकस्टोडीयल डेथपोलीसनामाबडतर्फ\nमुंबई इंडियन्सच्या ‘या’ गोलंदाजाने सांगितले खोटे वय ; येऊ शकते बंदी\n‘माझ्यासाठी ज्यांनी काम केले मी त्यांच्यासाठीच काम करणार’ ; खा. चिखलीकर यांचे वादग्रस्त वक्तव्य\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nदहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन\n१७०० कोटीच्या घोटाळ्यातील घोटाळेबाजाला ६०० कोटी देणार होते मंत्री, IAS अधिकाऱ्याने…\n मे महिन्यातील महागाईचा दर मागील २२ महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी, भाज्या…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : ���ोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nदहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला…\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त…\n‘कंगाल’ पाकिस्तानात महागाईचा ‘भडका’, दूध 180…\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\nसलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’,…\n‘बब्बी दा ढाबा’मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nभारत-पाक लढती दरम्यान पाऊस पडल्यास १०० कोटी रुपयांचे होणार नुकसान \nमुकेश अंबानींचा मुलगा आकाश, सून श्‍लोकाचे लग्‍नानंतरचे ‘रोमँटीक’ फोटो पहिल्यांदाच ‘सर्वांसमोर’,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004559-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/1864-3", "date_download": "2019-06-15T23:25:29Z", "digest": "sha1:YOJPXW3RCSWELPZCXZYITRFOXEFKDMXP", "length": 5738, "nlines": 73, "source_domain": "bharat4india.com", "title": "आमने - सामने, भाग - 3 - भारत 4 इंडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद - कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळं परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ४ व ५ बंद.\n११३० मेगावॉट उत्पादन क्षमता असणाऱ्या केंद्रातून केवळ ३१२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू.\nचेन्नई – पीएसएलव्ही सी-23 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं प्रक्षेपण.\nमुंबई – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटली.\nअजुनही पाऊस न पडल्यानं शहरावर पाणीकपातीचं संकट.\nपुणे - पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाला महागला. फळभाज्यांच्या किमतीही दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्या.\nपुणे - कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंद झाल्यानं मासळीची आवक घटली.\nकोकणातील आवक कमी झाल्याने पश्‍चिम ब��गाल, ओडिशा येथून मासळीची आवक सुरु.\nनागपूर - दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर महावितरणची शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना.\nथकबाकीची ५० टक्के रक्कम एक रकमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम माफ करण्यात येणार.\nआमने - सामने, भाग - 3\nबृहन्महाराष्ट्र ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांच्यामध्ये एका कार्यक्रमात ज्योतिषशास्त्र विरुद्ध अंधश्रद्धा असा सामना रंगला. स्थानिक पत्रकारांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं दोन विरोधी मतप्रवाहांना, विचारांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी खामगावच्या जनतेला मिळाली. पाहूयात राहू, केतू कोण आहेत याबद्दल दोन्ही वक्त्यांनी मांडलेली मतं.\nआदिवासी गाव बनलं 'इकोटेक व्हिलेज'\n(व्हिडिओ / आदिवासी गाव बनलं 'इकोटेक व्हिलेज')\nआदिवासींच्या विकासासाठी झटणारी 'आयुश'\n(व्हिडिओ / आदिवासींच्या विकासासाठी झटणारी 'आयुश')\nपैका देणारं करांदेचं पीक\n(व्हिडिओ / पैका देणारं करांदेचं पीक)\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reservoirs-water-bodies-continue-decline-13291", "date_download": "2019-06-15T23:39:13Z", "digest": "sha1:43P5O2WIEE7QW7ECDA26CXEWI2C2NN4P", "length": 16030, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Reservoirs of water bodies continue to decline | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठ्यात घट\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जलाशयात पाणीसाठ्यात घट\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लघू मध्यम, मोठ्या प्रकल्पांच्या जलशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा यामुळे घट सुरू असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट दिवसागणिक गडद होत चालले आहे.\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लघू मध्यम, मोठ्या प्रकल्पांच्या जलशयातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा यामुळे घट सुरू असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट दिवसागणिक गडद हो�� चालले आहे.\nनांदेड जिल्ह्यातील ९ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. दोन तलाव कोरडे पडले आहेत. सहा तलावांतील उपयुक्त पाणीसाठा १० टक्केपेक्षा खाली गेला आहे. लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६१.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४४.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६१.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.\nदेगलूर, मुखेड, लोहा तालुक्यातील लघू प्रकल्पांच्या तलावातील पाणीसाठा झपाट्याने घट होत आहे. देऊळगाव, चांडोळा, हणेगाव १, हणेगाव २, उंद्री-मांजरी, आडगाव, वझरा, दापकी या तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. दहा टक्केपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा असलेल्या तलावांमध्ये भेंडेवाडी, मुखेड, आखरगा, जामखेड, वसुर, सलगरा या सहा तलावांचा समावेस आहे. बोमनाळी आणि मोहिना परंडा तलाव कोरडे पडले आहेत.\nरविवारी (ता. २८) पैठण येथील जायकवाडी प्रकल्पामध्ये ३१ टक्के, येलदरी धरणामध्ये ९.०८ टक्के, सिद्धेध्वर धरणामध्ये १८.८७ टक्के, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये १९.२३ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ६४ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ४ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ५६.९१ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ४८.२१ टक्के, ढालेगाव बंधाऱ्यामध्ये ५०.४१ टक्के, मुळी बंधाऱ्यामध्ये २.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.\nपरभणी जिल्ह्यातील २२ लघू तलावांमध्ये सरासरी ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ७९.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सर्वच प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्यामध्ये घट सुरू आहे. भूजल पातळी खोल गेली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहेत.\nनांदेड nanded पाणी water पैठण धरण परभणी parbhabi\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे क��नॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर...\nनाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...\nपुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...\nमराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...\nकेळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...\nमका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...\nपावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...\nनागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...\nबुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...\nयेवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...\nसांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...\nनगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...\nबीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...\nरत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहा��\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/nigerian-girl-called-most-beautiful-girl-in-the-world/", "date_download": "2019-06-15T23:49:53Z", "digest": "sha1:V4ESTHY2VFHLCFYNLYUZDPUIFIJQQDQR", "length": 15357, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनुष्य आहे की परी? ‘तिचे’ सौंदर्य घालतेय नेटकऱ्यांना भूरळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम…\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nडॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nडॉक्टरांचा संप आणि प. बंगालमधील हिंसाचार; केंद्राने ममता सरकारकडे मागितला अहवाल\nप्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार\nभर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nदहशतवादाविरोधात एकत्र या; SCO मध्ये पंतप्रधानांचे आवाहन\nपाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी\nहिंदुस्थानच्या ‘त्या’ कृतीबाबत इस्त्रायलने मानले जाहीर आभार, यूएनमध्ये …\nदहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत हिंदुस्थान-चीनचे एकमत\nविश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार\nCWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत…\nPOLL पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट शतक ठोकेल का \nजायबंदी धवन जिममध्ये करतोय व्यायाम\nलेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी\nलेख: अर्जुन डांगळे: आंबेडकरी चळवळीचा प्रवक्ता\nआजचा अग्रलेख: संभाजीनगरात हैदोस सुरू;…तर घरात घुसून मारू\nप्रियकराबाबत सोनाली कुलकर्णीने मौन सोडले, म्हणाली….\nएक वर्ष संमेलन घेऊ नका, पण प्रायोगिक रंगमंच उभारा, कमलाकर नाडकर्णी…\nधबधबा : चला भिजायला …\nमुंबईकरांच्या मान्सून फॅशनसाठी रंगीबेरंगी पर्याय\nनयनरम्य इगतपुरी अन् भाऊली धरण\nRecipe : फणसाची भाजी\n5 वे तंत्रज्ञान 5G\nसौरभ गोखलेसोबत खिचडी Date\nस्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद\nमनुष्य आहे की परी ‘तिचे’ सौंदर्य घालतेय नेटकऱ्यांना भूरळ\nसोशल मीडियाच्या जगात कधी, कोण आणि कसा फेमस होईल हे सांगता येत नाही. आपले कर्तुत्व, आपल्यातील कला, विशेष गुण दाखवण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. पाच वर्षाच्या या मुलीचा फोटो पाहून तुमच्या तोंडातून ‘वाह… सुंदर’ असे शब्द बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही.\nव्हायरल झालेल्या या पाच वर्षीय मुलीचे नाव आहे जेरे इजालाना (Jare Ijalana). पहिल्या नजरेत ही मुलगी आहे की पुतळा की पेंटिग आहे की बाहुली याबाबत संभ्रम निर्माण होतो. परंतु सावळ्या रंगाची, हिरणीसारख्या डोळ्याची ही मुलगी सर्वांनाच भूरळ घालत आहे.\nजेरे इजालाना (Jare Ijalana) हिचे फोटो मोफ बामुयवा (Mofe Bamuyiwa) या फोटोग्राफरने काढले आहेत. हे फोटो त्याने ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत. या फोटोंना मोफ बामुयवा (Mofe Bamuyiwa) ‘ओह ती एक मनुष्य आहे…ती एक परी आहे’, असे कॅप्शन दिले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमराठा आरक्षणासाठी एकाच दिवशी तीन आत्महत्या, आतापर्यंत आठ जणांचे बलिदान\nपुढीलIND VS ENG TEST : इंग्रजांना पाणी पाजणारे ५ हिंदुस्थानी गोलंदाज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nजिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम...\nउच्च दाबाची विद्युत तार तुटल्याने शॉक लागून 77 मेंढ्या ठार\nघोड नदीपात्रात बुडून बहिण भावाचा मृत्यू\nजलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री\nहिंदुस्थानला 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचे आव्हान सहकार्याने शक्य\nVideo-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण\nजातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nडॉक्टरांच्या सर्व मा���ण्या मान्य, ममता बॅनर्जींचे डॉक्टरांना काम सुरू करण्याचे आवाहन\nसेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल\nवीज खंडित समस्येमुळे अलिबागकरांचा महावितरणवर धडक मोर्चा\nपाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दूध 200 रुपये लीटर\nअरणगावात काका-पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nपरभणीत तरुणाला बेदम मारहाण करून जिवंत जाळले\nसाई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार\nमालवणमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/transport-ministry-dismissed-the-condition-of-minimum-educational-qualification-for-heavy-vehicle-licence/", "date_download": "2019-06-15T22:45:17Z", "digest": "sha1:ILK3QGWIDZK5WY6BMOXSCM3DE7XCMIVU", "length": 15020, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "खुशखबर ! बस-ट्रक चालक होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या नियम - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n बस-ट्रक चालक होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या नियम\n बस-ट्रक चालक होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या नियम\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पशिक्षित बस व ट्रक चालकांना दिलासा देणारी महत्वाची बातमी आहे. ट्रक, बससारखी अवजड वाहन चालकांना आठवी पास असणं यापुढं बंधनकारक असणार नाही. अवजड वाहनांच्या परवान्यासाठी लागू करण्यात आलेला किमान शैक्षणिक पात्रतेचा नियम रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयानं घेतला आहे. वाहन चालवण्यासाठी शैक्षणिक पात्रता कमी करण्याची मागणी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.\n‘या’ कारणामुळे नियम शिथिल –\nशिक्षित चालकांकडून अपघात घडण्याची शक्यता कमी असते, असा निष्कर्ष काढून अवजड वाहनांच्या चालकांसाठी शैक्षणिक पात्रतेचा नियम ठेवण्यात आला होता. मात्र अपघातांच्या आकडेवारीनुसार यात तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षी देशात जेवढे अपघात झाले त्यापैकी बहुतांश चालक हे शिक्षितच होते.\nवाहन चालवण्यासाठी शैक्षणिक पात्रता नव्हे, तर रहदारीचे नियम माहीत असणं गरजेचं आह��. यावरून सिद्ध झालं. तसेच या अटीमुळे अशिक्षित लोकांसाठी रोजगाराचे एक दार बंद होत असल्याचं परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे चालक आठवी पासअसावा ही अट काढून टाकण्यात आली आहे.\n२०२० नंतर देशात जुन्या वाहनांना ‘नो एंट्री ‘ ;…\nमनपाच्या ‘घंटागाडी’ने ६ वर्षीय मुलाला चिरडले ;…\nनितीन गडकरींनी भाजपविषयी केला ‘हा’ मोठा दावा ;…\nऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री\n‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’\n‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’\n‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ \n तुम्ही १२ वी पास असाल तर तुम्हाला मिळू शकते ‘इस्रो’मध्ये नोकरी\nपोलीसांची तपासात उदासीनता ; फिर्यादीचा आत्मदहनाचा प्रयत्न\n२०२० नंतर देशात जुन्या वाहनांना ‘नो एंट्री ‘ ; पण ‘भंगार’…\nमनपाच्या ‘घंटागाडी’ने ६ वर्षीय मुलाला चिरडले ; स्थानिकांनी चालकाला दिला…\nनितीन गडकरींनी भाजपविषयी केला ‘हा’ मोठा दावा ; राजकीय वर्तुळात चर्चांना…\nनितीन गडकरी ‘रिजेक्टेड’ ; वाचा नक्की काय आहे प्रकरण\nशास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा सिद्ध केले – आपला देश सक्षम : नितीन गडकरींकडून…\n..तेंव्हा महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतर��ा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\n२०२० नंतर देशात जुन्या वाहनांना ‘नो एंट्री ‘ ;…\nमनपाच्या ‘घंटागाडी’ने ६ वर्षीय मुलाला चिरडले ;…\nनितीन गडकरींनी भाजपविषयी केला ‘हा’ मोठा दावा ;…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं…\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली,…\n‘ब्रह्मास्त्र’साठी बनारसला गेलेल्या रणबीर कपूरचं नरेंद्र…\nअमित शाहांची आंध्रप्रदेशचे CM जगनमोहन रेड्डी यांना मोठी…\nएस-४०० क्षेपणास्त्र खरेदी व्यवहार भारताने करू नये ; अमेरिकेची पुन्हा धमकी\nBigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का\nविजेची तार पडून १०० मेंढ्या ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/bjp-117020400016_1.html", "date_download": "2019-06-15T23:09:38Z", "digest": "sha1:LYR6BZXOSGMCM5H6AVT3RXZ2H6SNZKBE", "length": 10635, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजप उमेदवारी पुन्हा वादात, पैसे मागत असल्याचा एमएमएस व्हायरल | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाजप उमेदवारी पुन्हा वादात, पैसे मागत असल्याचा एमएमएस व्हायरल\nनाशिकमध्ये भाजपा उमेदवारी पुन्हा वादात अडकली असून आता तर एक स्टिंग म्हणजेच एक एमएमएस व्हायरल झाला आहे.\nतिकिट वाटपावेळी निष्ठावंताना डावलुन आयारामाना संधी दिल्याचा आरोप करण्यात आला. याला आता बळ मिळताना दिसत आहे.पक्षाच्या कार्यालयात बसुनच प्रत्येक उमेदवाराकडुन पदाधिकारी पैसे मागत असल्याचा एक व्हिडीयोच समो�� आला आहे .\nया व्हिडीयोत पक्षाचे पदाधिकारी नाना शिलेदार\nआणि त्यांचे सहकारी अरुण शेंदुर्णीकर\nमेदवाराला दिड ते दोन लाख रुपये तात्काळ भरा अस सांगत आहेत. नाना शिलेदार यासोबत असलेले अरुण शेंदुर्णीकर मात्र हे पैसे चेकनेही चालतील असं म्हणताय. पण हा पैसा नेमका कश्यासाठी हे काही स्पष्ट होत नाहीये.\nनाशिकमध्ये शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांविरोधात शस्त्रबंदी कायदाभंग प्रकरणी गुन्हा दाखल\nमुंबईतील भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटला\nवर्गात मित्र सतत टपली मारतो, म्हणून चाकूने भोसून खून\nउद्या घरी बसाल सूचक इशारा - शिवसेना\nभाजपचे खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका\nयावर अधिक वाचा :\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nSamsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या\nसॅमसंगने आपल्या Galaxy A30 ची किंमत कमी केली आहे. आता हा मॉडेल आपल्याला 1500 रुपये कमी ...\nआदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील\nउद्धव ठाकरे 16 जून रोजी प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला भेट देणार असून, ...\nजे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले\nनीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद विकोपाला गेला ...\nसचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला\nभारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 ...\nमाझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख\n\"बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, ��्वतः च्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sachin-sawant-says-state-government-should-take-out-white-paper-investment", "date_download": "2019-06-15T23:40:28Z", "digest": "sha1:UB3WY7UVKTYD4B2KBOQOVEUKYHWLGHXQ", "length": 14745, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, sachin sawant says state government should take out white paper on investment, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढा ः सावंत\nराज्यातील गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढा ः सावंत\nबुधवार, 15 नोव्हेंबर 2017\nमुंबई: फडणवीस सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या काळात राज्यात झालेल्या गुंतवणुकीचे अतिरंजित आकडे दिले जात आहे. सरकारने राज्यात झालेल्या गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nमुंबई: फडणवीस सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या काळात राज्यात झालेल्या गुंतवणुकीचे अतिरंजित आकडे दिले जात आहे. सरकारने राज्यात झालेल्या गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nसावंत म्हणाले, की रिझर्व्ह बँकेतर्फे नुकत्याच प्रकाशित केलेल्या खासगी काॅर्पोरेट गुंतवणुकीच्या अहवालासंदर्भात देशातील एकूण ९२२ काॅर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या गुंतवणूक आराखड्यातून २०१६-१७ मध्ये जवळपास २ लाख ६४०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही बँकिंग तथा इतर आर्थिक संस्थांकडून अर्थपुरवठा प्राप्त करून प्रस्तावित केली गेली होती. महाराष्ट्रातील वाटा केवळ ८.६ टक्के एवढाच असून, २०१५-१६ ला तो केवळ ९.४ टक्के होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी देशातील ५० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली, या दाव्याला कोणताही आधार नाही.\nफॉक्सकॉनचे सर्वेसर्वा टेरी गाऊ देशात आले होते तेव्हा २ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक सर्व राज्यात विभागून करू, असे जाहीर केले होते. दोनच दिवसांत केवळ महाराष्ट्रात ५ बिलियन डॉलर गुंतवणुकीचा करार था���ात करण्यात आला. त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री यामुळे ५० हजार रोजगारनिर्माण होतील, असे उत्साहाने सांगत होते. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही गुंतवणूक प्रत्यक्षात यावी आणि हे आकडे अतिरंजित नसावेत, अशी कानटोचणी केली होती.\nमहाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस गुंतवणूक मुख्यमंत्री अशोक चव्हाण\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा...\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nकोकणात चांगल्या पावसाची शक्यता\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल, मध्यभागावर १००६ हेप्टापास्कल इतका हव\nढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन\nबागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे कॅनॉपीची गर्दी व जुन्या कॅनॉपीमध्ये ढगाळी\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nतिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप\nतिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता.\nआश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...\nवैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...\nमुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...\nअकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...\nकर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nसांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...\nतिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...\nखरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...\nकोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...\nदुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...\n‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...\nमॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...\nचाऱ्याची नव्हे धोरणाची कमतरता...\nगुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...\nमोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...\n‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...\nछत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...\nराज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...\n'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/ex-mizoram-governor-aziz-qureshi-objectionable-remarks-pm-modi-about-pulwama-attack/", "date_download": "2019-06-16T00:01:34Z", "digest": "sha1:SW42Q2TX3HIOJ63RTACLLA3VL6KO53UA", "length": 31630, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ex Mizoram Governor Aziz Qureshi Objectionable Remarks On Pm Modi About Pulwama Attack | ‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’ | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोट���\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्क��ळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\n‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’\n‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’\nपुलवामा दहशतादी हल्ल्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे.\n‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’\nभोपाळ : मिझोराम राज्याचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अजीज कुरैशी यांनी तर पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट असल्याचा धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.\n'तुम्ही नियोजन करुन पुलवामा हल्ला तर घडवून आणला. मात्र, 42 जवानांची हत्या करुन त्यांच्या मृत्यूचे आपण राजकीय भांडवल म्हणून वापर करत असाल तर जनता ते तुम्हाला करु देणार नाही', असे अजीज कुरैशी यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, पुलवामा दहशतादी हल्ल्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. याआधी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. ते म्हणाले होते, 'पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात फिक्सिंग आहे. हा हल्ला हातमिळवणीशिवाय शक्य नाही. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा द्यायला पाहिजे.'\n('पुलवामा हल्ल्यामागे नरेंद्र मोदी - इम्रान खान यांची फिक्सिंग')\nजम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईवर अनेक शंका उपस्थित करुन यावर राजकारण करण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\npulwama attackNarendra Modiपुलवामा दहशतवादी हल्लानरेंद्र मोदी\nरामदेव बाबा म्हणतात, 23 मे मोदी दिन म्हणून साजरा व्हावा\nमोदींच्या शपथविधीला बिमस्टेकच्या नेत्यांची उपस्थिती\nमाजी पंतप्रधानांच्या आयकर परताव्याची नोंदच नाही : पंतप्रधान कार्यालय\nराज ठाकरे आता काय करणार; 'इंजिन' कुठल्या दिशेने धावणार\nप्रचारकाळात सकाळी 6 वाजताच अमित शहांचा फोन यायचा : योगी आदित्यनाथ\nनिवडणूक न लढवता मुख्यमंत्री झालेले मोदी पहिले नेते – अमित शहा\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुं���ई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nसंपकरी डॉक्टरांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावले\nट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे\nप्रणव रॉय, राधिका रॉयवर सेबीने घातली दोन वर्षांची बंदी\nकृषी संकटाच्या मुकाबल्यासाठी राज्यांना हवा अधिक निधी\n‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग\nपश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या तीन, भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे का��� ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2019-06-15T22:51:53Z", "digest": "sha1:KCKVLZCJ7IE2SFB3WTDIKTSHEDQ5JDF4", "length": 9610, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनिल राठोड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - अनिल राठोड\nफलक चोरीवरून शिवसेना राष्ट्रवादी आमने-सामने , संग्राम जगतापांची पोलिसांत तक्रार\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेता सुभाष चौकात लावलेला स्वागताचा फलक चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज...\nशिवसेनेच्या आंदोलनात राष्टवादीच्या नगरसेवकाचे नाव, आता गुन्ह्यातून नाव वगळण्याची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अहमदनगर महापालिकेचे शहर अभियंता यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात...\nआमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू ���कत नाही; राठोडांचा हल्लाबोल\nअहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त मेळाव्यात शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी जोरदार टोलेबाजी...\nअनिल राठोड ‘वर्षा’वर, पवारांच्या फोडाफोडीचा बदला घेणार\nटीम महाराष्ट्र देशा:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये आले होते. दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे...\nभाजप नेते खोटारडे ; शिवसेनेला अखेरपर्यंत झुलवत ठेवले – अनिल राठोड\nटीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीच्या वेळी राज्याने भाजप आणि राष्ट्रवादीची अभद्र युती पहिली. मात्र त्यानंतर या युतीची संकल्पना...\nभाजपला साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवारांचे समर्थन \nअहमदनगर : अहमदनगरच्या महापौर निवडीमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिसऱ्या क्रमाकांवरील भाजपला पाठींबा दिला, त्यामुळे पुरेसे संख्याबळ...\nशिवाजी कर्डिले हे जादूची कांडी नसून, ही तर जिलेटीनची कांडी – अनिल राठोड\nटीम महाराष्ट्र देशा : शहर दहशतमुक्त करण्याचा आमचा निर्धार असून, आम्ही सत्तेच्या माध्यमातून नगर शहराचा विकास केला आहे, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे जादूची...\nकेडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरण; तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना अटक व सुटका\nटीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे: अहमदनगर मधील केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे माजी शहर...\nअहमदनगर : शिवसैनिक दुहेरी हत्याकांड , स्थानिक विशेष तपास पथक बरखास्त\nअहमदनगर/प्रशांत झावरे :- संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या व अहमदनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगार बनत चालले असल्याची सर्वच बाजूनी जाहीर टीका होणाऱ्या अहमदनगर मधील...\nशिवसैनिक हत्याकांड : भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी\nअहमदनगर : अहमदनगर शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी भाजपचे शिवाजी कर्डिले यांना अटक...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून ���लटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-06-15T22:52:50Z", "digest": "sha1:73NNQCCX4NOFLRBSNXCVX2FQDQFK5S4D", "length": 9635, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्वानेथ पाल्ट्रो Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – राधाकृष्ण विखे\nTag - ग्वानेथ पाल्ट्रो\nखळबळजनक : ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप\nतिरुअनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी आपले अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. याविरोधात केरळ पोलिसांनी शनिवारी...\n#MeToo : अनु मलिक यांची ‘इंडियन आयडॉल १०’च्या परिक्षकपदावरून हकालपट्टी\nमुंबई : लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करण्यात आलेले गायक-संगीतकार अनु मलिक यांचे ‘इंडियन आयडॉल’चे परिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या अनु मलिक, नेहा...\n#MeToo :अनु मलिक यांच्यावर ‘या’ दोन प्रसिद्ध 2 महिलांचे धक्कादायक आरोप\nमुंबई : गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर अनु मलिकवर यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले...\n#MeToo : नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा : आठवले\nपुणे : सध्या देशभरात उठलेल्या मीटूच्या मोहिमेबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ...\n#MeToo : उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार\nटीम महाराष्ट्र देशा- सध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्का��ायक व्यक्ती समोर आल्या आहेत यामुळे सध्या...\n#MeToo : माझा ‘मीटू’शी कसलाही संबंध नाही : आठवले\nपुणे : ‘मीटू’बाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची...\n‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’\nटीम महाराष्ट्र देशा- मी टू वादळाच्या भोवऱ्यात आता सिने इंडस्ट्रीचा बादशाह असलेल्या बिग बी अमिताभचं नाव पुढे येत आहे. अर्थात अद्याप कोणीही त्यांच्यावर आरोप केला...\n#MeToo : लैगिंक शोषणाचे आरोप-प्रत्यारोप आणि वास्तव\nसध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्कादायक व्यक्ती समोर आल्या आहेत. लैगिक शोषण हे फक्त बाँलिवुड मध्येच...\nलेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी…\nभारतीय परीपेक्षातील समकालीन वास्तवाच्या संदर्भात तथाकथित धर्म आणि त्याच्या तत्त्वज्ञानाने आपला गहनतम प्रभाव प्रस्थापित केला आहे. अर्थात हजारो वर्षांच्या...\n#MeToo : लसिथ मलिंगावर भारताच्या ‘या’ गायिकेने केला विनयभंगाचा आरोप\nटीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/ramdas-athawale-house/", "date_download": "2019-06-15T22:53:00Z", "digest": "sha1:TRJYNQWOEJIP7AXWKGLCL7M65ZXSFHYT", "length": 9481, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ramdas athawale house Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\nमुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार – रा���ाकृष्ण विखे\n#MeToo : माझा ‘मीटू’शी कसलाही संबंध नाही : आठवले\nपुणे : ‘मीटू’बाबत अनेक व्यक्तींवर आरोपी केले जात आहेत. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी तक्रार करण्याची...\nसेना-भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे : रामदास आठवले\nपुणे : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी परस्परांतील वाद संपवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती करावी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद...\nमराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये : रामदास आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- एका गावात मराठ्यांचे दोन गट असतात त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा...\nबाळासाहेबांच्या सभेला देखील मोठी गर्दी व्हायची पण त्यांना मतं मिळत नव्हती : आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही सभा मोठी व्हायची, पण त्यांना मतं मिळत नव्हती. सभा मोठी झाली म्हणून सगळी मतं मिळतील असं नाही असा टोला...\n‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’ : आठवले\nपुणे : आपल्या विनोदी आणि शीघ्र कवितांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश...\nइंधन दरवाढीबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर आठवलेंनी केली अखेर दिलगिरी व्यक्त\nटीम महाराष्ट्र देशा- डिझेलच्या दरवाढीबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दिलगिरी व्यक्त केली आहे...\nअयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते : आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते, नंतर मुस्लिम आणि हिंदूंनी तेथील बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी...\nमंत्री असल्याने मला फुकटात इंधन मिळते, दरवाढीचा फटका नाही : रामदास आठवले\nजयपूर – ”पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काहीही फरक पडत नाही”, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे...\nसत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठ्यांसाठी काही केले नाही : आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याचा कायदा करावा व ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वाना सवलती...\nभिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी : आठवले\nटीम महाराष्ट्र देशा- भीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा...\nपुणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून दुष्काळग्रस्तांना १० लाखांची मदत\nरामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद\nशिवसेनेने श्रीरामाचाही उपयोग स्वार्थासाठी केला – सचिन सावंत\nमाधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”\nपुढच्या जन्मी अशी पत्नी नको, पत्नीपीडित पतींचे यमराजाला साकडंं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/priyanka-chopra-hilarious-incident-in-an-episode-of-the-kapil-sharma-show/", "date_download": "2019-06-15T23:01:48Z", "digest": "sha1:2SMXJFD7N6UDQSU5PBDNQBJVCQ2U3EL3", "length": 15459, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "... म्हणून 'त्या'वेळी माकडीनीने प्रियंका चोपडाच्या 'कान'पुर्‍यात वाजवली - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n… म्हणून ‘त्या’वेळी माकडीनीने प्रियंका चोपडाच्या ‘कान’पुर्‍यात वाजवली\n… म्हणून ‘त्या’वेळी माकडीनीने प्रियंका चोपडाच्या ‘कान’पुर्‍यात वाजवली\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा बॉलिवूड स्टारसोबत असे काही घडते जे त्यांना सहन होत नाही आणि त्यांना समजतही नाही. आजकाल अनेक स्टार्स त्यांच्या लहानपणीचे काही विनोदी किस्से चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. स्टार्सबद्दल अनेक गुपितं जाणून घेण्यासाठी चाहतेही नेहमीच उत्सुक असतात. असाच एक कॉमेडी किस्सा प्रियंका चोपडाने सांगितला होता. 2017 मध्ये कपिल शर्मा शोमध्ये तिने हा किस्सा शेअर केला होता. देसी गर्ल सांगते की, लहानपणी तिला एका माकडीनीने कानशिलात लगावली होती. नुकतंच तिने याबाबत सांगितलं आहे.\nप्रियंका चोपडा म्हणते की, “मी लखनऊमध्ये इयत्ता तिसरीमध्ये होते. आमच्या शाळेत एक झाड होते. तेथे खूप सारे माकडं होते. एक माकडीन झाडावर उभी राहून का��ीतरी करत होती. बहुतेक ती स्वत:ला साफ करत असावी. परंतु मला हे सगळं खूप विनोदी वाटलं. मी उभी होते आणि तिच्यावर जोरात हसत होते. मी हसताना असेही म्हणत होते की, बघा ती माकडीन कशी स्वत:लाच साफ करत आहे. यानंतर ती माकडीन खाली आली आणि तिने माझ्या कानशिलात लगावली.” प्रियंकाने हा किस्सा सांगिल्यानंतर शोमध्ये उपस्थित सर्वच हसायला लागले.\nप्रियंका चोपडाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका द स्काय इज पिंक या सिनेमातून कमबॅक करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या सिनेमात प्रियंका चोपडासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा सोनाली बोस दिग्दर्शित असून ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nहाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे\nप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’\nकॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’\nकोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात\nआदित्य ठाकरेच राहणार ५ वर्ष मुख्यमंत्री, संजय राऊत यांच्या वक्‍तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण\n#Video : पश्‍चिम बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागु होणार, पुन्हा हिंसाचार उफाळला\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जा��ांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची…\nAlert : आगामी काही तासात या ५ राज्यातील ६० शहरात येणार…\nममता बॅनर्जींकडून ‘बंगाली’ अस्मितेचा मुद्दा, प. बंगालमध्ये…\n‘बब्बी दा ढाबा’मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nपोलिस कन्येच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी\nअभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/07/07/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9/", "date_download": "2019-06-15T23:27:20Z", "digest": "sha1:S5DZRHMWAFJEG7MKYUKZNVLIKIEJKLSY", "length": 10734, "nlines": 59, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कंबर, पाय, दात दुखण्यांवर हे करून पहा - Majha Paper", "raw_content": "\nकंबर, पाय, दात दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.\n१) पाय दुखणे- मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.\n२)कंबर दुखी- विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.\n३) उसण भरणे- कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.\n४) बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक )- बर्‍याचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्‍याच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.\n५) दात दुखणे- आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.\n६) पोटदुखी- ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.\n७) जुलाब- जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.\n८) उलटी- उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घाल���वेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.\n९) अपचन- अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.\n१०) शौचास खडा होणे- ही सवय बर्‍याच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो. १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.\nडॉक्टरांनी चक्क आयसीयूत पार्क केली गाडी\nआता पासपोर्ट मिळाल्यानंतर होणार पोलीस व्हेरिफिकेशन\n२०१५ च्या भारतीय बाजारात टॉप टेन कार्स\nदुबईमध्ये अवतरली सोन्याची कार\nआशिया खंडातील सर्वात मोठे विद्यापीठ पुण्यात\nशॉर्ट स्कर्ट घालाल तर तुरूंगात जाल\nदीर्घकाळ स्तनपान मिळणारी मुले अधिक बुद्धिमान\nमासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे \nजर्मनीतील म्युनिचमध्ये भरतो जगातील सर्वात मोठा बियर फेस्टिव्हल\nआता डेंग्यू पसरविणाऱ्या डासांचा होणार खात्मा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004600-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=25%3A2009-07-09-02-01-06&id=253508%3A2012-10-03-17-06-03&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=2", "date_download": "2019-06-15T23:16:17Z", "digest": "sha1:CYXNG6VER35HRQURZTDTRPKR43P756NG", "length": 3437, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिकचे संघ जाहीर", "raw_content": "राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिकचे संघ जाहीर\nउस्मानाबाद येथे चार ते सात ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी कुमार व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचा निरोप समारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या उपस्थितीत झाला.\nपंचवटीतील श्रीराम विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी तरुण ऐक्य मंडळाचे सचिव बाबुराव मुखेडकर, नितीन पवार, संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले उपस्थित होते. या संघास विजय शिंगे यांनी मार्गदर्शन केले. नाशिकच्या संघांना शिवायन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच शासनाच्या क्रीडा धोरण समितीचे तज्ज्ञ सदस्य आ. नितीन भोसले यांनी पुरस्कृत केले आहे. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचे स्वागत उमेश आटवणे यांनी केले. प्रास्तविक सरचिटणीस मंदार देशमुख यांनी केले. निवड झालेल्या कुमार संघात मयूर जाधव (कर्णधार), सुशांत तरे, कपिल धवन, स्वप्निल चिकणे, विल्सन बिहारीलाल, रतन शर्मा, राकेश राजगुरू, विवेक शिनगर, वैभव आंबेकर, अक्षय खापरे, करण मोरे, राहुल बुटे, सागर कटारे (प्रशिक्षक), वैभव टिळे (व्यवस्थापक) तर मुलींच्या संघात वंदना चव्हाण (कर्णधार), ललिता चव्हाण, अनिता म्हसे, रेश्मा म्हसे, शर्मिला चौधरी, तनुजा गयाले, ज्योती गोसावी, अर्चना गाजरे, रोशनी कुयटे, अक्षदा म्हस्के, विभावरी लाड, ऐश्वर्या बर्डे, दीपक लभडे (प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. मुख्य व्यवस्थापक म्हणून उमेश आटवणे काम पाहात आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/stress-buster-tips-117061300017_1.html", "date_download": "2019-06-15T23:19:41Z", "digest": "sha1:WQTVCFX5ZUT2QL6ZS6UXTMVLKR4JGFRH", "length": 10685, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मूड खराब झाल्यावर हे करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 16 जून 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमूड खराब झाल्यावर हे करा\nरोजची धावपळ, मुलांचा सांभाळ, आणि स्वत:ला फिट ठेवण्याची जिद्द, अशात ताणतणावाचा नियोजन करायलाच हवं. बरेचदा नोकरी आणि घराची जबाबदारी पेलताना महिला गुरफयटतात आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग सुरू होते ती चिडचिड, वैताग आणि मूडच जातो. आता मूड खराब झाल्यावर तो चांगलं तर करायलाच हवा. त्यासाठी काही सोपे उपाय:\n* स्वत:ला थोडा वेळ द्या. एखाद्या बागेत फिरायला जा. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्याने ताण निवळतो आणि ताजंतवानं वाटतं. बागेतील हिरवाई आपलं मन मोहवून टाकते. कामाचा उत्साह दुपटीने वाढतो. निसर्गाच्या सानिध्यात शरीरातल्या पेशी आणि नसांचा थकवा दूर होतो, मनातले नकारात्मक विचार दूर होतात. बागेत जाऊन मोकळ्या वार्‍यात दीर्घ श्वास घ्या. स्वत:शी संवाद साधा.\nमहिलांच्या डोक्यात बर्‍याच विचरांचा कोलाहल सुरू असतो. त्यांना मर्यादित वेळेत बरंच काही करायचं असतं. मुलांचा डबा तयार करण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्यापर्यंतच्या कामांची मोठी यादी तयार असते. अशा वेळी जवळ एक वही ठेवा. कामांची यादी करा. वेळखाऊ कामं सकाळच्या वेळी करा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा.\nआनंदापासून दूर ठेवतात या गोष्टी\nगर्भधारणा न होण्याचे 9 कारण\nहे क्षण तुम्ही हरवले तर नाही नं \nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nउन्हाळ्यात अन्न नीट साठवा\nयावर अधिक वाचा :\nICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील\nक्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...\nज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...\nऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...\nWhatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत\nसोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...\nलठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या\nती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...\nड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स\nकॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...\nचण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या\n* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...\nअनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर\nखडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...\nपितृदिन विशेष : बाप\nआईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...\nयोगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन\nयोगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...\n'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा\nयोग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T23:16:12Z", "digest": "sha1:ENE7FVQCXNJNL3Q56D5P56K32YHFII64", "length": 11178, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विधानसभेला मनसे दोन आकडी जागा जिंकणार; ज्योतिष संमेलनातील भाकीत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news विधानसभेला मनसे दोन आकडी जागा जिंकणार; ज्योतिष संमेलनातील भाकीत\nविधानसभेला मनसे दोन आकडी जागा जिंकणार; ज्योतिष संमेलनातील भाकीत\nलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे फायदा होईल अशी भुमिका घेतली होती. त्याचा किती फायदा होईल हे २३ मे रोजी स्पष्ट होईलच. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भरारी घेईल आणि पुन्हा दोन आकडी जागा जिंकेल असे भाकीत नाशिकच्या ज्योतिष संमेलनात व्यक्त करण्यात आले आहे.\nनाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन मनसे विधानसभा निवडणूक लढवेल असेही मारटकर यांनी म्हटले आहे. येत्या विधानसभेत जनता मनसेला भरभरुन मते देईल त्यामुळे मनसेचे पुन्हा दोन आकडी आ���दार निवडून येतील असे त्यांनी म्हटले आहे.\nराज यांच्या पत्रिकेतील गुरु पुन्हा धनु राशीत येत असल्याने याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल. राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने त्यांच्यासह शिवसेनेचीही मते त्यांना मिळतील असे भाकीतही करण्यात आले आहे. २०१४ ते २०१९ या काळात राज यांच्या ग्रहांची स्थिती अनुकूल नव्हती त्यामुळे त्यांना या काळात यश मिळवता आले नाही. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती अगदी उलटी असल्याने त्यांना घवघवीत यश मिळू शकते.\nत्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपाला जागा कमी मिळतील मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील असेही भाकीत मारटकर यांनी केले आहे. मोदींची वृश्चिक रास असून सध्या गुरुचे भ्रमण त्यांच्या राशीतून होत असल्याने याचा मोदींना फायदा होणार असल्याचे तसेच राज्यात शिवसेना-भाजपाच्या जागांमध्ये घट होणार असल्याचेही मारटकर यांनी म्हटले आहे.\nमुख्यमंत्री योगींकडून मंत्री राजभर यांची हकालपट्टी\nमहापालिकेच्या चार विषय समिती सदस्यांची महासभेत निवड, विषय समित्यांवर महिलाराज\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची दांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या ��्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/crime/ex-mps-missing-bag-found-pydhonie-police/", "date_download": "2019-06-16T00:01:27Z", "digest": "sha1:7CYIH2H5SEGRQPBANPAJPSEHC5DOANOE", "length": 30671, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ex Mp'S Missing Bag Found To Pydhonie Police | माजी आमदाराची हरवलेली बॅग पोलिसांनी २४ तासात काढली शोधून | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्र��सच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांक���े मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nमाजी आमदाराची हरवलेली बॅग पोलिसांनी २४ तासात काढली शोधून\nEx Mp's Missing Bag Found To Pydhonie Police | माजी आमदाराची हरवलेली बॅग पोलिसांनी २४ तासात काढली शोधून | Lokmat.com\nमाजी आमदाराची हरवलेली बॅग पोलिसांनी २४ तासात काढली शोधून\nशेकडो सीसीटिव्ही तपासून पायधुनी पोलिसांनी ही बॅग शोधून काढली.\nमाजी आमदाराची हरवलेली बॅग पोलिसांनी २४ तासात काढली शोधून\nठळक मुद्देलोखंडवाला यांनी प्रवास केलेली टॅक्सी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरच्या सर्व सीसीटिव्हींची पडताळणी पोलिसांनी केली. ती टॅक्सी शोधून काढण्यात आली व हरवलेले कागदपत्र टॅक्सी चालक अनिल मोरया यांच्याकडून चेंबूर येथील वाशी नाका येथून ताब्यात घेण्यात आले.\nमुंबई - प्रवासादरम्यान टॅक्सीत बॅग विसरलेले माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांची बॅग २४ तासांत पायधुनी पोलिसांनी शोधून काढली. या बॅगेत सोहेल यांची अत्यंत महत्वाची कागदपत्रे होती. शेकडो सीसीटिव्ही तपासून पायधुनी पोलिसांनी ही बॅग शोधून काढली.\nमाजी आमदार सोहेल लोखंडवाला हे काही कामानिमित्त टॅक्सीतून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान घाईत असताना ते आपली बॅग टॅक्सीत विसरले. उतरल्यानंतर काही वेळाने टॅक्सीमध्ये बॅग विसरल्याचं सोहेल यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत तपासाला सुरूवात केली. लोखंडवाला यांनी प्रवास केलेली टॅक्सी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरच्या सर्व सी���ीटिव्हींची पडताळणी पोलिसांनी केली. एवढेच नव्हे तर टॅक्सीचा नंबर मिळवत आरटीओकडून टॅक्सी मालकाचा नाव, पत्ता मिळवला. त्यानंतर या टॅक्सीच्या इन्शुरन्सची माहिती घेऊन टॅक्सी मालकाचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर ती टॅक्सी शोधून काढण्यात आली व हरवलेले कागदपत्र टॅक्सी चालक अनिल मोरया यांच्याकडून चेंबूर येथील वाशी नाका येथून ताब्यात घेण्यात आले. सर्व कागदपत्रे माजी आमदार सोहेल लोखंडवाला यांना परत करण्यात आली. सोहेल यांनी कारवाईत सहभागी झालेले पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे व उपनिरीक्षक पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउद्योजकाला साठ लाखांचा गंडा\nशिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा\nपोलिसांच्या आत्महत्यांबाबत मुख्यालयच अनभिज्ञ, आरटीआयतून उघड\nपतीने पत्नीवर चाकूने वार करुन केली आत्महत्या ; साेरतापवाडी येथील घटना\nसटाणा येथे साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला\nपतीकडून पत्नीचा गळा आवळून खून ; वडगांव येथील घटना\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nबोगस आयकर अधिकाऱ्यांची गॅंग पोलिसांनी केली जेरबंद\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nअवघ्या ३ मिनिटात कार चोरणाऱ्या ६० वर्षीय चोराच्या मुसक्या आवळल्या\n बंद कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह\nलोखंडी सळी कोसळून एक जखमी, तर गोवंडीत झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू\nदिंडोशी सत्र न्यायालयात आरोपीने सहाव्या मजल्यावरून मारली उडी\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/chhagan-bhujbal-grounds-for-mpsc-students-now/", "date_download": "2019-06-15T22:41:12Z", "digest": "sha1:75NWET2455NVHAEFVLROBDNRUCPBDAQP", "length": 6378, "nlines": 127, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आता छगन भुजबळ मैदानात", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आता छगन भुजबळ मैदानात\nटीम महाराष्ट्र देशा : मेरिटमध्ये येऊनही ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीने नोकरी नाकारली, अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. तसेच याबाबत आज भुजबळ सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत.\nहायकोर्टाच्या आदेशानुसार कुणीही खुल्या प्रवर्गातून परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा देऊन ते मेरिटने पास झाले. यादीत त्यांचं नाव आलं. मात्र नोकरी देताना त्यांची धनगर, माळी, कुंभार, सोनार अशी जात पाहिली आणि खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली असल्यामुळे नोकरी नाकारली.\nहायकोर्टाच्या आदेशानुसार कुणीही खुल्या प्रवर्गातून परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, असंही भुजबळ म्हणाले.\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nदहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा- विनोद तावडे\nपदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nभाजप, वायएसआर करतंय सुडाचं राजकारण- टीडीपी\nउदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्या कुत्र्याला आधी आवरा\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nनाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा…\n‘मिस यु मिस्टर’ ट्रेलरला सोशल…\nअभिनेत्री तेजस्विनीने जोपासला वडिलांचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-06-15T23:23:42Z", "digest": "sha1:44UIJCZDWSFBUZYOG7YDN4VHLKXURAE4", "length": 6036, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कलमवाडी Archives - Majha Paper", "raw_content": "\nशहाणा सोन्या बैल बनला गावाचे भूषण\nJune 13, 2019 , 10:17 am by शामला देशपांडे Filed Under: महाराष्ट्र, सर्वात लोकप्रिय Tagged With: कलमवाडी, भूषण, सांगली जिल्हा, सोन्या बैल\nसांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या कलमवाडी गावातील सोन्या नावाचा एक बैल या गावासाठी भूषण बनला आहे. गेले काही दिवस हा बैल खूपच चर्चेत असून गावकरी त्याच्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ कडून घेत आहेत. आपण सर्वसाधारणपणे कमी समज असलेल्या माणसाना बैलोबा म्हणतो पण सोन्या बैल मात्र माणसांपेक्षा कांकणभर अधिकच हुशार असून त्याची ही हुशारीच गावासाठी अभिमानाची गोष्ट […]\nइंग्लंडमधील टीम इंडियाच्या ड्रेसिंग...\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nअर्जुन कपूरच्या शर्टलेस लूकवर काय म...\nपुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आमिर...\nपाक कर्णधाराची हाय व्होल्टेज सामन्य...\nडीएसपी गीता फोगटच्या फोटोवर चाहते ख...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nअशी आहे उबेरची उडणारी टॅक्सी...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nविजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\n नको रे बाबा – युरोपीय...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसोशल मीडियावरून वाढविली शेतकऱ्याने...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-pune-crime-3/", "date_download": "2019-06-15T22:29:24Z", "digest": "sha1:UFR7JHE4Q2QH3WWW4KCXTVXAVDOVXIWR", "length": 14906, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत, मुलीची सुटका - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत, मुलीची सुटका\nअल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत, मुलीची सुटका\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बिबवेवाडी परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली तर मुलीची सुटका केली.\nगणेश चिन्नु खडावत (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.\n३ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून मैत्रिणीच्या बहिणीच्या साखरपुड्याला जाते असे सांगून गेली. परंतु ती घरी परतली नाही. त्यामुळे तिला कोणी तरी अज्ञाताने पळवून नेले असावे. असा कुटुंबियांना संशय आला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्य़क्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. तेव्हा गणेश चिन्नु खडावत याने तिला फूस लावून सिकंदराबाद येथे पळवून नेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई शितोळे, पोलीस शिपाई गुजर यांनी पटानचेरू सिकंदराबाद येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने दाखल गुन्ह्यातील आरोपी व अल्पवयीन मुलीचा कसोशीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मंगळवारी खडावत याला अटक करून त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मेघा निंबाळकर करत आहेत.\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN…\nही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, महिला प��लीस उपनिरीक्षक मेघा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई शितोळे, पोलीस शिपाई गुजर यांनी केली.\nतांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी\nहाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे\n‘नपुंसक’ करण्याचे देणार इंजेक्शन, अमेरिकेतील ‘या’ राज्यात बलात्काऱ्यांना ‘कडक’ शिक्षा\nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्यापुर्वीच चाहत्यांना मोठा ‘धक्‍का’\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN ३२’ विमान हवाईदलाचे\nDSK यांना ग्राहक मंचचा दणका\n पुण्यात नोटाबंदीदरम्यान बॅंकेत जमा केल्या ५ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा\nJio ची ‘बंपर’ ऑफर, १९८ च्या ‘रिचार्ज’वर ‘हे’ मोठे…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nट्रक टँकर धडकेत चालक ठार\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\nहवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्��ासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\nपुण्याच्या ‘पोरी’ अतिहुशार ; जॅमर काढण्यासाठी…\nFlipkart Sale : ‘या’ १७ स्मार्टफोनवर मोठी सुट\nममता बॅनर्जींकडून ‘बंगाली’ अस्मितेचा मुद्दा, प. बंगालमध्ये…\n‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची…\nसाईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी\nमंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/me-too/", "date_download": "2019-06-15T22:46:09Z", "digest": "sha1:BC2K7CPRA4MUXSE33HJKSGU644D7TJFT", "length": 7424, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Me Too Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल\nसामाजिक प्रश्नांकडे राजकीय किंवा विचारधारेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे होणारं नुकसान हे राजकीय आणि सामाजिक दोन्ही आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\nतेव्हा एन्जॉय केलं असेल, आता स्वार्थ संपला तर पुरुषावर आरोप करून मोकळी होतेय\nदेशासाठी केवळ १८ वर्षांच्या वयात शहीद झालेल्या एका युवा क्रांतिकारकाची कहाणी\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nया लोकांनी आपल्या क्रूर कपटी राजकारणामुळे भारतीय इतिहासावर काळेकुट्ट डाग सोडलेले आहेत\nभारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” का नाही उत्तर आवर्जून वाचण्यासारखं आहे\nहिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nतुमच्या लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा नक्की उपयोग काय\nसाप आणि मगरीसारख्या भयानक जनावरांना लळा लावणारा अवलिया\nकाशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…\nज्याच्यामुळे महाभारतात विजयाचे पारडे पांडवांकडे झुकले त्या भीमपुत्र घटोत्कचाची कथा\nजम्मू काश्मीर मधील वादग्रस्त “कलम ३५” मुळे आजवर कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत\nह्या आफ्रिकन जमातीतील मुले ऑलम्पिकमध्ये भारताकडून खेळतील.. पण त्याचं वास्तव दुखःद आहे\nत्सुनामीचा चौफेर विध्वंस असो वा डच लुटारू : कित्येक शतके अढळ राहिलेलं कार्तिकेय मंदिर\n….आणि चीनने अख्खं मंदिर उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं\nएकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची सर्वात थरारक युद्धकथा\nतीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी\nह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे\nहिटलरच्या वंशभेदामुळे घडलेल्या ज्यूंच्या शिरकाणात बळी पडलेल्या ऍन फ्रॅंकची कथा\nबलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…\nचहाबाज मंडळींनी आवर्जून समजून घ्यावे असे : चहाचे साईड इफेट्स\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/yoga-tips-for-fittness/", "date_download": "2019-06-15T22:28:52Z", "digest": "sha1:NVRFUYX5QJ5NT57DQV2FNLSKCLY2Z2SB", "length": 13616, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन 'योगा' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nअहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’\nअहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’\nपोलीसनामा ऑनलाईन टीम – योगा केल्याने शरीराला विविध फायदे होतात. शरीर सुडौल होतेच, शिवाय अनेक प्रकारचे आजार तुमच्या पासून चार हात लांबच राहतात. म्हणूनच हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय योगा आता परदेशातही केला जातो. योगामुळे शरीरातील चरबी घटतेच, पण यामुळे व्यक्तीचा अहंकार आणि भीतीही दूर होते. मन शुद्ध सात्विक होते. पोटाची चरबी घटवण्यासाठी आणि स्लिम होण्यासाठी धनुरासन आणि भुजंगासन चांगले आहे. तर कमरेची चरबी कमी करण्यासाठी चक्रासन करावे.\nतणाव दूर करणे व स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी ध्यानधारणाही केली पाहिजे. कोणत्याही व्यायामाचा किंवा योगासनाचा पूर्ण लाभ त्याच्यासोबत योग्य आहार घेतल्याने मिळतो. त्यामुळे दिनचर्येत पौष्टिक आहाराचा समावेश केला पाहिजे. दिवसाची सुरुवात गरम पाणी व लिंबासोबत केल्यास उत्तम. एका दिवसात काहीजण ८ ते १० ग्लास पाणी पितात. जेणेकरून व्यायामानंतरही शरीराची आद्रता टिकून राहते. फिटनेससाठी योगासनांशिवाय डान्सिंग, सायकलिंग आणि स्विमिंग केल्यास फायद होतो.\nआरोग्य विषयक वृत्त –\nराज्यातील डॉक्टरांचे आंदोलन ; ‘हेल्मेट’ घालून…\nतुम्ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’\nबोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष\nमालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात\nगर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय\nदेहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी\nकुख्यात निल्या वाडकरच्या खुनप्रकरणी आणखी एकजण अटकेत\nयुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत युवासेनेकडून ‘हा’ नवा दावा\n‘या’ गोष्टींमुळे ‘परेशान’, ‘हैराण’ असतात एकटे…\nराज्यातील डॉक्टरांचे आंदोलन ; ‘हेल्मेट’ घालून करणार निषेध\nतुम्ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’\nरात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात \nझोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का \n‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक \nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवे�� ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nराज्यातील डॉक्टरांचे आंदोलन ; ‘हेल्मेट’ घालून…\nतुम्ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची…\nशिखर धवन ‘या’ सामन्यातून ‘कमबॅक’ करणार, कॅप्टन…\n पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले\n‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’,…\nहोय मी ‘चक्रम’, हे पिसाळलेलं कुत्र मला चावलं तर रेबीज व्हायचा ; शरद पवारांची मध्यस्थी ‘निष्फळ’,…\nVideo : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण…\nपुण्यातील ‘या’ ८ ‘पब्ज्’वर पोलिसांची ‘कडक’ कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mayor/", "date_download": "2019-06-15T23:06:55Z", "digest": "sha1:3VLFYKR375ELD6RFCUX5ZMQ2QZRP3KKJ", "length": 6387, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Mayor Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएक सामान्य रिक्षाचालक उद्योगनगरीचा महापौर कसा झाला : असामान्य प्रवासाची कथा\nसर्वसामान्य व्यक्ती महत्वपूर्ण पदावर नियुक्त झाल्याने समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळेल, ही अपेक्षा शहरातील नागरिकांना असेल.\nहा आहे खराखुरा “बजरंगी भाईजान” ज्याने पाच वर्षांच्या मुलीला तिच्या आईपर्यंत पोचवले होते\nजमीन प्रकरणात भारतीय लष्कराला ५ लाखांचा गंडा\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\nआचार्य अत्रे यांचे हे ९ तुफान विनोदी किस्से ऐकून हसू आवरणार नाही\n” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे\nजुन्या आणि खराब फोटोंना digital रूप देणारे गुगलचे नवीन photoscan app \n‘कॉम्प्यूटर जनरेशन्स’ म्हणजे काय रे भाऊ\nएक्झिट पोल म्हणजे काय एक्झिट पोलची विश्वासार्हता किती एक्झिट पोलची विश्वासार्हता किती\nकोळसे पाटील सारख्या माणसाला फर्ग्युसनमध्ये बोलावलंच कसं : कॅप्टन स्मिता गायकवाडांचा सवाल\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\nकेवळ २१ शीख सैनिक विरुद्ध हजारो शत्रू : इतिहासातील सर्वोत्तम युद्धांपैकी एक\nअफगाणी राष्ट्राध्यक्षाने वाजपेयींना दिली होती पाकिस्तानचे दोन भाग करण्याची संधी\nविठ्ठल : आस्तिक-नास्तिक, गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडे असणारा तुमचा-आमचा “देव”\nरेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..\nखुद्द हिटलरसुद्धा ज्याला “पाषाणहृदयी” म्हणायचा तो नाझी सैनिक असा क्रूर आणि भयावह होता\nतुमचा डेटा खरंच सुरक्षित आहे का :केम्ब्रिज अॅनलिटिका – कोळ्यांचं जाळं भाग १\nमंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..\nआता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग \nतोरणा किल्ला प्रेमी युगुला बरोबर चढताना : “बेबी”, मी आणि तोरणा\nपोखरण ते बालाकोट: भारताच्या लष्करी सामर्थ्याचा चढता आलेख शत्रूच्या छातीत धडकी भरवतोय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10588", "date_download": "2019-06-15T22:49:51Z", "digest": "sha1:KL7ZXRHG4ZT5HZ7HV47N6TTSUI4K2TSC", "length": 4298, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बडबड गीत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /बडबड गीत\nमुसूमुसू मुसूमुसू रडतंय कोण \nदोन बोंटाचा झाला कोन\nगुपचुप बघतात डोळे दोन\nकुठुनी आला राज कुमार\nबोटां वरती होऊन स्वार\nदुडुदुडु दुडुदुडु पळू लागता\nखुदकन झाले रडू पसार\nचिमणा चिमणी राजा राणी\nबाळ त्यांचं मोठ्ठं गुणी\nतोतो (आंबो) करते खुळखुळ पाणी\nकित्ती बाई ते चळवळी\nभुर्रर म्हण्ता हस्ते खळी\nआ आ गाते गोगोड गाणी\nगागू करते पाखरावाणी ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश च��ुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-15T23:28:43Z", "digest": "sha1:64KKDMQGVPCC2BEFSIJT45IWLAWW3NRR", "length": 30428, "nlines": 111, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सचिन तेंडुलकर Archives - Majha Paper", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे सचिन तेंडुलकरने मानले आभार\nJune 13, 2019 , 11:33 am by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर\nनवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी मालदीवला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली होती. मोदींनी त्यावेळी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह यांना एक खास बॅट दिली आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या या बॅटवर होत्या. सालेह यांना बॅट देतानाचा फोटो मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. Thank you for promoting […]\nरणवीरने खरेदी केली सचिन, अक्रम आणि रिचर्ड्सच्या स्वाक्षऱ्या असलेली बॅट\nJune 4, 2019 , 6:20 pm by मानसी टोकेकर Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: रणवीर सिंह, वासिम अक्रम, व्हिव्हियन रिचर्ड, सचिन तेंडुलकर\n‘गली बॉय’च्या भरघोस यशानंतर अभिनेता रणवीर सिंह सध्या ’83’ चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली मिळविलेल्या जगज्जेतेपदाच्या घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीर, कपिल देव यांची भूमिका साकारत असून, सध्या कपिलचे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या खेळातील बारकावे समजून घेण्यासाठी रणवीर सातत्याने कपिल देव यांच्याशी भेटी गाठी […]\n‘या’ क्रमांकावर धोनीने खेळल्यास भारताला होईल फायदा\nMay 25, 2019 , 2:16 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, टीम इंडिया, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर\nनवी दिल्ली – अवघे काहीच दिवस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी उरले असून अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी या पार्श्वभूमीवर आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. विश्वचषक स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी महेंद्रसिंह धोनी हाच योग्य असल्याचे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मांडले आहे. पण चर्चेत असलेल्या चौथ्या क्रमांकासाठीच्या स्थानावर कोणता फलंदाज खेळेल हे माहीत नसल्याचे सचिनने म्हटले […]\nक्रिकेटच्या देवाचा शाहिद आफ्रिदीने केला अपमान\nMay 2, 2019 , 3:53 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: पाकिस्तान क्रिकेट, शाहीद आफ्रिदी, सचिन तेंडुलकर\nआतापर्यंतच्या सर्व क्रिकेटपटूंमधून वर्ल्ड कपचा संघ पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने निवडला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांना या संघात वगळले आहे. 5 पाकिस्तानचे खेळाडू असून ऑस्ट्रेलियाचे 4 जण शाहिद आफ्रिदीने निवडलेल्या 11 जणांच्या संघात आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या केवळ एका खेळाडूचा समावेश आहे. 6 वर्ल्ड कपमध्ये खेळताना मास्टर […]\nआयपीएलमधील श्रीमंत संघाच्या ‘महागुरू’ला किती पैसे मिळतात \nApril 29, 2019 , 3:02 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयपीएल, बीसीसीआब, मुंबई इंडियन्स, लोकपाल, सचिन तेंडुलकर\nमुंबई : सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर या तीन दिग्गज खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीत समावेश असून हे तिघेही सल्लागार समितीच्या सदसत्वासह इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) विविध संघांच्या सल्लागारपदीही असल्यामुळेच या तिघांनाही परस्पर हितसंबंध जपल्या प्रकरणी बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी नोटीस पाठवली होती. महान फलंदाज तेंडुलकरने […]\nइंग्लंडमध्ये होणार सचिनच्या ‘जबरा फॅन’चा सन्मान\nApril 10, 2019 , 2:11 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: सचिन तेंडुलकर, सुधीर चौधरी\nनवी दिल्ली – इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषकात स्पोर्ट्स फॅन्सना सन्मानित करण्याचा निर्णय भारतातील सर्वात मोठी फॅन कन्युनिटी ‘इंडियन स्पोर्ट्स फॅन’ने घेतला आहे. ग्लोबल स्पोर्ट्स फॅन्स पुरस्काराने या फॅन्सना सन्मानित करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन सुधीर चौधरी याचाही यात समावेश आहे. सुधीर चौधरीसोबत यावेळी जगातील इतर ४ फॅन्सना सन्मानित करण्यात येणार […]\nशरद पवारांच्या भेटीला सचिन तेंडुलकर\nमुंबई : आज सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भेट घेतली. अद्याप या भेटीचे कारण समजू शकले नाही. सचिनने शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन भेट घेतली. राज्यासह देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु असल्यामुळे विविध पक्षाचे राजकीय नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या भेटीगाठी […]\nभारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार – सचिन तेंडुलकर\nFebruary 4, 2019 , 12:32 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, टीम इंडिया, सचिन तेंडुलकर\nमुंबई – सध्या खेळत असलेला भारतीय संघ हा विश्चचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे कौतुक करताना पुढे तो म्हणाला की भारतीय संघ जगात कोठेही जावून प्रतिस्पर्ध्यांना हरवू शकतो, ही गोष्ट सुखदायक बाब आहे. सचिन पुढे म्हणाला, की भारतीय संघ संतुलित असल्यामुळे कोठेही चांगले प्रदर्शन करू शकतो. मी ठामपणे […]\n…तर विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करेन आनंद – सचिन\nApril 24, 2018 , 11:59 am by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: विराट कोहली, सचिन तेंडुलकर\nमुंबई – जर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मोडीत काढला तर सचिन तेंडुलकरकडून त्याला खास भेट मिळणार आहे. जर हा विक्रम विराटने मोडला तर त्याच्यासोबत शॅम्पेन पिऊन आनंद साजरा करु, असे सचिनने म्हटले आहे. सचिन मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होता. ३५ एकदिवसीय शतके विराटच्या खात्यावर जमा असून विराटने […]\nसचिन तेंडुलकर दत्तक घेतलेल्या दोंजा गावाच्या दौर्‍यावर\nDecember 20, 2017 , 11:09 am by शामला देशपांडे Filed Under: क्रीडा, मुख्य Tagged With: दत्तक गाव, दोन्जा, सचिन तेंडुलकर\nभारताचा मास्टरब्लास्टर व राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर याने खासदार निधीतून दत्तक घेतलेल्या मराठवाड्यातील दोंजा गावाला मंगळवारी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. उस्मानाबाद जिल्ह्यातील हे गांव सचिनने सांसद आदर्श ग्राम योजनेखाली दत्तक घेतले आहे. गावातील पायाभूत सुविधांसाठी खासदार निधीतून सचिन ४ कोटी रूपयांची मदत देणार आहे. गावात आल्यावर सचिनने ग्रामस्थांशी संवाद साधताना गावाच्या विकासात सर्वांनी एकजुटीने […]\nसचिनचा आवडता मसुरीतला प्रसिद्ध बंगला पडणार\nSeptember 19, 2017 , 10:56 am by शामला देशपांडे Filed Under: क्रीडा, मुख्य Tagged With: बंगला, मसुरी, सचिन तेंडुलकर\nमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मसूरी येथील अत्यंत आवडता १२० वर्षे जुना बंगला डहलिया बँक हाऊस १२ दिवसांत पाडला जाणार आहे. सचिनचा जवळचा मित्र व त्याचा व्यावसायिक भागीदार संजय नारंग याच्या मालकीच्या या बंगल्यात सचिन मसुरीला सुट्टीसाठी गेल्यानंतर सहकुटुंब राहतो. नारंग यानी हा बंगला पाडण्याच्या तेथील कन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र […]\n एवढ्या स्पीडने बॉलिंग करतो अर्जुन तेंडुलकर\nSeptember 12, 2017 , 2:46 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: अर्जुन तेंडूलकर, सचिन तेंडुलकर\nमुंबई – एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरचा बोलबाला होता. पण आता काळही बदलला आहे आणि वेळही बदलली आहे. सचिन तेंडुलकर संन्यास घेतल्यापासून क्रिकेटच्या मैदानावर पुर्वीसारखा दिसत नाही. पण आता क्रिकेटच्या मैदानावर सध्या एक नवा तेंडुलकर नाव गाजवतो आहे, तो म्हणजे सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. अर्जुन डावखु-या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. अर्जुन तेंडुलकरच्या एका वेगवान चेंडूमुळे […]\nजॉनी बेअरस्टोची अर्जुनच्या पहिल्याच यॉर्कर चेंडू उडाली भांबेरी\nJuly 6, 2017 , 5:18 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: अर्जुन तेंडूलकर, सचिन तेंडुलकर\nसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या एका यॉर्कर चेंडूमुळे इंग्लंडच्या संघातील फलंदाज जॉनी बेअरस्टोला प्रॅक्टिस सेशन सोडावे लागल्याचा प्रकार घडला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ तयारी करत आहे. लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानात त्यासाठी इंग्लंडचा संघ कसून सराव करत आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरचा समावेश इंग्लिश फलंदाजांना सरावासाठी नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये आहे. अर्जुन […]\nटीम इंडियाच्या ‘गब्बर’ने तोडला सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड\nJune 12, 2017 , 11:58 am by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: चॅम्पियन्स ट्रॉफी, टीम इंडिया, शिखर धवन, सचिन तेंडुलकर\nओव्हल – टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताला ओपनर बॅट्समन शिखर धवन याने खेळलेल्या धडाकेबाज खेळीमुळे सहजच विजय मिळाला. शिखर धवन याने ओव्हलच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक धडाकेबाज खेळी करत शिखर धवनने आंतरराष्ट्रीय […]\n‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’मध्ये असे काय आहे की आपण हा चित्रपट बघायला हवा \nMay 27, 2017 , 11:48 am by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: सचिन अ बिलियन ड्रीम्स, सचिन तेंडुलकर\nकाही इतर फिक्शन चित्रपटासारखा सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट नाही, तर ही एक डाक्युफिल्म आहे. पण तरी देखील या चित्रपटाची वाट फक्त सचिनचे चाहतेच नाही तर सर्वच बघत होते. अखेर शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला आहे. आम्ही तुम्हाला हा चित्रपट का बघावा याची कारणे सांगणार आहोत. या चित्रपटात सचिनच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक आणि प्रोफेशनल […]\nप्रो कब्बडी टीमचा मालक बनला सचिन\nMay 13, 2017 , 11:17 am by शामला देशपांडे Filed Under: क्रीडा, मुख्य Tagged With: प्रो कब्बडी टीम, सचिन तेंडुलकर, सहमालक\nइंडियन सुपरलीग फुटबॉलच्या केरळ ब्लास्टर्स तसेच प्रिमियर बॅडमिंटन लीगमध्ये बंगळूरू ब्लास्टर्स संघांचा सहमालक बनलेल्या सचिनने आता कब्बडीचा दंगलीत उतरत प्रो कब्बडी लीगची एक टीम खरेदी केली आहे. या लीगमधील चेन्नई टीमचा सचिन सहमालक बनला असून प्रो कब्बडी लीगच्या या पाचव्या सीझनमध्ये चार नवीन टीमची घोषणा केली गेली आहे. या टीम्सची नांवे अद्यापी ठरविली गेलेली नाहीत. […]\nसचिन तेंडुलकर बेंगलूर ब्लास्टर्सचा सहमालक\nDecember 9, 2016 , 10:56 am by शामला देशपांडे Filed Under: महाराष्ट्र Tagged With: प्रिमियर बॅडमिटन लिग, बेंगलूर ब्लास्टर्स, सचिन तेंडुलकर\nक्रिकेट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावलेल्या सचिन तेंडुलकरने आता बॅडमिंटन क्षेत्राकडे नजर वळविली आहे. गुरूवारी बॅडमिंटन जगतात पाऊल टाकताना सचिन प्रिमियर बॅडमिटन लिगची फ्रेंचाईजी बेंगलूर ब्लास्टर्सचा सहमालक झाला आहे. सचिनबरोबरच तेलगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार चिरंजीवी, अकीनेनी नागार्जुन, अल अरविंद व व्यावसायिक निम्मागुड्डा प्रसाद हेही यात सहमालक आहेत. निम्मागुड्डा म्हणाले की आम्ही एक गट बनविला आहे व ही […]\nOctober 24, 2016 , 4:02 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट Tagged With: टीम इंडिया, रिकी पॉटिंग, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या\nमोहाली : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने २६ वे शतक झळकावले. एकदिवसीयमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये ४९ शतकांसह सचिन पहिल्या क्रमांकावर, ३० शतके झळकवणारा रिकी पॉटिंग दुसऱ्या आणि २८ शतकांसह सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहालीमध्ये २६ वे शतक झळकवल्यानंतर कोहलीने सचिन, पॉईंटिंग आणि जयसूर्याला […]\nअमेरिकेची खोड जिरवणार भारत सरकार...\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पा...\nआता पुन्हा एकदा ‘टिप टिप बरसा पानी’...\nउद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत...\nया दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झा...\nलॉजिस्टिकमध्ये वाढणार सव्वाकोटी रो...\n‘या’ तरुणीला आहे Roofto...\nमंत्रिमंडळ विस्तारात आठवले गटाला एक...\nशांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी...\nसमवयस्क असते तर जीभ हासडली असती, उद...\nतुम्हाला माहित आहे का नेटफ्लिक्सच्य...\nभाजपच्या आयटी सेलच्या सदस्याला जाती...\nबॅटर्‍यांची विल्हेवाट : लागते शरीरा...\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले...\nया जत्रेत विडा जमवितो लग्ने...\nया मंदिरात आहे शंकराचे त्रिशूळ...\nया लोकांनी करू नये रक्तदान...\nथर्माकोलच्या कपात चहा पिणाऱ्यांनो ज...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=360%3Acut-&id=253991%3A2012-10-05-17-19-57&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=363", "date_download": "2019-06-15T23:48:56Z", "digest": "sha1:T56IS3NKD77M7MHIBDW5W443EYGYBMB4", "length": 3058, "nlines": 5, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "‘अजिंक्य’ प्रदर्शनाच्या मार्गावर", "raw_content": "\nप्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nखेळामधील नातं आणि नात्यांमधील खेळ या विषयावर भाष्य करणारा ’अिजक्य’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मराठी चित्रपटांमध्ये ���्रथमच बास्केटबॉल खेळातील प्रशिक्षकाच्या आयुष्यातील संघर्षांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर प्रथमच या चित्रपटांमध्ये एकत्र दिसणार आहेत.\nअभिजित अब्दे यांनी चित्रपटासाठी छायाचित्रण केलं असून अभिजित देशपांडे यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. कथा तेजस देऊस्कर यांची असून पटकथा लेखन व संवाद लेखनात त्यांच्याबरोबर गौतम पोतदार आणि प्रवीण तरडे यांची साथ त्यांना लाभली आहे.\nलंडन फिल्म अ‍ॅकॅ डमी येथून फिल्म मेकिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेजस देऊस्कर यांचा हा पहिला व्यावसायिक मराठी चित्रपट आहे. संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलाटकर, राजन भिसे, प्रवीण तरडे हे मान्यवर कलाकार या चित्रपटामध्ये असून वैभव जोशी यांच्या गीतांना संगीतकार सुस्मीत लिमये यांनी संगीतबद्ध केलं आहे. नवलाखा आर्ट्स मीडिया अ‍ॅन्ड एन्टरटेनमेंट व एस.के.प्रॉडक्शन अ‍ॅन्ड फिल्म निर्मित के.के.ग्रुपची ही प्रस्तुती आहे. या चित्रपटाच्या फस्र्ट लूकचं अनावरण पुण्यात नुकतेच झाले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/i-teach-lavni-to-patialas-daughters-they-should-also-dance-lakshman-mane/", "date_download": "2019-06-15T22:51:03Z", "digest": "sha1:FCLZZZ2S72LFGQMYWZG6JKWKM5FT4HIL", "length": 6476, "nlines": 130, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "I teach lavni to Patiala's daughters, they should also dance", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nपाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवितो, त्यांनीही नाचलं पाहिजे : लक्ष्मण माने\n“पाटलांंनी आता लावणीला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचलं पाहिजे”. असे वादग्रस्त विधान माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पुणे येथे ओबीसी आरक्षण जागरण परिषदेत बोलताना केलं.\nआमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो. आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडं पाठवा, तिला मी लावणी शिकवतो. आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का असा प्रश्नदेखील लक्ष्मण माने यांनी केलं. यापुढे आम्ही आता कोणाला काही मागणार नाही. आम्हीच आमची सत्ता निर्माण करू.\nजात, धर्म, आ��्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nआता आमची लोक बॅंड वाजवणार नाहीत, पाटलांचे बॅंड असले पाहिजेत. आता तुम्ही फेटे उडवू नका. तुम्ही बॅंड वाजवा. सत्तर वर्षे तुम्ही खूप खाल्ले आहे असही माने यांनी विधान केले.\nअंबरनाथमध्ये रामदास आठवलेंवर हल्ला; वातावरण तापले\nधुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक\nज्या राज्यात पोलीसच असुरक्षित आहेत तिथे सर्वसामान्यांचे काय\nकाँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी क्रांतीकाऱ्यांचं कुटुंब; भाजपचा पलटवार\nlakshman maneपाटलांच्या पोरीलक्ष्मण माने\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nसोशल मीडियावर फॉलो करा…\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व ज्येष्ठांना पेन्शन\nसिंहाच्या तोंडावर केक फासल्यामुळे रविना टंडन संतापली\nशांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ची निवड\nजात, धर्म, आर्थिक स्तर नाही, फक्त सर्व…\nशिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\n‘मिस यु मिस्टर’ ट्रेलरला सोशल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/israeli-brave-female-soldiers/", "date_download": "2019-06-15T22:29:10Z", "digest": "sha1:CPAS7OVG7R2B7TWCXUTJ4PNZE5EVEY7X", "length": 17177, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'ह्या' देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘ह्या’ देशाकडे आहे जगातील सर्वात सुंदर पण तितकेच घातक आणि क्रूर महिला सैन्य\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nसध्याच्या युगातील स्त्री कोठेही मागे नाही. कोणतेही क्षेत्र घ्या त्यात त्यांच्या हिरहिरीने असलेला सहभाग स्पष्टपणे दिसून येतो. गेली कित्येक वर्षे पुरुषांच्या वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रियांना आता कुठे मोकळा श्वास मिळतोय आणि त्या आपले कर्तुत्व सिद्ध करतायत.\nआता तर त्यांनी थेट संरक्षण क्षेत्रात हि गवसणी घातली आहे. जिथे जीव कधी जाईल ह्याची खात्री नसते त्या क्षेत्रात त्या पाय रोवून खंबीरपणे उभ्या आहेत आणि आपण देखील आपल्या देशाची सेवा करण्यास समर्थ आहोत हे दाखवत आहेत.\nभारतीय संरक्षण क्षेत्राकडेच पहा, गेल्या ७-८ वर्षांमध्ये भा���तीय सैन्याने कित्येक रणरागिणी देशाच्या रक्षणार्थ उभ्या केला आहेत, ज्याचा आपल्याला अभिमान आहेच.\nअसाच एक देश आहे इस्त्रायल.\nहा देश आपल्या संरक्षण खात्यावर किती मेहनत घेतो हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. आपल्या प्रत्येक नागरिकाने वेळेप्रसंगी देशासाठी प्राण द्यायला देखील तयार राहिले पाहिजे अशी शिकवणच येथे लहानपणापासून दिली जाते.\nअश्या राष्ट्रभक्तीने भारलेल्या ह्या देशातील महिला देखील देश प्रेमा खातर काहीही करायला तयार असतात.\nइस्त्रायलच्या संरक्षण खात्यातील ह्या महिला सैनिक जगातील सर्वात सुंदर पण क्रूर आणि धाडसी महिला म्हणून ओळखल्या जातात.\nतुम्हाला माहित असेलच की, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात मागील ७० वर्षापासून शत्रूत्व आहे. इस्त्रायलने आतापर्यंत इराण, इराक, सीरिया, येमेन, सौदी अरेबिया, जॉर्डन यासारख्या आखाती देशांशी युद्धे केली व दिमाखात जिंकली सुद्धा.\nइस्त्रायल जगातील असा पहिला देश आहे जेथे प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला आर्मी जॉईन करावीच लागते. मग तो पुरुष असो अथवा महिला.\nइस्त्रायलची एकून लोकंसख्या सुमारे ८६ लाखांच्या घरात आहे. ह्या देशात सैनिकांची संख्या ३१ लाखांच्या घरात आहे. ज्यात पुरुषांची संख्या १५,५४,१८६ इतकी आहे तर, महिला सैनिकांची संख्या १५,१४,०६३ इतकी आहे.\nम्हणूनच इस्त्रायल जगातील एकमेव असा देश आहे, जेथे लष्करात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचीही संख्या आहे.\nलष्करी ट्रेनिंगमध्ये महिला किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव ठेवला जात नाही. जितके हार्ड ट्रेनिंग पुरुषांना दिले जाते तेवढेच ते महिलांनाही दिले जाते. महिलांना आर्मीत भरती करण्याची प्रक्रिया १९४८ च्या अरब कंट्रीज विरुद्ध इस्त्रायल ह्या युद्धानंतर सुरु झाली.\nपुरुषांची संख्या कमी असल्याने सुमारे २० हजार महिलांना आर्मीत भरती केले गेले. या युद्धात इस्त्रायल एकटा होता तर दुस-या बाजूने जॉर्डन, लेबनान, इजिप्त, सीरिया, येमेन आणि सौदी अरब असे देश होते.\nया भयानक युद्धात इस्त्रायल लष्कराला सैनिकांचा तुटवडा जाणवू लागताच सरकारने महिलांसाठीही दारे उघडली. दुसरीकडे, तेथील ज्यू महिलांनीही अशी काही हिंमत दाखवली जगात इस्त्रायलीचे कौतूक झाले.\nयानंतर टप्प्याटप्प्याने इस्त्रायली लष्करात महिलांची संख्या वाढत गेली, जी आता पुरुषांच्य��� बरोबरीने म्हणजे १५ लाखांच्या वर महिला सैनिक आहेत.\nशेजारील शत्रू राष्ट्र पॅलेस्टिनी दहशतवादी कारवाया कायम करत असल्याने महिला सैनिकांसाठी एवढ्या कठिण व कडक नियम, पद्धती आहेत की, इस्त्रायली महिलाही या दहशतवाद्यांना पुरुन उरतात.\nइस्त्रायच्या क्लास १६ ए नुसार लष्‍करी सेवेत महिला कॉम्बेट सोल्जर्ससाठी ३ वर्ष सेवा देणे सक्तीचे आहे. ३८ वर्षापर्यंत रिझर्व्ह सर्व्हिस सुरु ठेवावी लागते. प्रत्येक वर्षी १५०० महिला कॉम्बेट सोल्जर्स आयडीएफमध्‍ये येतात. २००० सालापूर्वी पूर्वी महिलांना कॉम्बेट रोलसाठी निवडले जात नव्हते.\n२०१४ मध्‍ये आयडीएफने ओशरत बचरला इस्रायलची पहिली महिला कॉम्बेट बटालियनचा कमांडर निवडले.\nआजवर इस्त्रायच्या महिला सैन्याने अनेक ऑपरेशन्स मधून देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांना जगातील सर्वात सुंदर पण तितक्याच धाडसी, क्रूर म्हणूनही ओळखल्या जातात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर \nफेसबुकच्या मालकाला मागे टाकून ही २१ वर्षीय तरुणी झालीय जगातील सर्वात कमी वयाची ‘अब्जाधीश’ →\n सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध\nभारतीय सैन्याची बदनामी करण्यापर्यंत माध्यमांची मजल गेलीये. निषेध करावा ठेवढा थोडाच.\nज्यू धर्मियांची वाताहत : इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि ज्यू धर्माचा संयुक्त इतिहास\nरक्तदानाने फक्त “दुसऱ्याचा”च फायदा होत नाही जाणून घ्या रक्तदानाचे आश्चर्यकारक फायदे\nबिडी में तंबाकू है, कॉंग्रेस वाला डाकू है : भारतीय निवडणुकांतील काही मजेशीर नारे\nह्या कुत्र्यांपासून जरा ‘बचके’ रहना : अत्यंत धोकादायक कुत्र्यांच्या १० जाती\nपाकच्या तरुणाच्या “माझ्या भारतीय बांगलादेशी भावांना कशी मदत करू” प्रश्नाला भारतीयाचं “कडक” उत्तर\nएक गवळ्याचा पोर ‘महाकवी कालिदास’ म्हणून नावारूपाला आलं\nअटल सरकार केवळ १ मताने का हरलं अविश्वास ठराव इतिहासाचा असाही एक धांडोळा\nहिंदी महासागराच्या मध्यभागी चार दिवस अडकलेल्या नेव्ही कमांडरच्या सुटकेची रोमहर्षक कहाणी\nएखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय आणि ते कसे मिळवाल आणि ते कसे मिळवाल \nधक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती\n३१ डिसेंबर साजरे करण्याच्या ह्या कल्पना अगदी बोअरिंग माणसाला सुद्धा उत्साहित करतील\n“विष्ठा खा नाहीतर आईबरोबर संग कर”: वीटभट्टी कामगाराला मालकाची अमानवीय वागणूक\nफाळणीची अपरिहार्यता व ‘मुस्लिमाना हाकला’चा मूर्खपणा : काश्मीर आणि भारतीय जनमानस-५\nजागतिक पर्यटनस्थळांत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं हेअप्रतिम स्थळ फार कमी भारतीय जाणून आहेत\n“मला ताज हॉटेलच्या खिडकीतून इंडिया भारताच्या आवाक्यात येताना दिसतोय”\nफोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१७ च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तब्बल १० भारतीय \nइशा फाउंडेशनचा हास्यास्पद शोध : कथित “कैलाश तीर्था”ची छोटीशी बाटली तीन हजारात विक्रीला \nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nप्रसूतीदरम्यान स्त्रीयांना होणाऱ्या ‘पोस्टमार्टेम डिप्रेशन’ वर भारतात जागरूकता होण्याची नितांत गरज आहे\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nअपघात होण्याआधीच ही “टेस्ला” कार अपघाताची भविष्यवाणी करते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2/", "date_download": "2019-06-15T22:39:22Z", "digest": "sha1:WBQP3BNMHSOJ4B3NCCAB45MA226UZRIF", "length": 10334, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सर्वजण करतात अमेरिकेला लुटण्याचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nउद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढण��र\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nHome breaking-news सर्वजण करतात अमेरिकेला लुटण्याचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nसर्वजण करतात अमेरिकेला लुटण्याचे प्रयत्न : डोनाल्ड ट्रम्प\nभारताने नुकताच अमेरिकतून आयात होणाऱ्या दुचाकीवरील आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आयात शुल्क कमी केले असले तरी स्वीकार केले जाऊ शकत नसल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. अमेरिका ही अशी बँक झाली आहे, ज्याला सर्वजण लुटण्याचे प्रयत्न करत असतात. अशी टीकाही ट्रम्प यांनी केली.\nभारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या दुचाकीवरील शुल्क कमी केले असले ते अधिकच आहे आणि त्याचा स्वीकार केला जाऊ शकत नसल्याचे ट्रम्प म्हणाले. आपल्या नेतृत्वाखाली कोणीही आता अमेरिकेची दिशाभूल करू शकणार नाही. भारत जेव्हा अमेरिकेत दुचाकी निर्यात करतो तेव्हा त्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. सध्या हे शुल्क कमी केले असले तरी ते अधिकच असून ते कमी करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे सुल्क 50 टक्क्यांनी कमी केले असल्याचे त्यांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी केले असले तरी ते अस्वीकार्य आहे. अमेरिका अशी बँक आहे, ज्याला प्रत्येकजण लुटण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या अनेक काळापासून हे सुरू आहे. 800 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या आसपास अन्य देशांकडून व्यापारात आम्हाला नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nअकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर, लंडनमध्ये उपचार सुरु\nटीम इंडियाला ‘गब्बर’ धक्का, शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nरामराजे-उदयनराजेंचा वाद शिगेला, पुतळा जाळून रामराजेंचा निषेध\nरामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nअंदाजपत्रकाच्या विशेष सभेला 75 टक्के नगरसेवकांची ���ांडी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/lok-sabha-election-2019-finally-ncp-remembered-udayan-raje-election/", "date_download": "2019-06-15T23:54:38Z", "digest": "sha1:ZETMX5SU3LETQPGR4DU5HWPQNR3GCNTE", "length": 30908, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lok Sabha Election 2019 Finally, Ncp Remembered Udayan Raje For The Election | ... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली | Lokmat.Com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर ��ेले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्���, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\n... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली\n... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उदयनराजे यांना स्थान देण्यात आले नव्हते. आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे.\n... अखेर राष्ट्रवादीला उदयनराजेंची आठवण आली\nमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनेक नेत्यांना वगळण्यात आले होते. त्यावरून अनेक वादही निर्माण झाले होते. परंतु, काही नेते असे आहेत, की त्यांना स्टार प्रचारकाचा टॅग लावून घेण्याची गरज भासत नाही. यामध्ये सर्वप्रथम नाव येते ते म��हणजे सातारा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदनयराजे भोसले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उदयनराजे यांना स्थान देण्यात आले नव्हते. आता उदनयराजे यांनी सातारा सोडून इतर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करावा, अशी गळ त्यांना घालण्यात येत आहे. उदयनराजे यांनी नुकतीच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघात सभा घेतली. या सभेत उदयनराजे यांनी चौफेर फटकेबाजी केली.\nया सभेत उदनयराजे यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले. उदयनराजे राज्यभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. मात्र त्यांना केवळ मावळ मतदार संघासाठीच का बोलवण्यात आले असा प्रश्न उपस्थित आहे. सातारा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवणारे उदयनराजे यांना महाराष्ट्रातील इतर मतदार संघात प्रचारासाठी का बोलवले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.\nउदयनराजे यांनी मावळमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. गरीबांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार होते. मात्र यांनी केसांनी लोकांचा गळा कापला. त्यांना फक्त तुमचं मत हवं, असही उदयनराजे यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nLok Sabha Election 2019Udayanraje BhosaleNCPBJPलोकसभा निवडणूकउदयनराजे भोसलेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा\nमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार मातोश्रीवर आज महत्वाची बैठक\nपश्चिम बंगालमधील खराब कामगिरीनंतर ममता बॅनर्जी दगाबाज नेत्यांच्या शोधात\nलढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी\nमोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल शक्य; नवे चेहरे, जुन्यांना नव्या जबाबदाऱ्या\nमोदीजी बनले संपूर्ण देशाचे आशास्थान\nकाँग्रेसच्या ज्येष्ठांनी पक्षहितापेक्षा मुलांना दिले महत्त्व\n'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी\nप्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nसोशल मीडिया’ आला कामी.. स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब\nजेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प\nनाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश\n‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट\nराज्य मंत्रिमंडळात आज फेरबदल आणि विस्तार\n'रायगड किल्ल्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध'\nखाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार\nभ्रष्टाचारी मंत्र्यांच्या कारभारावर होईल विधानसभा निवडणूक- पृथ्वीराज चव्हाण\nजलसंधारणाच्या कामांमुळे दुष्काळातही लक्षणीय कृषी उत्पादन - देवेंद्र फडणवीस\nआपुल्याच घरात हाल सोसते मराठी\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पड��न मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/chhattisgarh/", "date_download": "2019-06-15T23:52:01Z", "digest": "sha1:OBIOTKJPXNAGBHQOSYFR7SGDJSLVTGRP", "length": 29114, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Chhattisgarh News in Marathi | Chhattisgarh Live Updates in Marathi | छत्तीसगड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "रविवार १६ जून २०१९\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nIndia Vs Pakistan World Cup 2019: ‘हाय व्होल्टेज’ लढतीत सट्टेबाजारातही टीम इंडिया फेव्हरिट\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nFather's Day: मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा; सर्वेक्षणातून उघड\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nया कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ\n ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना\n'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप\nतैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो\nसुपरहिट चित्रपटातून दमदार एन्ट्री केल्यानंतर आमीर खानची ही अभिनेत्री बॉ���िवूडमधून झाली गायब\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nWorldCup2019: ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा 87 धावांनी केला पराभव\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नदीजोड प्रकल्प, दुष्काळमुक्त मराठवाडा या विषयांवर केली चर्चा\nदिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या जनरेटरची चार चाके रुळावरून घसरली\nनवी दिल्लीः चांदणी चौक भागात गोडाऊनमध्ये आग, अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी\nचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे एका बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश, या गावातील दोघांना बिबट्याने ठार केल्यापासून गावात दहशत निर्माण झाली होती.\nगडचिरोली- जांभुळखेडा स्फोटातील दोन आरोपींना अटक\nफेमिना मिस इंडिया 2019 ग्रँड फिनालेतल्या रेड कार्पेटवर मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन अवरतली\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nबिहार, ओडिशा आणि गुजरातमधील ६ रिक्त जागांसाठी ५ जुलै रोजी मतदान, निवडणूक आयोगाची माहिती\nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nयवतमाळ : नेर तालुक्यात लिपिकाची गळफास लावून आत्महत्या. मुकुंद कुबडे असे मृतकाचे नाव आहे. मांगलादेवी येथील अंबिका महाविद्यालयात होता कार्यरत. सावकारी कर्जातून आत्महत्या झाल्याची चर्चा.\nरामराजेंचा पुतळा जाळल्याप्रकरणी फलटणमध्ये बंद\nमुंबई- ग्रँट रोड स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर आग\nसोलापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड येथील चार जणांना अटक; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई\nमुंबई - दिंडोशी सत्र न्यायालयात सहाव्या मजल्यावरून उडी मारून कैद्याचा झाला मृत्यू; कुरार पोलीस घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nस्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही 'या' गावात पोहोचली नाही वीज, जाणून घ्या पूर्ण कहाणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. ... Read More\nआठ किमी पायपीट करून सीआरपीएफच्या जवानांनी वाचवला मुलाचा जीव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबाहेरच्या शत्रूपासून संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे भारतीय लष्कराचे जवान सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठीही सदैव तत्पर असतात. ... Read More\n जखमी व्यक्तीला खांद्यांवर घेऊन तब्ब्ल ५ किमी अंतर केले पार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ... Read More\nछत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nछत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ आयईडी ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले आहेत. ... Read More\n'दाखव रे ती मार्कलिस्ट'... दहावीत 44% मिळालेला मुलगाही होऊ शकतो IAS\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदहावी, बारावी परीक्षा तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. मात्र या टप्प्यात यश मिळालं नाही तर विद्यार्थी निराश होता. ... Read More\nदंतेवाडा चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nछत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ... Read More\nछत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nछत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. ... Read More\nछत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nछत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ... Read More\n'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाँग्रेसचे लोकसभा उमेदवार बिरेश ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन कवासी लखमा यांनी कनकेर मतदारसंघातील मतदारांना केलं होतं. ... Read More\ncongressChhattisgarhLok Sabha Election 2019Votingकाँग्रेसछत्तीसगडलोकसभा निवडणूकमतदान\n'नक्षलवाद्यांनो, बुलेटचा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करत आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केलं आहे. ... Read More\nवायू चक्रीवादळमुंबई ट्रेन अपडेटवर्ल्ड कप 2019बिग बॉस मराठीमुंबई मान्सून अपडेटआषाढी एकादशीनीरव मोदीदिशा पटानीचांद्रयान-2मानसून स्पेशल\nवनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होते. तुम्हाला काय आवडतं ५० ओव्हरचा एकदिवसीय सामना की टी-२०\nवनडे सामना टी-२० सामना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने दुमदुमली नागपूर नगरी\n मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार\nFather's Day 2019 : वडिलांसाठी खरेदी करा 'हे' खास गिफ्ट्स\nतेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ\nFather's Day 2019 : फक्त वडिलांनाच नाही तर आजोबांनाही द्या 'हे' खास गिफ्ट्स\nहाय स्पीड इंटरनेट असेलल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश, 'हा' देश आहे नंबर 1\nकॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ\nवाचाल तर हसाल नाही तर फसाल ; पुणे पोलिसांनी लावल्या पुणेरी पाट्या\n आशका गोराडियाने पती ब्रेंट गोबलला केली खुल्लमखुल्ला किस, फोटो झाला व्हायरल\nपॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट\nमुंबईतल्या वांद्र्यात लवकरच होणार सायबर पोलीस स्टेशन\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात कोण पडणार भारी, पाहा खास विश्लेषण...\nपुणेरी पाट्यांमधून पोलिसांची जनजागृती\nप्रदूषण मुक्तीच्या प्रचारासाठी सुभाष देशमुखांची सायकलस्वारी\nउदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी\nनर्मदा बचाओ आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआरोपींचा शोध सुरु असून शहरात नाकाबंदी केली आहे - विश्वास नांगरे-पाटील\nDoctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संप\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nजे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार\nआयसीसी वर्ल्ड कप 2019\nआरोपीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू\n‘डॉक्टर हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा करा’\nवाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका - मुख्यमंत्री\nअथक मेहनत, इच्छाशक्तीने घडविला ‘आयर्न मॅन’; स्वरूप पुराणिक यांचे सुयश\nएफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित\nराज्य मंत्रिमंडळातून राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम यांना डच्चू मिळणार \nBreaking- फडणवीस मंत्रिमंडळातून मेहता, सावरांना डच्चू मिळणार, राधाकृष्ण विखे, शेलारांना लॉटरी लागणार\nविधानसभेच्या 10 जागा आरपीआयला द्या, आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला न्यू इंडियाचा रोडमॅप, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य\nदहशतवादाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय\nIndia Vs Pakistan, World Cup 2019 : भारत-पाकिस्तान लढतीत हा ठरणार 'X फॅक्टर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/after-amitabh-bachchan-singer-adnan-sami-twitter-account-gets-hacked/", "date_download": "2019-06-15T23:05:18Z", "digest": "sha1:C3WAEY2INPVKS5YFAP2245I2EE5BKXVR", "length": 14619, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "'बिग बी' नंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट 'हॅक' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n‘बिग बी’ नंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट ‘हॅक’\n‘बिग बी’ नंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट ‘हॅक’\nनवी दिल्ली : अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले अगदी त्याच प्रकारे अदनान सामी यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे.\nडीपीला लावला इम्रान खान यांचा फोटो\nहॅकर्सने अदनान सामी यांच्या ट्विटर अकाउंटवरील डीपी बदलून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला आहे. याचसारखा प्रकार अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करताना करण्यात आला होता.\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो…\nअदनान यांच्या ट्विटर अकाउंटवर हॅकर्सनी काही ट्विट देखील केले आहेत. यामधील एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, जो कोणी आमचा देश पाकिस्तानला धोका देईल त्यांच्या एक गोष्ट लक्षात असू द्या की त्यांच्या ट्विटरवरील प्रोफाइल फोटोमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो आणि पाकिस्तानच्या झेंड्याचा फोटो लावण्यात येईल. अशी धमकी देखील हॅकर्सकडून देण्यात आली आहे.\nहॅकर्सनी जाहीर केली स्वतःची ओळख\nएवढेच नाही तर हॅकर्सनी स्वतःची ओळख देखील सांगितली आहे. त्यांनी लिहिले की, तुमचे अकाउंट तुर्कीची सायबर आर्मी Ayyıldız Tim ने हॅक केले आहे. तुमच्या महत्वाच्या चर्चा आणि महत्वाची माहितीला देखील हॅक करण्यात आले आहे.\nपाकिस्तानी गायक अदनान सामी यांना १ जानेवारी २०१६ ला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.\nनीरा जि.प. प्राथमिक शाळा इमारत प्रकरण : लेखी आश्वासनानंतर पालकांचे साखळी उपोषण मागे\nदिग्दर्शक हंसल मेहता म्हणतात, ‘मला शाहरुख खान खूप आवडतो, मला त्याच्यासोबत…’\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा मरणा’ची मागणी\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो फक्त संस्कृत, सोशल…\n नक्षलींकडे अमेरिकन G-3 रायफल्स ; पाकिस्तानची ‘रसद’ असल्याचा…\n मे महिन्यातील महागाईचा दर मागील २२ महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी, भाज्या…\nनीती आयोगाच्या बैठकीत ठरला ‘महासत्‍ता’ बनण्याचा ‘दिशादर्शक…\nचाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर…\nअभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या…\n‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या…\n‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना…\n‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी…\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे मॅनेजर आणि ऑफिस…\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार…\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI)…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकार २ कडून पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिलाच अर्थसंकल्प येत्या ५ जुलैला सादर होणार…\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड धारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्याला रास्त भावात…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\n…म्हणून ३ मुलींसह वडिलांची मोदींकडे ‘इच्छा…\nVideo : ना हिंदी, ना इंग्रजी ‘हा’ कॅब चालक बोलतो…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमेगाभरती : RRB Notification २०१९ : ७४०१ जागांसाठी भरती\nआठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे विधानसभेसाठी ‘एवढ्या�� जागांची मागणी\nपोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या…\nनवीन अर्थसंकल्पात देशातील जनतेला हवेत ‘हे’ बदल\nशासन आदेश ; रेशनकार्ड धारकास महिन्याच्या ३० ही दिवस ‘धान्य’ उपलब्ध…\n पत्नी, मेव्हण्यासह मुलावर चाकूने सपासप वार ; ६ वर्षाच्या…\nसिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन\nउदयनराजेंच्या समर्थकांनी सातार्‍यात रामराजेंचा पुतळा जाळला\nकै. आर.आर. पाटील यांचे विश्‍वासू सहकारी, राष्ट्रवादीच्या…\nहॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून 7 जणांचा मृत्यू\n मे महिन्यातील महागाईचा दर मागील २२ महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी, भाज्या झाल्या ‘स्वस्त’\nअभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/krishndevray/", "date_download": "2019-06-15T22:39:12Z", "digest": "sha1:5B6LGKEQ5VYHH6TVOAIJMNVWTUSBEQIE", "length": 6437, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Krishndevray Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविजयनगर साम्राज्याचं मूलतत्त्व : सर्वधर्मसमभाव\nसर्वधर्मसमभाव हे विजय- नगरच्या साम्राज्याचं मूलतत्त्व होतं.\nया ७ कलाकारांनी करोडो रुपयांच्या जाहिराती थेट नाकारल्या आहेत…कारण वाचून अभिमान वाटेल\nराफेल: अंबानीला कंत्राट मिळालं HAL चं काम काढलं HAL चं काम काढलं कोर्टाने काय म्हटलं\nसह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य: घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा\nगुंडगिरी युक्त भाजप – पार्टी विथ नो डिफरंन्स \nपरदेशातील अख्खा काळापैसा भारतात परतला तर काय होईल- एका इकोनॉमिस्टचं उत्तर निराशाजनक आहे\nमल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे ‘इंग्लंड’ मध्येच का पलायन करतात\nIPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल\nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nह्यापैकी एक जरी संघर्ष विकोपाला गेला, तर जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडू शकते\nआईनस्टाईनच्या डायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय\nजाणून घ्या आयफोनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या व्हाईट लाईन्स मागचा अर्थ\nभीमा कोरेगावबद्दल, नाण्याच्या “दोन्ही” बाजू\nTakeshi’s Castle येतोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला, चला मग खदखदून हसण्यासाठी तयार व्हा\nदुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पर्ल हार्बरवरील हल्ल्याम���ळे उडी घेतली हा खरा इतिहास नाही\nसेल्समध्ये असो वा नसो – यशस्वी लोकांमध्ये सेल्समनचे हे १० गुण असतातच\nतुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या अमेरिकेबाबतच्या ‘खऱ्या’ गोष्टी\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nछत्रपतींच्या जीवनात ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास झळाळून निघतो\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nजम्मूमध्ये Eiffel Tower पेक्षा ३५ मीटर उंच, कुतुबमिनारपेक्षा ५ पट उंच रेल्वे ब्रिज उभा रहातोय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627997501.61/wet/CC-MAIN-20190615222657-20190616004601-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}